1६800 ४४७5 .)२८॥४९,-८०

()॥५॥४/८॥२5७/१|_ (3२.२

0[॥ 192338

२०१०० हि ॥४$७0/॥५]

()('] -10]1- -20-4-72--10,000.

0७1॥& 11. [111 )/1.1२५1 1४ 1.1ार&1२६४ १; ६. |. प: ग. तत, ह. 3... हु. 4 |

वि |) भ्र | वि » | |112 1109930 जत |) ॥।॥॥॥॥९0 51) (7 1७९ ॥१॥- ( (0 ]तद| ती ॥७61],,59.

(511 २९७.

१०००७0 ध०. (| ६. १" , “१५01

[11८

काळांतील निवडक निबंध

भाग आठवा.

शिथधराम महादेव परांजपे

प्रस्तावनाठेखक

ज. स. करंदीकर

पुनमुंद्रण २७ सप्टेंबर १९४६

कोगंदी बांधणी 1 २१॥ शपये ] [. कापडी बांधणी : रुपये

प्रकांदाक यदवावंत गोपाळ जोशी ६२३॥ १५ सदाशिव पेठ, पुणें

या पुस्तकाच्या पुनर्मुद्रणाचे-माषांतराचे रूपांतराचे वगेरे सवे प्रकारचे हक्‍क प्रकाहकाकडे आहेत. या पुस्तकांतील उतोरे घेणे झाल्यास प्रकाशकाच्या परवानगीरिवाय घेऊं नयेत,

मुद्रक. न. वि. सरदेशपांडे आदर्श मुद्रणाळ्य, १९५॥५ सदाशीव, पुणें ..

शट,

अनुक्रमणिका

हव चडव्ानिकनतिताळ विषय जसे लोक तसे त्यांचे देव फक्त अधी उपास वज

स्वदेशभक्तीची व्याख्या हार्सपावरच्या पराभवाचा निष्फळ झालेला प्रयत्न पहिला देशद्रोह्दी ग्रीस देश कसा स्वतंत्र झाला ! १3 १) नं. ... अ. आह... मिरे. आपण काय पेरावे ! एका दोतकऱ्याचे उद्‌गार पावसाने आतेदाय घाण केली ! मनापुढे खरा स्पष्ट उद्देग असला पाहिजे मंगळ 2८ इमाम इस्माईल ... दासबोध | काऊंट टोलस्टाय यांचीं दोन विलक्षण मर्त एका खडी फोडणाराची गोष्ट विषासाठी कंठकोष क्त वा

एकंदर चाळू मह्गेतेमुळें ““ काळांतील [निवडक निबं- घार्ची, पुस्तर्के जितक्या किंभतींत द्यावयाची माझी इच्छा हाती तितक्या किंमतींत देतां आलीं नाहींत. याकारेतां काळांतील निवडक निबंधाचे पहिळे भागांत एक सवलतीचे कूपन टाकलें आहे.सवडतीची समप्र माहितीहि त्याच खंडांत दिली आहे. प्राहकांनीं अवश्य वाटल्यास त्याचा फायदा घ्यावा.

व्यवस्थापक य. गो. जोशी प्रकाशन, शिव, पुर्ण,

निबंध-परिचय

काळांतील निवडक निबरेघांचा हा आठवा भाग आहि. दशावतारांतला झाठवा अवतार श्रीकृष्ण हा जत्ता सवोत सर्व दृष्टींनी श्रेष्ठ तसा ह्या निवडक निवंधांचा आठवा माग सर्व भागांत श्रेष्ठ ठरेळ, या भागांत प्रसिद्ध झालेले ळेख मुळांत १९०७ सालीं प्रगट झाले. हवे. १९०५ साल हिंदुस्थानाच्याच दृष्टीने नव्हे, तर आशिया खंडाच्या भवितव्यतेच्या दृष्टीनहि, क्रांतिकारक विचा- राचें बीजारोपण करणारे म्हणून नावाजले गेळं, याच वर्षात जपानसारख्या टीचभर क्षेत्रफळांतल्या ठेंगू शिपायांनी रशरियासारख्या बलाढ्य साम्राज्यांतील धिप्पाड, सुसज्ज लढायांत कसलेल्या वोरांना खडे चारून दारण यावयाला भाग पाडळे आणि याच वरपोत दर्पोद्धत क्झनशहानें बेगुमानपणानं अमलांत आणलेल्या वंगभेगावैरुद्ध प्राणपणाने लढण्याची प्रतिज्ञा करून वंगवासियांनी स्वदेशी बहिष्काराचे शास्त्र म्यानांतून ब्ाहिर काढून अभूतपूर्व अशा चळवळीने भरतखंड दणाणून सोडले. याच वर्षाच्या दोबटीं काशाक्षेत्रांत भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून नामदार गोपाळराव गोखले यांनी स्वरा- ज्याच्या प्राणप्रतिष्टेचा चतुःसूत्री मत्र प्रथमच उघडपणे राष्ट्राा पढाब्रेळा,

१९०५ साठांतल्या या संतप्त वातावरणाची ही पाश्वभूमि ठक्षांत घेतल्यास दे. भ. शिवरामपंत परांजपे यांच्या लेखणीची धार या वेळीं कशी तीक्ष्ण बनत चालली असेल याची वाचकांस कल्पना येईल, १८९८ पासून आपली विशिष्ट ठेखनदोळी कमावतां कमावतां दे. भ. दिवरामपेत यांनी या वेळीं त्या कठेतळ परिणतप्रश्त्व गांठळें होते. कोणताहि गंभीर विषय आपल्या उपरोधिक भाषेच्या कक्षत आणून, वरकांती रेशमापेक्षांहि मऊ भासणाऱ्या इाब्दपाशांनीं प्रतिपक्षाठा करकचून बांधून त्याठा हैराण करून सोडण्याचे लेखनपडुत्व आतां त्यांना करतलामठकवतू सहज साध्य झालें होते. अस्वठाने प्राणघातक मिठी घातळी असली तरी त्याच्या गुदगुल्यांनी हंसतां हंसतां मुरकुंडी वळून जीव अधिकच हैराण व्हावा तशाच स्थिति हे लेख वाचतांना प्रतिपक्षाची होत असे. सुदेवांन या वेळीं अंतःकल्हाचा

८४११९९६७०० .& १४.७ २७,४१६ 870७०१७ 60 जिक. ७४०7 -8800...“११.४७९७ , ७४ ८&* ७९ ओकेळ के. ४..४७%७/७/. ४७७ ?७८४७..%०१७ /४%७ ८४% &0७ /४ ९४% /* ९७.४४ ०७. ८००७ ४... ४७७,

“५7./१...४०'%, /7”%..५/प.७७ क,

विषवृक्ष वाढीस लागलेला नसल्यामुळें, दे. भ. शिवरामपंतांच्या नजरेसमोर परकीय सरकार त्याचे बगलबच्चे हेच काय तं एक शिकार करण्याजोगे सावज होतें आणि त्या सावजावर आपले छदूमी वाखाण सोडून शिवराम- पंतांनी त्यास पुरेपूर लोळवून टाकले,

तथापि १९०५ सालाच्या अखरपर्यंत हिंदुस्थानांत उघड उघड क्रांति- कारक चळवळीला सुरुवात झालेली नव्हती. राष्ट्रीय शिक्षणाच्या संस्था अद्यापि कोठेंहि उघडल्या नव्हत्या. चळवळोच्या वाढत्या पुराने अद्याप स्वदेशी बहिष्कार याच्या पलीकडची पायरी गांठली नव्हती. 'वंदे मातरम्‌: गीतासारख्या मंजुळ काव्याहून अधिक कर्णकटु शाब्दप्रहार प्रतिपक्षावर केळ जात नव्हते. परदेशांतून अद्यापि गुप्तपणे एकहि रिव्हाल्व्हर हिंदुस्थानांत आयात झाला नव्हता. बॉबगोळ्याची कला अवगत असळला एकहि क्रान्तिकरक वीर अद्यापि पररेश्ांतून या देशाच्या किनाऱ्याला येऊन पाचला नव्हता. दुतात्म्या चाफेकरांच्या वळच रिव्हाल्व्हरचे कानठळ्या बसविणार आवाज इंवेत विरून जाऊन बहुतेकांच्या स्मरणांतूर्नाह जात चालल होते. रारियांतील क्रांतीलाहि वेसण घातली गेल्याने तिचा आवाज मंदावला होता आणि त्याचा प्रतिथ्याने हिंदुरथरानांत उमटणे असंभवनीय झालें हाते. सारांश, क्रान्तिकारक विचाराचे बीजाशपण करण्याला भरतभामि सर्वतोपरो अनुकूर होत चाललो असली तरी क्रान्कारक विचाराच्या बीजाची पेरणी होऊन त्या बीजांतून भंकुर फुटून त्य नीं डोके वर काढावयास अद्यापि बराच अवाध जावयास पाहित होता. अद्या या लीजारोपणाच्या वेळचे हे लेख या आठव्या भागांत ग्रथित केळे आहेत, £. लक्षांत घेतळे असतां त्या लेखाकड पाहण्याची यथाथ दृष्टि लाचकांस येईल त्या पाश्वभूमीवरून या लेखांतळे स्वारस्य वाचकांच्या मनाभामिकेवर यथाथ ब्रिंबेळ, नाहोतर आजच्या अटम बाम्बच्या युगांत फटाक्याच्या आवाजाची आणि * छोडो हिंदुस्थान ! च्या घोषणेए्ढे सनदशीर हृक्कार्‍या नम्नतापूवे मागणीची जशी अवहेलना होते तक्षाच या मांजराच्या 1 पटठेलूण पंजारारख्या मऊमऊ भासणाऱ्या छदूमी भाषतल्या क्रान्तिसूचक विचारांचीहि अवदहे पना व्हावयाची. उपहासगभे लखाहून अधिक स्पष्ट ज्र कटु भाषेंत «खख निहिर्याचा तो काळ नव्हता, अथातश्व अद्या काळांतठा पुढारी त्य' वेळच्या सवे ठेखकांत अग्नेसर होता कीं नाहीं

आणि त्यानं आपल्याठा असलेल्या स्वातंत्र्याची परिसीमा गांठली होती कॉ नाही, एवढीच कसोटी या ठेखास लावून पाहावयाची, आणि या दुद्देरी कसोटीस हे लेख पूर्णपणें उतरतात यांत शका नाहीं. ठेखकाच्या पिरंदाजीनें प्रतिपक्षी घायाळ होत असल्याचे गमक हेंच कीं, प्रतिपक्षी ठेखकावर संतत्त होऊन त्याच्यावर फेर हल्ला करण्यास टपलेला होता आणि लेखकाचे कोशल्य हेंच कीं, त्याच्यावर असा फेर हृल्ला करण्याला प्रतिपक्षाठा योग्य संधि मिळाठीच नाहीं.

१९०६ क्रान्तिपक्षाच्या ज्या प्रक्षीभकारक चळवळी व्यक्त स्वरूप धारण करूया झाल्या त्यांचें बीजारोपण १९०५ सालांत कळे जात होतें. बंगालची फाळणी करण्याचा आपला हट्ट कर्शननं तडोस नेला आणि ज्या दिवशी द्दी दहेरी राज्यव्यवस्था बंगाल्यांत प्रत्यक्ष सरू झाठी, तो १६ आक्टोबर १९०५ हा दिवस बंगालनं सुतकी वस म्हणून पाळला आगि त्या दिवशीच रा्द्रीय बहि्म्काराची शपथ बंगाल प्रांतांत जाहीर सम,तून उच्चारही गेली राष्ट्रीय झगड्यास सुरुवात काठी. जपाननं रशियाचा खष्कीबर दयीवर सपशेल पराभव केल्यामुळें राशोयात अत्याचार सरू झाळे आणि त्यांच्या वार्ता हिंदी जनतेच्या कानावर थेऊन आदळू लागल्या, पं. शामजी कृष्णवमी यांनी हिंदभामि सोडून युरोपांत आपलें वास्तव्य करण्याचे ठरविळें आणि तिकडे राहून होतकरू हिंदी तरुणांस शिष्यवृत्या देऊन त्यांच्यातून क्राश्तिकारक पुढारी निर्माण करण्याचा पाना घातला. याच सुमारास कशनच्या राजीनाम्यामुळें कशनरश!ही अचानकपणे संपुष्टात आठी, त्यामुळें हिंदी जनतेला आपली चळवळ नेटाने चालविण्यास एक प्रक्रारे प्रोत्साहन मिळालें, अशा या परिस्थितीत या आठव्या भागांतळे लेख श्रीयुत शिवरामपंत यांच्या तैलबुद्धीतून आणि जहरी लेखणीतून प्रकट झाळे आहेत.

एक। वर्षांच्या ५२ आठवड्यात ५२ अग्रळेल प्रसिद्ध झाळे असले तरी या भागांत अवधे १८ लेखच समाविष्ट केळ गेळे आहेत, यावरून एवढे ठेखच स्थर स्वरूपांत राहाग्यास पात्र असून इतर छळेनयांचे महत्त हंगामी होय असे स्वंतः ठेखकाचेंच मत दिसते, अथोतच हे अठरा लेख म्हणजे अगदी निवडक वाग्बाणाचें शरसंघान द्वोय, या ले ब्नातून शिवरान तांनी कोणती मतं प्रातिपादन केलीं, कोणत्या बावग्या मांचे खंडन %ळे, कोणत्या

]:1 कार्यक्त्यीना प्रोत्साहन दिले, सामान्य जनांना स्कूर्वि कशी दिली इत्यादि मुद्द्यांचा विचार करण्यांत येणार अहिच, पण ' काळांतीळ ठेख! ठिहितांना शिवरामपंतांच्या दृष्टिसमोर ध्येय काय असे या संबंर्धी इतरांनी अनुमान करीत बसण्यापेक्षा स्वतः शिवरामपंतच काय सांगतात हं पाहणे अधिक सयुक्तिक होईल. आणि शिवरामपंतांनीं या संबंधाचे स्वतःचे विचार याच भागांतील एका लेखांत प्रगट केळे आहेत, आपण काथपेरावें' या मथळ्याचा या भागांतठा जो वा लेख आहि तो या दृष्टीने अत्यंत सूचक आहि. त्या ठेखांत ते लिहितात की, “' यावेळी आपण आपल्या देशाच्या अभ्युन्नतीचे बीं पेरावे हें उत्तम होय. ' हा उपदेश अत्यंत. इष्ट आहि खरा, पण तो अगदींच मोघम आहे. याकरितां त्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी ते पुढें लिहितात की, अशा रीतीची अनेक बीजं पेरून अनुभव घेण्यांत येत आहे. परंतु आपल्या हिंदुस्थानच्या शेतामध्ये जे उगवायला पाहिजे आहे, ते यांपैकी कोणत्याहि बियांपासून उगवत नाहीं. अशा रीतीने मागच प्रयत्न निष्फळ झाळे आहेत. म्हणून आतां आपण काय पेरावे, याच्याबद्दळ पुनरपि शांतपणाने विचार केला पाहिजे. .....,आजपयेत जै जे बी पेरण्यांत आलें त्यापासून इष्ट परिणाम घडून येत नाहींत, है अनुभवसिद्ध झाठें आहे, याकरितां दर पावसाळ्यांत तेच तेंच बीं पेरीत बसण्यांत कांही अर्थ नाहीं, आतां दुसरे कांही तरी असं बीज पेरले पाहिजे कीं, ज्याच्यापासून आपल्याला पाहिजे आहे तसे पीक उत्पन्न होईल.” यावरून या वेळेपासून शिवरामपंतांचा सनदशीर चळवळीवरचा विश्वास उडत चालला होता आणि क्रास्तिकारक विचारांचे बी पेरण्याकडे त्यांचा कल झुकत चालला शोता अर्से दिसते. त्यांनी 'क्रान्ति' शब्दाचा उल्लेख या लेखांत कोठेंद्वि केला नाहीं, तरी पण दरसाल भरणारी कांग्रेस, औद्योगिक परिषद, शिक्षण प्रसाराची चळवळ या सवाची त्यांनीं या लेखांत अक्षी प्रच्छन्न हेटाळणी केली आहे की, तीवरून त्यांना त्या वेळी क्रान्तिकारक चळवळीविना दुसरा कोणताच मार्ग सफल होईल अर्से वाटत नव्हते, असं सहज अनुमान बांधतां येते. अतएव ' आपण काय पेरावे ' या लेखांत त्यांनीं जे विचार ध्वनित केले अहित त्याला अनुसरूनच 'यांच्याकडून क्रान्तीच्या बीजाची पेरणी चाळू शाली असं यापुढील लेखावरून यक्त होते,

*»» ला >> न. अन्म « >. -4 आळ. कॅ *7-/€> »/£८/%-/* / & “>

आतां आपण क्रमवार एकेक खेख घेऊन त्या त्या लेखाचे तात्पमथ॑ काय हें पाहात जाऊं. पहिल्याच ठेखाचा मथळा ' जस लोक तसे त्यांचे देव! असा ठसठशीत आहे. सकृहरीनी हा छेख बेदांतपर आहे आणि त्यांत निष्कळ, निष्किय, शांत, निरवद्य, निरंजन ' अशा सच्िदानंदस्वरूपी परमेश्वराला सगुण बनवून त्याच्या अंगीं भक्तांनी अनेक गुण कार्ये चिकट- बिली याचा निषेध दर्शविला आंहे एवढे दिसतं. पण सूद्र्म दृष्टीने पाहि- ल्यास या लेखांतीऊ मम लक्षांत येऊं लागते. ' देवांनी गुलामगिरींत प्रावीण्य मिळविल्याबद्वलच्या कथा राष्ट्राच्या प्रगतीत विघातक आहेत ? असा ठाम सिद्धान्त दिवरामपंतांनीं बा लेखांत मांडला आहे. आणि त्याच धोरणाने राष्ट्राच्या राजकीय उन्नतीच्या दृष्टीनें ईश्रर स्वरूपाविषयी विशुद्ध कल्पना असणें फार जरूर आहे? असें ठासून सांगून राजकीय उन्नति आणि यथार्थ धार्मिक कल्पना या दोहोंची सांगड आहे ती तोडतां येणार नाही हें तिद्ध केलें आहे. हा संबंध किती निकट आहि हें दर्शविण्याकरितां या लेखांत जे विवेचन केळे आहे त्यात ' स्वतंत्र लोकांचे देव स्वतंत्र असतात आणि गुलामलोक आपल्याबरोबर देवालाहि गुलाम बनवितात असं विधान करून नारसिंद्यावताराची गोष्ट ही खरोखर स्वतंत्रतेच्या काळांतच लिहिली गेटेली असली पाहिजे, कोणताहि गुलाम नारसिंहाची गोष्ट लि्ईू शकणार नाद्दी,' अश्या स्पष्टोक्तीर्न स्वतंत्रतेच्या काळांतील देवाच्या कल्पनेचा एक दाखला देऊम त्यापुढे सेना न्हावी आणि दामाजीपंत यांच्या कथांचा उल्लेख करून 'ह्या गाष्टी ज्यांनीं रचिल्या, किंबा त्या खऱ्या घडल्या असल्या तर ज्यांना त्या मन्य झाल्या, त्यांच्या गुलामगिरीची छाया लामध्ये स्पष्ट दिसत आहे? असे प्रातेपादन केळे आहे. आणि * असल्या गोष्टींचा लोकांची गुलामगिरी वाढविण्याच्या कामी किती वाईट परिणाम होत. असला 'पाहिजे याची कल्पनाहि करण काठिण आहे ' असा या संब्रंथांत इपारा दिला आहे. अज्ञा रीतीने हा ळेख अतिदाय मर्मभेदक पण बोधप्रद असा आहे फक्त अधा उपास ' या मथळ्याबरून हा ठेख कशासंब्रंची असांव। याचा वाचकांना बिलकुल थांग लागणार नाहीं. पण लेख वाचतां वाचतां त्यांतील व्यंग्यार्थ लक्षांत येऊ लागतो, उपह्वासगर्भ छेखाचा हा एक सर्वोत्कृष्ट नमुना मानतां येईल इतका तो बहारदार आहे.' या लेखाची पार्श्वभूमि

थोडक्यांत अशी आहे.--१९०५ च्या एप्रिळ महिन्याच्या थ्या तारखेस सिमल्या नजीकच्या कांम्रा खोऱ्यांत एक खूप जोराचा धरणीकंपाचा धक्का बसठा. या धक्कथाने आसपासच्या ८० मेलांतील अनेक खेर्डीपार्डी उध्वस्त झालीं, त्यांत पाठमपूर धरमशाला हीं दोन मोठीं गांवे अगदी जमीन- दोस्त झालीं, सिमल्यांतील व्हाइसरायांच्या बंगल्याठाहि हा धक्का जाणवला आणि ठेडी कशन यांना बंगल्यांतून घाईघाईने बाहेर पडावे ला.ठें. या धरणीकंपाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या निश्चित अशी कळलीच नाहीं, तथापि निदान १५ हजार लोक या भूकंपाला बळी पडे असावेत असा अंदाज प्रसिद्ध झाठा होता. अश्ा या आपत्तीत सांपडलेल्या लोकांच्या मदतीकरितां विलायतेंत ' मॅन्शन हाऊस फंड ' उभारावा ती मदत इकडे रवाना करावी असे विलायतेतीठ कांहीं उदार कनवाळू गृहस्थांनी ठरविळे, या कल्पनेला प्रथम हिंदुस्थान सरकारकडूनहि रुकार मिळाला, पण मागाहून येथील ब्यूरॉंक्रतीला काय वाटळें कळे; विलायतेत असा फंड उभारण्याची गरज नाहीं; येथल्या येथे फंड जमवून या आपत्तीचे निवारण करतां येईल असे कळविण्यांत आलें ! विलायतेंतल्या ' मॅन्हान फंडा ठा हा जो खो घालण्यांत आठा त्या खोडसाळपणाच्या दुप्कृत्यावर उपरोधिक कोरडे ओढण्याकरितां हा ठेख लिहिलेला आहे. आपत्तीत सांपडलेल्या लोकांना पुनश्च आपल्या पायावर उभे करण्याकरितां त्यांना घरेदारे बांधून देण्याकरितां जी रक्कम लागेल तिच्यासाठी इंग्लंडांतील ठोकांना तसदी देण्याचें कारण नाहीं, एवढी रकक्‍्कभ हिंदुस्थानच्या हिंदुस्थानांत सहज रीतीने उभारतां येईल, अश्या अर्थाचा जो निरोप व्ह!इसरांधकडून विलायतेस गेला त्या मनोवृर्चीतला निष्ठुरपणा या लेखाने व्याजोक्तीनं दर्शविला आहे. हिंदुस्थानांत ३० कोटी छोकसंख्या आहे. त्यांच्या खाण्याचा खर्चे रोजचा सुमारे दोन कोट स्पये होतो. आणि कांग्रा खोऱ्यांतील आपत्तीच्या निरासार्थ ५० इजार पौड म्हणजे सुंमारे साडे सात लाख रुपये लागणार ! एकट्या पंजाब प्रांतांतच दोन अडीच कोटी लोकसंख्या आहे. एवढ्या लोकांनीं फक्त अधा दिवस उपास केळा तर प्रत्येकाचा अर्धा आणा या हिशेबाने पंजाबांतच सुमारे साडेसात लाख रुपये चटकन उभें राहू शकतील असा साळसूदपणाचा भासणारा हिशेब दरीवून या ठेखांत सरकारवर ममभेदक टीका केली आहे. द्दी सगळी

व्याजोक्ति किती कुशलतेने नटविली आहे याची कल्पना येण्याकरिता मूळ लेखच वाचला पाहिजे, त्यावर कितीहि भाप्य केलें तरी त्या भाप्यांत मूळ छेखांतल। ममेभेदकपणा एकदातश्यानह्ि उतरणार नाहीं.

: स्वदेशभ्तीची ब्याल्या! हा तिसरा ठेख आहे. विलायतंत दादा- भाई नौरोजी प्रभ्ति हिंदी पुढारी आणि वेडरबन, हिंडमन प्रभति हिंदप्रेमी इंग्लिश पुढारी यांच्यांत हिंदुस्थानासंबंधी जी चचो होत असे त्या चर्चेत एके वेळीं दादाभाई म्हणाठे की, १4) शाश्‍वत शाद्याता8श ब्रा शातता लिशह 111९ > ( परकीय राजसत्तेची परिसमाति करणे म्हणजे स्वदेशाभाक्ते होय). दादाभाईच्या तोंडचें हे वाक्य प्रसिद्ध झाल्यांने शिवराम- पंत!ना साहजिकपणेच एक मोठेच घबाड लाधल्याप्रमाणे वाटळें आणि मग त्यांनी ते दादाभाईचें वाक्य पिंजून पिंजून त्यांतून असा निष्कर्ष काढला का, ज्या अथी प्रत्येक माणसाने देशभक्त असावे अक्ली आपण अपेक्षा करता त्या अर्था हिंदुस्थानांतीछ प्रत्येक माणसाने या देशातून इंग्ल्शांचा सत्ता नाद्दीशी व्हावी असाच प्रयत्न केला पाहिज, पण असा उत्तानाथ मबाळ लोकांना मानवणार नाही, आणि इतरानाहि तो राजद्रोहात्मक वाटेल; याकरितां दादाभाईच्या वाक्याचा जो उत्तानाथ आहे तो तसाच घेतां त्याचा ठाक्षणिक अथच आपण घेतला पाहिजे, असं म्हणून शिवरामपंतांनी मूळ वाक्यांतीलळ उघड अथोला मुरड घातली आहे आणि अखेरीस सिमल्यास ज्या खोठीमध्ये ( राज्यकारभाराचा ) विचार करण्याकारितां दह्या इंग्लिश लोक ( व्हाइसराय त्याचे गोरे सलह़ांगार) बसतात, त्या खोलीत दहाच्या दहा इंग्ठछिश लोक बसतां सहा नेटिव ठोक आणि चार इंग्लिदा लोक बसले, म्हणजे झाली परकीय सत्तेची पारिसमाप्ति, असला निष्कर्षे काढला आहे ! बिठायतेत दादाभाईनी जे छातिठोक विधान केले तें विधान जसंच्या तसे हिंदुस्थानांत मांडण्याचीहि त्या वेळीं चोरी होती आणि शिवर!मपंतांच्या खेखातीळ स्वातंत्र्याबी कल्पनाहि या वेळेपर्यंत इंग्लिश कोन्सिळर आणि सहा हिंदी कोन्सिटर अशा काळ्यागोऱ्यांच्या संमिश्र कार्यकारी मंडळापळीकडे जाऊ शकली नव्हती. अथातच सदाः- स्थितींत था ठेखाला एतिहासिक कथाभागाहून अधिक महत्त्व राहिले नाहीं,

: झसंपावरच्या पराभवाचा निष्फळ झालेला.प्रयत्न ! द्दा चोथा ठेख बराच विनोदगर्भ आहे; पण या ठेखाठा एकंदरींत पाहतां चांगला रंग भरला नाहीं. पाश्चात्य राष्ट्रांतून त्या त्या देशाचा कारभार चालविण्याला पाळैमैटें असतात शेकडा लोक त्या पालंभेटचे सभासद होण्यासाठी अहमहमिकेनं निवडणुकी ठढवितात; हिंदुस्थानांत तशी पार्ळमंट नाहीं. तरी पण पार्लमेंटची नक्कळ म्हणून सरकारने म्युनिसिपालिट्या लोकलबोडे इत्यादि संस्था ' स्थानिक स्वराज्य ' या मोठ्या नांवाखाली येथे स्थापन केल्या अहित. या संस्थांकडे गांबांतीठ केरकचरा साफ करणं आणि दिवा- बत्ती ठावणें, याहून आधिक महत्त्वाचे अधिकार दिळेले नाहींत; तरीपण आपल्यांतील पुढारी या संस्थांच्या निवडणुकी मोठ्या चुरशीने ठढवितात आगि निवडणुकींत अपयदा आळे टर सरकारची आर्जव करून नामिनेशन- मधून तरी आपलें नांव यावे म्हणून खटपट करतात झआआणि कोणीकडून तरी या 'कचरासफाई!च्या कामाळा स्वतःला बेलांसारखे जपून घेतात, अशा लोकांची थट्टा करण्याचा या लेखांत रोख आहि. ज्या वेळीं म्युनिसिपालिट्या, ळोकलबोर्डे, ग्रामपंचायत वगेरे संस्थांचा ' खराल्याचें स्वराज्य ' म्हणून उपहास करण्याची प्रथा रूढ होती त्या काळांतला हा लेख आहे. बरे, या संस्थांचे महत्त्व पटल्याने त्यांची टर उडवावयाचीच तर ती तरी स्पष्ट भाषेंत ठिह्वावयास काय हरकत होती ! दादाभाईची स्वदेराभक्तीची त्याख्या उघड- पणे प्रतिपादण्यांत राजद्रोह्याची धास्ती असल्याने ती व्याख्या दकेरावगुठित करून वाचकांच्या गळी उतरविण्यांत आठी. पण * खटाऱ्याच्या स्वराज्या ची थट्टा करण्यांत तर कांही तसा धोका नव्हता ना? मग या लेखांत .व्याजोक्तीची गरज काय होती ? याचा खलासा असा आहे कीं, क्रान्तिकारक 'वळवळीचें बीजारोपण करण्यासाठी उपरोधिक भाषा वापरण्याची जी संबथ छागळी, ती संबय इतकी पक्केपर्णी अंगांत मुरली की, ज्या गोष्टी उघड शब्दांत बोठून दाखविण्यास हरकत नाहीं त्या गोष्टीदेखील अन्योक्तीशिवाय दतर रीतीने बाहेर येईनाशा झाल्या. शास्त्रा-पंडितांना सभांतून संस्कृतप्रचर भाषा वापरण्याची संवय झाली म्हणजे घरी भोजनप्रसर्गी ' आमटी तिखट झाली आहि हे साचे मिघानहि ते पांडित्यप्रचर भापेनेंच करतात, तसाच कांद्ींसा प्रकार शिवरामपंतांच्या लेखांचा भाषणांचाहि झाला होता, असो,

हा केवळ परिस्थतिमूलक संवयीचा परिणाम आहे, एवढच म्हणून त्याची बोळवण करावी हेंच उचित होय.

: पहिला देशद्रोही ! या ठेखांत एक हिंदु एक मुसलमान अदा दोघा देशभक्तांचा संवाद असून त्यांत हिंदूंच्या देशद्रोहामुळें हिंदुस्थानांतील स्वराज्ये धुळीस मिळाली देशाला पारतंत्र्य आळे अश्या आक्षेपाला उत्तर म्हणून हिंदू ग्हस्थाने ' मीरजाफर हा पहिला देशद्राही ' कसा याचें सविस्तर विवेचन केळ आहे. लेखाचा एकंदरींत रोख असा कीं, हिंदूत किती देशद्रोही निपजले आणि मुलसमानांत किती देशद्रोही निघा यांचा वाद- विवाद करण्यापेक्षा मागील देशद्रोहाबद्दळ अनुताप वाटावा आणि सर्वानी इतःपर परमेश्वरावर हृढभाव ठेवावा म्हणजे तो आपल्या हिंदुस्थान देशाला छवकरच उन्नतीचे दिवस खात्रीने दाखवील.

: ग्रीस देश कसा स्वतंत्र झाला ?' हा लेख अत्यंत मननीय आहि. काळ पत्रांत सहसा ठेखमात्ा येत नसत. प्रत्येक अग्रलेख वेगवेगळा स्वयंपूर्ण असे. तथापि क्वचित्‌ प्रसंगी एखादा महत्त्वाचा विषय एका लेखांत आवरतां येण्यासारखा नसला म्हणजे तीन चार लेखांची लखमाला गुंफावी लागे. अद्या या अपवादात्मक लटेखमाठपेकोंच ही लेखमाला आहे. ज्या राष्ट्राळा स्वातंत्र्य संपादन करावयाचे असल त्या राष्ट्रांतीठ देशभक्तांना स्वतंत्र झालेल्या अन्य देशांचे इतिहास अवगत असले पाहिजत, इतिहासाची जद्यीच्या तशी पुनरातव्रात्त होत नसली तरी समान परोास्थतींतून गेलेल्या राष्ट्रांचा इतिहास थोडाबहूत मार्गदर्शक होतोच, याच दृष्टीने ' प्रीस देश कसा स्वतंत्र झाळा ' ही तान लेखांची माला रिवरामपंतांनी यविळीं गुंफिली. स्वातंत्र्याची निश्चित कल्पना डोळ्यांपुढे ठेवून चळवळ करण्याला प्रारम झाला होता. अज्ञा प्रसंगी देशाभिमानी कार्यकत्यांच्या पुढें अनेक राष्ट्रांची उदाहरणे वावरत असावी या उद्देशाने ग्रीस देशाच्या स्वातंत्र्य- प्रासीचा इतिहास या लेखांतून निवेदन करण्यांत आला. हा लेख उपरोधिक नसून विधायक दृष्टीनं लिहिठेला आहे. त्यांत प्रथमतः आपला देश ग्रीस देश यांच्या प्राचीन वेभवाचे साम्य ददाविण्यांत आले आहि. त्या नंतर ग्रीस देशावर राज्य करणारे तुक आणि आपल्या देशावर साम्राज्य गाजविणारे इंग्रज यांच्या राज्यपद्धतींतळें साम्य वैषम्य दाखविण्यांत आळे आहे, आणि

१०

नंतर ग्रीस देशाला स्वातंत्र्याची स्फूर्ति कशी मिळाली, स्वातंत्र्यसिद्धीसाठी ग्रीक ठोकांनीं आपली संघटना कक्षी केली, गुप्त संस्था कशा निर्माण केल्या त्यांचें जाळें सर्वच कस पसरळें, स्वातंत्र्यसंग्रामांत किती बलिदान केलें, किती हाठ सोसठे, आपत्तींतहि चिकाटी कशी दाखविली इत्यादि वर्णने प्रसंगोपात्त करून अस अपरिमेत कष्ट सहून केल्याशिवाय स्वातंत्र्यसंप्रापति होत नाहीं, हें तत्त्व वाचकांच्या मनावर बिंब्रविण्याचा प्रयत्न केला आहि. या विवेचनांत अनेक ठिकाणी अथोतरन्यास साधून सर्वसामान्य असा दो बोध केला आहे तो सतत दृष्टीसमोर ठेव'याजोगा आहे. नमुन्यादाखल पुढोल सामान्य सिद्धांत पाहा.

(१) “' आपला देर, आपला धर्म आणि आपली भापा याबद्दलचा अभि- मान ग्रीक कोकांच्या मनांत कायम होता. जथे भावी स्वतंत्रतेची हीं बीजं कायम टिकविर्ली जातात, तेथे परकीयांचा जुळूम कितीहे वर्षे चाळू असला तरी योग्य वेळ येईल तेव्हां ठोक स्वतंत्र होतात.

(२) स्वतंत्रतेची इच्छा आहे परंतु साधन नाहीं, अद्या स्थितींत लोकांना एकच उपाय करतां येण्यासारखा असतो. तो उपाय म्हटला म्हणजे गुत मेडळ्या स्थापन करणें हा होव.

(३) दहा गुप मंडळ्या उघडकीस आल्या म्हणून हरकत नादी; परंतु त्यापैकींच एखादीने कार्थयमाग जळून येत असतो.

(४ ) असल्या फसणाऱ्या गोष्टी हे एक प्रकारचें शिक्षण आहे. ह्यांत फसतां फसतां यद कस मिळवावे हे सहज लोक शिकून जातात. गप्त मंडळ्या फुटतात; तथापि जेथ गुप्त मंडळ्या बनल्याच नाहींत त्या देशावर स्वतंत्रताहि कधी हसली नाहीं.

(५) “' नुसता अतिशय्र जुळूम एवढेच कारण राज्यक्रान्तीला पुरत नाही, ह्वा जुलूम आपल्याला नका अशी बुद्धि लोकांच्या मनांत उत्पन्न व्हायला पाहिजे असते. ?

(६) '' पुष्कळ जलम का थोडा जठळूम, ही प्रतिकाराला अपेक्षित गोष्ट नव्हे. तर जल॒माची चीड येणे हे राज्यक्रान्तीचे आदि कारण आहि.

(७). जुलमापासूनच जुलमी राजांचा नाश उत्पन्न होतो आणि

अतिशय गांजणुकीपासूनंच गांजलेल्यो लोकांची स्वतंत्रता निमाण होते;

११

* ९९-८५ ५-.- १८१५१५ /१५.८१५५/६/.१ /१/१/५/४५१०/%४१४ ४५४४५ ४४८ / 7१९0१५ /0/१2 / ४०७०५४५५४७

हे सृष्टीचे नियम कधी खोटे व्हावयाचे नाहींत. !

(८) आपल्या महाभारताने लोकांना स्फूर्ति येऊन शिवाजीच्या वेळी ज्याम़रमाणे महाराष्ट्र स्वतंत्र झाला, त्याचप्रमार्णे या वेळी होमरच्या काव्याने ग्रीक लोकांना स्वतंत्र केले,

(९ ) ज्ञानप्रसार ही स्वतंत्रतेची पाहिली पायरी आहे. कवि हे राष्ट्राचे मार्गदर्शक होत.”

( १० ) “' राज्यक्रान्तीला गुप्त प्रयत्न जितका अवद्र्‍्य आहे तितकाच उघड प्रारंभहि हितकारक आहे. पूर्वी जे कृत्य करण्याची चोरी असते तें कृत्य पवित्र कर्तव्यकम बनून जातें. ज्यांना राजानें दंड केला असतो त्यांच्या भयाने राजे थरथर कांपूं लागतात ! जे राजद्रोहाच्या आरोपाठा पात्र झाले असते ते सन्मान्य देशभक्त बनतात.

(११) ग्रीसमधीठ धर्माधिकारी लोक देवाच्या स्मरणीचे लांकडी मणी ओढीत स्वस्थ बसले नव्हते. कितेक ठिकाणी तर धमीपदेशक बंड- वाल्यांचे पुढारीहि झाळे.””

(१२ ) “' राज्यक्रान्त्या गुलाब पाग्याने होत नसतात. हे इतिहासाचं तत्त्व काठनर्यीहि अबाधित आहे.”

असो. असे उतांरे देत बसल्यास सगळाच लेखमाठा उतरून घ्यावी लागेल, सांगण्याचा मतलब हाच कीं, श्रीयुत शिवरामपंतांनीं अनेक देशांच्या इतिह्यासांचें आलोडन करून त्यांतून प्रत्येक देशाच्या स्वातंत्र्यप्रात्तीच्या साधनांवा पारेचय करून घेतला होता आणि त्यावरून कांही सामान्य सैद्धान्त बांधून आपल्या देशबांधवांना त्या सिद्धान्तानुसार वागण्याची स्फूर्ति द्यावी हाच त्यांचा हवे लेख लिहिण्यांत हेतु होता.

याच्या नंतरच आपण काय पेरावें ' हा मार्मिक लेख आला आहे. त्या लेखाच्या ममीचे दिग्ददीन प्रथमारंभींच केळे असल्याने येथे पुनरा् करीत नाही.

: एका शेतकऱ्याचे उदगार ' या लेखांत हिंदुस्थानांतील शेतकऱ्यांची स्थिति किती शोचनीय झाली आहे, याचें अत्यंत हृदयद्रावक असं वर्णन आहे. परकीय सत्तेचा जाच सवानाच असह्य होत आहे हे खरेंच, पण त्यांतल्यात्यांत दोतकऱ्यांना तो इतका भसह्य झाला आहे कीं, जगण्यापेक्षा

५१४४. “2१/-८ / »2१/१८ 2४८१५०. ०.० >” "९.५८" / >. ८०.” “..» &

१२९

“५२५. “७५७४१५ /४३...७ ४७...४” ७.७. £./7 के. ४60७. ./ २७. .० ७७४१९७७

मरण आलिले बरे, अस त्यांस वाटत असल्याचे करुणरसपूर्ण वर्णन या लेखांत आहे.

' पावसानें अतिशय घाण केळी ' या लेखांत शिवरामपंतांची लेखणी पुनश्च उपरोधिक वर्णनाकडे वळली आहे. या वर्षी पावसाळा माहैना दीड माहेना लांबला होता; पण मागाहून पर्जन्याचे आगमन झालें. त्याबरशल आनंद मानावयाच्या ऐवजी, पाऊस पडला नसता तर सरकारकडून रिठीफ कामे सुरु झालीं असती, नवीन रेखेचीं कार्मे निघाठीं असती, इरिगेशनचे पाणी शेतकऱ्यांना घ्यावें लागल्याने त्या खात्याचे उत्पन्न वाढलें असतें, खडी फोडण्याची रिठीफ कार्मे सुरु झाल्याने ज्या रस्त्यांनी पूवी कधीं खडी पाहिली नव्हती अक्का अनेक रस्त्यांनी खडी पाहिळी असती, शेतीची कामे नसल्याने शहरांत मजुरांचा भरणा वाढून गिरण्यांच्या कामाला तेजी आली असती वगेरे वगेरे कल्पनातरंग चालवून पाऊस पडल्याने आपला देश इतक्या चांगल्या गोष्टींना मुकला, असलं व्याजोक्तीचे वर्णन या लेखांत अथपासून इतिपर्यंत आहे, या सगळ्या उपरोधिक वर्णनांत दुष्काळ पडला असतां मिशनऱ्यांना आपल्या कळपांत शेकडी कोकरे ओढण्याला संधि मिळते, आकाशांतील बापाचा धर्म वाढत जातो, हा जो मोठा फायदा त्याला मिदानरी संस्था आंचवल्या, ही जी पावसाने मोठी घाण केली तिचा उल्लेख कसा आला नाहीं, याचें आश्चर्य वाटते. शिवराम- पंतांच्या लेखांत हा उल्लख अवश्य यावयाला हवा होता.

: मनापुढे खरा स्पष्ट उद्दा! असला पाहिज ' ह्या बारावा लेख विशिष्ट तात्विक विचारांना चालमा देणारा आहे. देशांत अनेक संस्था निघतात, अनेक चळवळी होतात, वाडूमय निर्माण होत असते, पण या सर्वोपासून विशिष्ट फलप्रास्ति व्हावा असा मनोदय असल्यास आपलें उद्दिष्ट आपल्या मनापुढें तरी अगदीं स्पष्ट असले पाहिजे, नाहीतर एका हेतूने चळ- वळ सुरू करावी, तिच्यांत जोम चढण्यासाठी निराळ्याच साधनांचा अवलंब करावा आणि त्यामुळें त्या चळवळीचे पर्यवसान भलतेच व्हावे, असा प्रकार घडत असतो. उदाहरणार्थ, १८५७ सालच्या शिपायांच्या बंडाचाच इतिहास पहा, काडतुतामुळें धर्म बुडतो अश्या भावनेने जर बंड उमारलें गेें तर तसली काडतुसे बंद केलीं गेलीं आणि सरकार कोणाच्याहि धमोत

२.७२.” ८४१५-४१७ ४०४४१५४ १७८७४ २४७ ३८७४९७ ४४४७४८४३४७ ४४२७...» ४८४९. ४४२४०१९. ७४८४०४... ४.४४ ४६.४ ३.. ४१%. ४९८७४ ३३.४०. ७५०१ ८४.४ ८४२७. ४७ ४२७८४ क. &” १७.४ ७.४ ४४. ४४८४० ४७४४०७४ २.४ ४७.४ २.४ १२.४७. १७४ ८४०२७ “३७.४ २./७०९७-४ कळ

हात घाढू इच्छित नाहीं असा जाहिरनामा प्रसिद्ध झाला कीं बंडाचे कारणच नष्ट झालें बंड संपे असे होणार; अर्थातच त्यापासून स्वातंत्र्यप्रापति कशी होणार ? म्हणून स्वातंत्र्य प्रार्त साठीं बंड असेळ तर तसाच स्पष्ट उद्देश डोळ्यापुढे ठेवला पाहिजे, . लोकांना चिडविण्याला गाईची डुकराची काडतुसे हच साधन योग्य होतें. पण गाईच्या आणि डुकराच्या चरबीची काडतुसं नाहींत अश्ली गिपायांची खात्री झाली म्हणजे बंड थंडावतं; कारण संपले कीं कार्य संपते, हीं यांसारखी अनेक उदाहरणें देऊन या लेखांत असा निष्कर्ष काढला आहे कीं, “' खोटे उद्देश हे कोणत्याहि लोकांना खरी स्वतंत्रता कधीं मिळवून देऊ शकत नाहींत. धर्मासारख्या वरिष्ठ प्रतीच्या साधनाला असल्या कार्मी लाविल्याच्या योगानं इष्ट हेतु सफल होत नाहीं आणि धर्माची मात्र व्यर्थ विटंबना होते.” नेदरलंड, फ्रान्स, अमेरिका, ग्रीस, इटाली इत्यादि राष्ट्रे जीं स्वतंत्र झालीं तीं अद्या धरसोडीनें, आडपडद्याने, किंवा तडजोडीने स्वतंत्र झाळी नाहींत, आपण स्वतंत्र व्हावयाचे हा एक स्पष्ट उद्देश त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर ठेवला होता त्या उरेशासाठी त्यांनी आपले सर्व दीघे प्रयत्न चालाविळे होते. आणि म्हणून'च टना त्यामध्यें यश आले. यानंतरचा १३ वा लेखांक ' मंगळ * हा कोणत्या हेतूने लिहिला हे लक्षांत येत नाहीं. मंगळ हा राजकीय ग्रह्ह आहे; शौर्य, पराक्रम, तेज, क्रोध, आंवेश, अभिमान, युद्धनेपुण्य, राजवैभव इत्यादि अनेक उदात्त गोष्टींचा हा दाता आहे. युद्धांतीळ विजय आणि राष्ट्राचे उत्कर्ष हे या महात्म्याच्या कृपादृष्टीपासून उत्पन्न होत असतात, असं जं याचें वर्णन केलें आहे तं यथार्थ आहे. आणि त्यापुढे मंगळ ग्रह्मला उद्देशून तूं--' हिंदुस्थान देशाकडे वक्रदृष्टीनें पाहू नकोस ' आणि ' हिंदुस्थानच्या भावी योडयांच्या जन्मकाळी तूं आकाद मंडळांतील कुंडलीमध्ये अशी स्थाने हस्तगत करून ठेव की, त्याच्या योगानें ते तेजस्वी, स्वदेशाभिमानी, पराक्रमी, परासहिष्णु स्वतंत्रवर्ती आणि वैभवशाली अस निपजतीठ,' आणि ' तुला अशी विनंती आहे की, इंग्लंड, फ्रान्स, जमनी, राशिया, जपान, अमेरिका हीं राष्ट्रें अभ्युदयाला आलीं त्या वेळी तूं ज्या स्थानांत होतास त्याच स्थानांत तूं ,हिंदुस्थाना- करितां ये' इत्यादि छ॑या प्रार्थना केल्या आहेत त्या फल्ज्योतिषशात्राळा

१४

८८९१०१७८४७... 40%.”

"५९६५ 2४.८ १९५४०९. «९७.५१ ..४ ९.४४. ९१७. ४.५९ “७. /२%.५../ १४७८४७ “२७ र.» ४” ७.५७ “७.४. ४०.४” २.७२. 4.४१ ४२% “१.

धरून अहित, तथापि दिवरामपंतांचा फलज्योतिषावर विश्वास होता कीं काय याविषर्यी दोका आहे. त्यांचा विश्वास असो वा नसो. या लेखांत त्यांनी मंगळाची जी स्वतःची नित्याची प्राथना दिली आहे तींतहि त्यांची राष्ट्राच्या अभ्युनतीची तळमळच व्यक्त होते

परराष्ट्रांतील पराक्रमी देशभक्त आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जिवावरह्ि उदार होऊन रात्रूशीं कशी टक्कर देत राहतो याचे एक अनुकरणीय स्कूर्तिदायक उदाहरण म्हणून कॉकेशस पवेताजवळीळ एका प्रांतांतल्या : इमाम इस्माईल ' या नांवाच्या स्वातंत्र्ययाराची कतबगारी या १४ व्या लेखांत वर्णिली आहे.

$ दासबो1 ' हा १५ वा लेख अखिल महाराष्ट्रीयांस अत्यंत आदरणीय मननीय असा वाटेल. या लेखांत राष्ट्गुरु समथे रामदासस्वामी यांनी महाराष्ट्राला पारतत्र्यांतून डोकें वर काढून स्वतंत्रता देर्वाचें मंदिर उभारण्याला कशी स्फूर्ति दिठी याचें बहारदार वर्णन आहे. १९०५ सालांत भावी क्रांन्तीर्ची जीं अनेक बीजे पेरली गेली त्यांत दासबोध ग्रंथाचे हे प्रकाशन याची प्रामुख्यानें गणना करावी लागेल. धुळ्याचे समर्थभक्त नानासाहेब देव यांर्नी पारेश्रमपूर्वक संशोधन करून डोमगांवच्या मठांतून कल्याणस्वामीच्या हातच्या दासबोधाची प्रत करून घेतळी आणि त्या प्रतीवरून दासबोधाची ही शुद्ध आत्रृत्ति प्रसिद्ध केली. ही आव्रात्ति प्रसिद्ध करतांना नानासाहेब देव यांनीं त्या ग्रंथाला जी अमोलिक प्रस्तावना जोडली त्या प्रस्तावनेने दासब्रोध ग्रंथाच्या वाचनाची गाडी महाराष्ट्रांत पुनरुज्जीवित केली. लोकमान्यांच्या : गीतारहस्य ग्रंथाने राष्ट्रांत एक प्रकारचें नवचेतन्य निर्माण केले हँ निर्विवाद आहे. पण तत्पूर्वी दहा वर्षे नानासाहेब देवांच्या या दासबोधाच्या आवृत्तीने या नवचेतन्याचें बीजारोपण करून ठेवलें होते असं म्हणण्याला प्रत्यवाय नाहीं, असा अमोलिक ग्रंथ स्वातघ्र्यशाहीर रिवरामपंत परांजपे यांच्या हार्ती पडल्यावर त्यांनी त्या ग्रंथाचे पोवाडे कसे गायिले याची कल्पना या : दासत्रोध ' मथळःखालीळ लेखावरून वाचकांस येईल. स्वातंत्र्यदेवतेची स्तोत्रे गाण्याला आ? महाराष्ट्रीय जनतेंत नवचैतन्य निर्माण करण्याला आपल्याला हा एक नवा ठेवाच सांपडला असें. पाहून त्यांनी या ग्रंथाचे या लेखांत आदरानें स्वागत केळे आणि वाचकांना त्या ग्रंथांतील उत्तमोत्तम

१५ विचारांचा परिचय करून दिला. दासबोध ग्रंथ रामदासस्वार्मीनी ज्या वेळीं लिहिला त्या वेळीं त्याचा उत्कृष्ट परिणाम महाराष्ट्रावर झाल्याची साक्ष इतिहासच देत आहे. पण त्या नंतर २५० वर्पे तो ग्रंथ बाजुस पडला होता. इतिहासभपण राजवाडे यांनी ग्रंथमाठेतून ' रामदास या विषयावर लेख लिहून दासबोधाच्या अध्यापनास चालना दिली आणि त्याचाच सुपरिणाम होऊन धुळ्याच्या सत्कार्येत्तिजक समभेनें दासबोधाची ही नवी अधिकृत आवृत्ति काढिली. ही आवात्ते हार्ती पडतांच शिवरामपंतांनाहि स्फुरण चढळें आणि त्यांनी या लेखांत दासब्राध ग्रंथाचा आणि रामदासाच्या एकंदर शिकवणीचा परामदी घेऊन महाराष्ट्रांत जागृति केली.

सत्कार्योत्तेजक सभेने या कार्याठा प्रारंम केल्यापासून समर्थ रामदास-

स्वामीर्चे चरित्र आगि दासबोधाची शिकवण या विपयावर अनेकांनी लेख हिले असतील, आणि वक्‍्तृत्वपूर्ण व्याख्यानेहि दिठी असतील. परतु शिवरामपंतांनीं या लेखांत दासबोधाचे जे सार मार्मिकतेने प्रकट केळे आहे तशी गुणग्राहकता कोणीच दाखविली नसेल, शिवरामपंत लिहितात --

(१ ) “गुलाम झालेल्या लोकांनी आपल्या गुलामगिरीच्या पाशांतून कसे मोकळे व्हावं या विषयींचा बोध खरोखरच या ग्रंथांत सांगितलेला आहे. या दासबोधाच्या आंत दसरा एक दासबोध आहे. या मोठ्या दासबोधांत एक लढद्वांन दासबोध आहे. रामदासांनी केलेल्या या बोधांत दुसऱ्यांचे दास होऊन बसलेल्या ठोकांनांहि बोच घेण्यासारवा कांही भाग आहे. '

(२) “' समर्थाच्या ग्रंथांतून वचने काढून त्यांच्याच शब्दांनी त्यांची चरित्रकृत्यें आणि मतें ओघाने जुळवून आणण्यांत दे. शेकरराव देव यांना फारच मामिंकपणा दाखविला आहे.

(३) “' खनाळामध्ये जाऊन राहे तेथे कोणीच पाहे सर्वत्रांची चिंता वाहे सर्वकाळ || या ओरवीत सांगितल्याप्रमाणे डोंगरांच्या निवांत आणि निर्जन खनाळामध्ये जाऊन समर्थ सदासर्वकाळ हिंदुस्थानांतील आपल्या सर्व देावांधवांची चिंता वहात होते. हवे लोक स्वतंत्र कसे होतील, परकीय लोकांचें येथील राज्य कसे ल्याला जाईल, आणि स्वघमीची ' स्वराज्याची गादी स्वदेशामध्ये कशी संस्थापित होईल, ही विवंचना रा?-

“७. “४.५७... “चिक

१६

४१७१/१४७१७/१८/१०/४७/९ /0.00./0//00.भ्नी "७८१ 00/02/0020. करतय २..० "२. “१ १८ 42 ८2 ४87 4 ४१४ » ४०५ ५४१७ ११% &%4*४/४//76 ४/«>>ळ ४८ ४७ कॅब्क

दासांना रात्रंदिवस लागली होती.

(४ ) साघधुसंतांचें, लोकांना माग दाखविगारांचे, लोकांना उपदेश करणारांचें काम हातांत तलवार घेऊन शत्रूला जिंकावयाचे नसते. अका लोकांनीं शत्रच कशाला घरावयाला पाहिजे आहे! शात्रांतच काय जास्त आहे. भगवंताची भगवदूगीता हे सगळ्या दासरांचे शस्त्र आहे.”

(५ ) “अवतारी पुरुषांची प्रासादिक वचने गांडीव धनुष्यामध्ये गांडीव- पणा आणितात, तलवारीला तीक्ष्ण करितात, आणि बंदुकीला बत्ती देतात. रामदासांरनीहि त्या वेळी हेंच केलें, आणि केव्हांहि झालें तरी असंच करावे लागते,

(६) ' राख फुकून टाकली म्हणजे तिच्या खाली लाठ आणि झळझळीत असा निखारा पाहिजे त्याला भाजून काढण्याला तयार असतोच. रामदासस्वामींनी फक्त ही राख फुंकून टाकिळी आणि त्याबरोबर सर्व हिंदु राष्ट्र तयार झाले.”

(७ ) मोंगल बादशहांनी भापणस्वातंञ्य आणि मृद्रणस्वातंत्र्य यांचे हक्क लोकांना दिले नव्हते. त्यामुळे लोकांना उपदेश करण्याचें कामहि कांही तरी पांधरुणाखाळींच करावें ठागत होतें. रामदासांनी राजकारणाला परमार्थ- निरूपणाचें पांघरूण घातलं; लहान दासबोधाला मोठ्या दासबोधाचे पांघरूण घातलें, आणि आपल्या त्या वेळच्या एजकीय गस मंडळ्यांना धार्मिक मठांर्चे पांघरूण घातले.

वर दिलेल्या उताऱ्यावरून शिवरामपंतांची दासबोध ग्रंथांकडे पाहण्याची दृष्टि काय होती वरील लिहिग्यांत खोच काय आहे तं वाचकांच्या लक्षांत ग्रेईल. आत्मौपम्य बुद्धीनेंच त्यांना* समथीच्या मनाचा ठाव घेतां आला त्यामुळेच तं दासबोधाच्या वर्णनांत इतके रंगून गेले.

काट टॉऊस्टाय यांची दोन बिलक्षण मतें हा एक अगदी छोटासा ठेख आहे. अलीकडे कम्यूनिस्ट, निहिलिस्ट इत्यादि पंथांतून .जीं मते प्रसृत झालीं आहेत त्यांतील कांही मतांचा उगम काऊंट टोलस्टाय यांच्या लेखांत आढळतो, 0100९७ (5 शाली (संपत्ति म्हणजे चोरी,) '?10- 0९४५ 15 गपातटा? ( संपत्ति म्हणजे खन ), 1112215 ॥० झाला शाताश 85 वाटि, 45 & (0४९111९011 ? ( सरकार वंगेरे संस्था या सब शूट

१७

आहित ) इत्यादि विलक्षण मतें प्रतिपादण्यास त्या वेळीं नुकतीच टॉलस्टायनें सुरुवात केली होती, त्या वेळीं युरोपखंडांतहि हीं मंत मान्य झालीं नव्हती. मग हिंदुस्थानासारख्या मागासलेल्या देशांत ती सर्वमान्य कशी होणार! अथौतच शिवरामपंतांनाहि तीं मान्य नव्हतीं, झणूनच त्यांसी त्या मतांना £ विलक्षण ' मतें अस म्हटठें आहे. पण मग त्यांनी तीं मते आपल्या काळपत्रांत उद॒धुत तरी कां केली ! याचा खलासा असा कीं, वैयाक्तिक दृष्ट्या हें मत त्यांना मान्य नव्हते. प्रत्येक खासगी व्यक्तीजबळ जो जो द्रव्यसंचय असतो तो चोराने आणि खनानंच संपादिला असतो असा सरसकट सिद्धान्त त्यांना मान्य भव्हता. तथापि राज्ये साम्राज्ये यांची उभारणी ही दरवडेखोरीच होय, राज्यापद्दरण हे खून वब दरवडे यांचेच संमिश्र फल होय, विदेपतः कोणत्याहि एका देशावर परकीयांचे राज्य स्थापले जाणें याच्या बुडाशी अर्शी दुष्कृत्येच असणार, ही त्यांची समजूत, असल्यामुळें असल्या परकी साम्राज्याविषर्यी टोलस्टोयसारख्या तत्त्व- श्ञान्यांना काय वाटतें ते सामान्य जनांच्या कानावर पडावे, त्यांच्या मनांत ते बिंबबारवे, याच हेतूनं त्यांनीं तो लेख लिहिला. परंतु कायद्याच्या कचा- ट्यांतून बचावण्यासाठी त्यांनीं त्या लेखाचा समाराप करतांना हिंदुस्थाना- सारख्या देशांत सरकार निरुपयोगी आहे असे कोणालाहि म्हणतां यावयाचे नाहीं ) असे शेपूट त्याला जोडलें आहे. यावरून शिवरामपंतांच्या लेखनाच्या धोरणावर बराच प्रकाश पडतो.

: एका खडी फोडणाराची गोष्ट! आणि ' विषासाठीं कंठशोष ** हे शोबटचे दोन्ही लेख पूर्ण उपरोधिक आहेत. या लेखांत शिवरामपंतांनी आपल्य़ा उपरोधिक लेखनशौठीची परिसीमा गांठडी आहे. त्यांतल्या त्यांत विषाताठी कंठशोष ' हा दुसरा लेख तर फारच बहाराचा साधला आहि. पहिल्या लेखांत खेडेगांवांतीळ सुखवस्तु रोतकऱ्यांची मुळें शहरांत येऊन कशी बिघडतात, दुष्काळांत रोतकऱ्यांचे कसे हाळ होतात, बेकारांचे प्राण बांचविण्यासाठी म्हणून सुरू केलेल्या रिळीफ कामात कामकऱ्यांना किती निर्दयतेने पिळून काढलें जाते, अखेरीस बेकार रिया मातृवात्सल्यासहि प'रख्या होऊन दाईंच्या नोकरीसाठी आपल्या पोटच्या गोळ्याच्या नरडीला नख ठावण्याइतेक्या कशा निर्दय बनतात इत्यादि प्रकःरांचे, अंगावर शाहांरे

१८

रि ॥%.४०७-४% ०९% ४५% ८०७... ७४९ ४९७४ ७.५७ /0४_/0७ 0... ७१७, ४७७ ८८0४१७ /0७ “०१९ ७.८ २४% फककच

"१.४५ 7 ४४३. “८7%. 0७. ०0 ७० 7१२ “7.७० -७ ७. »/”७ &/:७.40१.40 3.2 क, कक

आणणारे वर्णन काव्यमय भाषेंत या लेखांत केळं आहे, पण लेखाचे तात्पर्य याच्या पुढंच आहे. गुलामगिरींत रुळलेल्या माणसाच्या मनोभावना इतक्या हीन ददोलठा पोचतात कीं, त्याला ती हीनदीन स्थितीच अंगबळणी पडते आणि आपली स्थिति सुधारण्याचे विचारह्यि मनांत आणतां, जर आकरिमक रीतीने त्या स्थितीतून सुटका होण्याची संधि त्याला सहजासहर्जी मिळाठी तरी तो गुलामगिरीतून आपली सुटका करून घेतां तिलाच घट्ट कवट'ळून तींतच आनंद मानू लागतो, असं या लेखांत दर्शविठें आहे. ईश्वराने दूत पाठवून अश्या माणसाला स्वगोत चलण्याविषर्यी पाचारण केल असतां, येथल्यापेक्षां स्वगोत अधिक कांहीं नाही, उळट येथल्यासारखी रिळीफ कामें तेथे नाहींत, असे म्हणून त्याने देवदूताला ' येथून चालता हो ' म्हणून सांगेततलेंआणे आपलें खडी फोडण्याचे काम चालू केळे असे या लेखाचे प्थधवसान आहे ! लेखांतील काव्यमय अतिदायोक्ति बाजूस सारून तातपर्यार्थ घेतल्यास हिंदी जनतेची स्थिति अत्यंत हीनदीन झाली असून देखील ही आपली स्थिति सुधारावी असा विचारह्ि तिच्या मनांत थेत नाही, मग ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे तर दूरच राहिठे ! हिंदी जनतेची ही मानसिक अवनतीच आपल्या हातून स्वातंत्र्यप्रात्तीचे प्रयत्न होण्याच्या आड येते, तत्त्व या ठेखांतून शिवरामपंतांनी दिग्दर्शित केळे आहे.

दशेवटच्या ' विषासाठीं केठशोप या लेखांतहि हीच दीनतेची मनोभावना हाच न्यूनगंड वर्णिलेला आहे. मात्र या वर्णनाकरितां वर्ण्येविषय शेतकरी घेतां साहेबाचा पद्ठेवाला घेतला आहे. आगगाडींत नोकर लोकांकरिता एक वेगळा डबा राखन ठेवठेला असतो, त्या डब्यांत बसावयाला जातांना याला इतर नोकरदारांनीं हरकत घेतली; तेव्हां हा पटद्टेवाला मोठ्या आढ्यतेने ' मी देखील साहेबाचा नोकर आहे ' असं प्रतिपादन करीत, त्यांच्याशी तंडत बसतो आणि या अपराधाबद्दल साहेबाने लत्ताप्रह्मराचा प्रसाद दिला असता, त्याची शरम वाटणे दूरच राहून ' ह्या पाहा पुरावा, आहे कीं नाह्दी मीं साहेबाचा सव्हंट ' असं म्हणून आपल्या शब्दाचा खरेपणा पटविण्याकरितां त्या लत्ता- प्रहाराचा पुरावा तो इतरांना दाखवूं लागतो, हा या लेखाचा माथेताथ आहे ! हिंदी जनतेच्या मानसिक अवनतीचे असं चित्र रेखाटण्यांत वाचकांच्या मनांत आपल्या दीनदुबळपणाची चीड यावी आणि त्यांनी *दी गुलागगिरी

१९

झुगारून देण्याची ईंषा मनांत बाळगून त्या दिरोने प्रयत्न सुरु करावा असा लेखकाचा उच्च हेतु दिसतो.

काळांतील निवडक निबंधाच्या आठव्या भागांतील लेखांचा वाचकांना परिचय करून देण्यासाठी ह्या ऊहापोहू केला, तेवढ्यावरून वाचकांना यांतील लेख कसे देशाभिमान प्रेरित आणि स्वातंत्र्यलाड्सा वाढविणारे आहेत याची स्थूल कल्पना येईल, त्या ठेखांची याहून अधिक गोडी प्रतीत होण्याला मुळांतूनच ते वाचे पाहिजेत. शिवरामपंतांच्या लेखांत इतक्या सूक्ष्म छटा आणि खाचाखोचा असतात कीं, त्यांची कल्पना केवळ वर्णन करून अथवा उतारे देऊन येऊं शकणार नाही.

या भागांत प्रसिद्ध केलेल्या ठेखांशिवाय्र इतरहि कित्येक महत्त्वाचे लेख “काळ' पत्रांत प्रतिद्ध झालेले आहेत. त्यांचा समावेश निवडक निब्रंघांत स्थल संकोचास्तव केला नसावा. पण ते लेखहि वाचनीय आहित. विशेषतः 'कर्झनचा राजिनामा', 'बंगभंग' आणि 'बंगाल्यातील चळवळी, 'रशियांतील राज्यक्रांति,, 'रशियन युक्त्या), 'स्वातंत्र्यकलह', ' भाला पत्रावर्रील राजद्रोहाचा खटला ', ' दक्षिण आफ्रिकेंतीळ निःशस्त्र प्रतिकार ' इत्यादि प्रकरणे अवश्य बाचनीय अहित. आणि सवोनाच कांही त्या वेळच्या फायली मिळविणे त्यांतून हे ठेख वाचणे रक्‍्य़ होणार नाही, याकारतां| आमची अशी सूचना आहे कीं, प्रस्तुतच्या प्रकाशकांनी पूर्वी प्रसिद्ध झालेले दहाहि भाग छापून प्रतिद्ध केल्यानेतर जुन्या फाइली चाळून त्यांतून जे कित्येक लेख अवदःय पठनीय असून प्रकाशित केले गेले नाहींत, ते एकत्र करून प्रकाशित करावे,

विद्याखात्याला मुंबई विद्यापीठाला अशी सूचना करावीशी वाटते कीं, त्या संस्थार्नी मराठी भापेच्या अभ्यासाकरितां हायस्कूलांतून आणि कोलिजां- तून यांतले कांही भाग अभ्यासाकरितां नेमून द्यावेत. प्रौढ अलंकारिक मराठी भापेचे स्वरूप समजण्याला अनुकरणास'ठी कित्ता म्हणून पुढे ठेवण्याला शिवरामपंतांचे लेख उपयुक्त ठरतील. विपयाचे तर्कशुद्ध प्रतिपादन, विपयाची उपक्रमापसहारादि मांडणी, भाषेची सजावट, लेखांचे तात्पर्य वाचकांच्या मनावर ठसविण्याची दौली, विषयानुरूप अलेकारांची योजना इत्यादि ठेखनार्ची अंगे विद्याथ्योना शिकविण्याठा असले निबंध विद्याथ्योच्या

॥%८८/१०./०./०%./ ७०% &”७../

"३:

अभ्यासांत समाविष्ट झाले पाहिजेत, याकरितां विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांत पुस्तकांची निवड करणाऱ्या मंडळींनी या निबंधांचया भागाकडे नजर वळ- धूनत्यांतील निवडक नित्रंध मराठीच्या अभ्यासकांस अवश्य पठनीय म्हणून नियुक्त केळे पाहिंजत, तरच शिवरामपंतांची विशिष्ट भाषा शैली मराठी वाडू्मयांत चिरस्थायी होईल.

सदाशिव पेठ जस काकर.

घ. नं, ६०७

एति-पती,

सबरथणशणीणा पडण 0 णी पी णी ण?00”0ण णी ककसतणोशाण णी. शणणणी पणी

जसे लोकतसेत्यांचेदेवे $ :ः :ः£ काळ अग्रलेख ता, ७-४-१९०५

->.->--- ७-७ ७५० > ८-२ टन

- -ट-*-५ "४ ७-५) 0: “पापा "क 02 ---->>>-

हवे परमेश्वरा ! तूं मूळचा निर्विकार, निर्विकल्प, निर्गुण, निष्कलंक, निरंजन, निष्क्रिय आणि स्वतत्र असा आहेस. ज्यांना तुझ्या स्वरूपार्चे योगसमाधीनं दर्शन झालें आहे, ते तूं अता आहेस म्हणून सांगतात. आणि ज्यांना तुझ्याबद्दळ आगमादिकांवरून ज्ञान झालेलें आहे, तेही तुझ्या स्वरूपाबद्दल अशाच प्रकारचें वणन करितात. वेदांनी तुला याच राब्दांनी स्तावेळे आहे, उपनिपदांमध्ये तुझ्या याच स्वरूपार्चे प्रतिपादन आहे. बादरायणानीं आणि शंकरांनी अनेक पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष करून, अखेरीस तुझ्या स्वरूपाब्रइलचें हेंच मत स्थापित केळे आहे. परंतु हें फक्त आमच्याच तत्त्वज्ञान्यांचे मत आहे असे नाहीं; इतर देशांतील विचारवंत तस्ववेत्तेदी अखरीस याच मताला येऊन पोहोचळेलळ आहेत; पोहोचत आहेत. वास्तविक तुझें असं स्वरूप असतां सत, चितू आणि आनंद यांच्याशिवाय वास्तविक दुसरें कांही एक नसतां, हे परमेश्वरा ! तुझ्या रूपासंबेधाने आणि गुणांसंबधानं था जगांतील लोकांनीं काय ढवळाढवळ केली आहे, याची तुला कल्पना तरी आहे काय ? सवे जगाची व्यवस्था तूं उत्तम रीतीने ठेवितोस अश्ी तुझी ख्याति आहि, परंतु प्रत्यक्ष तुझ्याच संबंधाने येथ किती अव्यवस्था माजलेली आहे, याच्याबद्दल तुला कांही तरी दाद आहे काय ! एकमेवाद्वितीय त्रझ्म ' अशा स्वभावाचा जो तूं त्या तुझे प्रकार किती झाळे आहेत ! “सत्यं शानमनन्तं ब्रह्म असं ज॑ तुझे स्वरूप त्यावर असत्य अशानारची लोकांनीं किती पुटे चढविली आहेत, आणि

काळांतील निवडक निबंध [ भाग

निष्कलं निष्क्रिय शांत निरवद्यं निरंजनम्‌ , ' हे ज्या तुझे लक्षण, त्याच्यावर इद्दलोकी किती मनोविकारांचे आणि क्रियांचे आरोप केले जात आहेत, याच्याबद्दल तूं कर्धी विचारही केलेला नसावा, असं दिसते. तुझ्या स्वरूपा- संबंधानं जितके विपर्यास झालेले आहेत, तितके दुसरे कशाही संबंधाने झालेले नसतील, आणि तरीही तूं स्वस्थच आहेस, है मोठें आश्चये आहे ! तूं वास्ताविक अवयवरहित असतां, आमच्या जगामध्ये तुला हात किती असावेत, डोळे किती असावेत, वगेरेंबद्वळ कडाक्याचे वाद चालतात; प्रत्येकजण आपापला पक्ष खुद्द श्रताच्या आधारावर सप्रमाण सिद्ध करून दाखवीत असतो. कोणी माणसें आपल्या स्वतःप्रमाणे तुला दोनच हात असले पाहिजेत, अर्स मानितात. कोणी * देव म्हटला म्हणजे त्याला आपल्या_ पेक्षां कांही तरी जास्त असले पाहिजे ! या कल्पनेवर तुला आणखी दोनच हात चिकटावेतात. कोणी तुला सहा हात आहित, अस म्हणतात; आणि जो तूं मूळचा अपाणिपाद त्या तुला आठ हात दिल्यावांकून कित्येकांची हौस पूर्ण होत नाहीं. तुझ तोंड आणि डोळे यांच्या संबंघानेही अत्ताच घोंटाळा चाळलेला आहे. आणि त्याची संख्या एक आणि हजार यांच्या- मध्यें नेद्दमी कमी जास्त प्रमाणाने बदलत असते. अणूपेक्षांही जो तूं वास्त- विक अणीयान, त्या तुझा आकार, लांबी, ' रुंदी उंची यांसंबंघाने तर कोठेंच कांही मेळ नाद्दी. कोणी तुला लहानक्या डबीमध्ये ठेवितात, आणि कोठें कोठें अतिदाय विस्तीण मंदिरेही तुला पुरत नाहींत, असं जाणून कोणी ती आणखी वाढवीत असतात. तुझ्या आकाराला लोकांनी एक प्रमाण असे कोटेंच ठेविले नाहीं. कोठें लह्वान, कोठें मध्यम आणि कोठे अतिदाय मोठी, अश्या तुझ्या मूर्ती बनविण्यांत येतात, आणि पुष्कळ प्रसर्गी तर मालकांची पैसे खर्च करण्याची हाक्ति आणि सुतार, सोनार किंवा पाथरवट यांचें कोराल्य यांच्यावर, हे. जगचालक परमेश्वरा ! तुझ्या आकृतीचे प्रमाण अवलंबून राइलेलें आहे. तुझे मूळचे स्वरूप कसहि असो; कारागीर लोक तुला जो आकार देतील त्या आकारांत आणि चितारी जो रंग देतील त्या रंगांत, हे विश्वव्यापक खष्टिकत्या! तुला रहावे लागत आहे. ज्या तुझ्यापासून एथ्वि, आप, तेज, वायु आणि आकाददा दी पंचमहाभूर्ते निर्माण होतात, त्या तुझे शरीर कोणी मातीर्चे बनवितात,

ककल जीन चट

८वा] जसे लोक तसे त्यांचे देव

-“ ८7१ ५९०. ८" £ .४/५०” -“ :-“><५/-/>/-./€ “7 “८7. /./<€-“.7“ ळी ४” /-/०/ 2१७०४०४ ण्य चर

कोणी दगडाचे बनाधेतात, कोणी लांकडाचें बनवितात आणि कोणी धातूंचे बनवितात. ज्या प्रांतांत ज्या दगडांच्या खाणी उपलब्ध असतील, त्या प्रांतांत त्या मानाने त्या त्या दगडाचे शरीर तुला प्रास होते ! जेर्थ संगमरवरी दगडाच्या खाणी असतील, तेथे तुला काळ्या दगडाचा बनवून तुझी किंमत कमी करग्यांचं पातक कोणीही करीत नाहींत. परंतु जेथे निरुपायच आहे, तेथे काळ्या दगडाचे मधूनच तुझे सत्स्वरूप लोकांना फोडून बाहेर आणावे «डागतें, तूं जळीं, स्थळीं, काष्ठी, पापाणीं सर्वत्र भरलेला असतांनाहि

तुझ्या सूती फक्त कांही ठिकाणींच स्वयंभू मानल्या जातात, आणि बाकीच्या ठिकाणींच्या मूर्ती उसनवार असल्या पाहिजेत, अर्स लोक समजतात. ह्या तुझ्य़ा बहिरंगासंत्रंधाच्या गोष्टी झाल्या. परंतु तुझ्या अंतरेगाबद्दलही आम्ही इहलोकींच्या माणसांनी असेच एकेक विलक्षण चमत्कार करून ठेवलेले अहित,

तुला आमच्यासारखेच भ्षद्र आनंदार्ने आनेदित होणारे आणि क्षद्र दुःखाने दुःखित होणारे मन आम्ही दिलेले आहे, हे तुला माहित असेळच ! आणि तूं निर्विकार आहेस म्हणून श्रती आणि स्मृती कितीहि ओरडत असल्या, तरी तुला आमच्यासारखेच मनोविकार आहेत, असें आम्हीं ठरविले आहे! आम्हांला जमे राग आणि द्वेष आहेत, त्याचप्रमाणें ते तुलाही असल्याचे आम्ही कल्पिळें आहे. एखाद्या साध्या आणि विकारवरा माणसाप्रमाणे तूं आमच्यावर रागावतोस, आणि लहर लागेल तेव्हां आमच्यावर खषही होतोस, अशा मनोविकारांच्या तडाक्‍्यामध्ये सांपडल्यामुळ तूं कर्धी कधी एखाद्या अगदीं क्षुद्र मनुष्याप्रमाणे वर्तन करतांना आढळतोस! तुला एक पैश्याची खडीसाखर दिली म्हणजे तेवढ्यावर खुष होऊन आमच्या एखाद्या श्रीमंत बाईची हजारो रुपये किंमतीची हरवलेली नथ जेथे होती तेर्थे तू आणून ठेवतोस! आणि एखाद्या कुळंब्याच्या बाईने तुला कोंबडे दिलेंनाही, तर तिच्यावर रागा- वून तूं तिच्या मुलाचा हिंबताप बंद करीत नाहींस ! तुला एखाद्या कचेरीतील कारुनाप्रमाणें नवसाचा लांच दिल्याबांचून तूं लोकांचें काम करीत नाहीस आणि एखाद्या इद्टी मुलाप्रमाणे तुला पाण्यांत कोंडल्यावांचून तूं पाऊस पाडीत नाहींस, किंवा एखाद्या माणसाला लवकर घरी आणीत नाहींस! है अनंता, हे पुरुषोत्तमा ! हे धर्म तुझ्या ठिकाणीं कसे संभवतात! हे जे स्ोकांनीं तुझ्यावर अज्ञानामुळे अनेक अध्यारोप केलेळे आहेत, ते तर सर्वे

काळांतील निवडक निबंध [ भाग

वाईटच आहेत; परंतु तूत या हिंदुस्थानच्या राजकीय स्थितीला अतिशय घातक असे जे कित्येक अध्यारोप तुझ्यावर झालेले आहेत, ते मात्र अतिदाय दोषाह आणि असह्य असे आहेत.

हे परमेश्वरा ! तूं जरी सर्वोत्कृष्ट, सर्वश्रेष्ठ आणि सर्वगुणसंपन्न असा आहेस, तथापि तुझे सवोद्यांनी आकलन करण्याला सर्वच लोक समर्थ असतात असे नाही. त्यामुळे कित्येक लोक आपआपल्या मगदुराप्रमाणे तुझ्या स्वरूपाची कल्पना करून घेतात. समुद्र ह्या जरी सर्व उदकांनी संपूर्ण असला तरी ज्याच्यापार्शी जेवढें भांडे असेल, तेवढेच तो त्याच्या मधून मरून घेणार ! आणि म्हणूनच जशी लोकांची किंमत असेल, त्या मानाने त्यांचे देव बनलेळे असतात. मूळचें देवाचे स्वरूप कसेही असो, देव मान- णारे लोक जितके रानटी किंबा सुधारलेले असतील, तितर्के त्यांच्या देवाचें स्वरूप रानवट किंबा सुधारलेले असते, असं या जगांतील निरनिराळ्या थरांवरच्या लोकांच्या स्थितीवरून दिसून येते. रानांत राहणारे लोक वृक्षांना आणि विशिष्ट आकारांच्या दगडांना, भुतांना आणि मेलेल्या माणसांच्या अवरेपांना देव मानतात ! त्यांना नदीच्या पाण्यांत आसरा ( अप्सरा ) आणि डोंगरांच्या शिखरावर समंध दिसतात. पूर्वीचे ईजिप्तमधील जुने लोक पशूंनाही देव मानीत असत. देवाविषर्यींची कल्पना अज्ञानावस्थेमध्ये जास्त स्थूल असते. परंतु जसजशी लोकांमध्ये सत्यज्ञानाची व्रद्धि होत जाते, तसतसा अज्ञानाबरोबर देवतांचाहि स्थूलपणा झडत जातो. आणि जसजसे शान सूक्ष्म होत जाते, तसतशी देवाची कल्पनाही सूक्ष्मत्य पावत जाते. वेदांतामध्यें 'नेति नेति ' या श्रुतीने जे परबह्मस्वरूप निषेधाच्या भाषेमध्ये वर्णिले आहे, तो सूद्ष्मत्वाचा कळसच होय. तितक्या पायरीला पोहोचणारे फारच थोडे भाग्यवान पुरुष या भूतलावर अवतीण होतात. सामान्य लोक म्हटले म्हणजे याच्यापेक्षा खालच्या कोटींतीलच असावयाचे, अशा जड लोकांमध्ये देवाविषर्यींच्या जड कल्पनाच प्रसत झालेल्या असावयाच्या आणि म्हणूनच जडबुद्धीच्या लोकांनी आपले मनोविकार देवावर लादून त्याची आपल्यासारखी एक मनोविकारयुक्त क्षुद्र व्यक्ति बनाविलेलढी असते. यावरून जसे लोक तसे त्यांचे देव ' हा सिद्धांत बिनचूक दिसतो. एखाद्या लोकांचे देव कसे आहेत, याची कल्पना बरोबर कळली, तर त्यावरून ते

८वा] जसे लोक तसे त्यांचे देव "५

४५७७४४१७८४ ०७१७/७१७ .£7 ४.७४ ४.४४ ४७ 40४०१७ “९ ७,७९७ ७८७७०३३. ७७'

११..५५” १७..७/१ ११७ ३३6 १७» केळ ४? ७.67 पिके. चेक, बेक “6” जळ “67 १.७७ कळ,

./१९..५१९.७४१७ ४४ ३४. 2”. 47१४४ १.४०". २८४४० ..४१७७४ १७.७१ ७४०५ ७४०१८७७ “0१७0 ककल येळ

लहोक किती प्रतीचे आहेत, हें सहज ताडतां येण्यासारखे आहे. यावरून हँ दिसून येईल कीं, लोकांच्या स्थितीचा देवाच्या स्वरूपावर नेहमीं पुष्कळ परिगाम होत असतो. परंतु याच्या उलट सिद्धांतही खरा आहे की, परमे- श्वराच्या स्वरूपाची शुद्ध कल्पना लोकांच्या डोळ्यांपुढे मांडलेला असली, तर त्या कल्पनेचा, लोकाची स्थिति दुदध आणि उन्नत करण्याच्या कार्मी, पुष्कळ उपयोग होतो, असा या दोन गोष्टींचा अन्योन्यपरिणाम होत असल्यामुळे राष्ट्राच्या राजकीय उन्नतीच्या दृष्टीनं ईश्वरस्वरूपाविषर्यी विशुद्ध कल्पना असणें फार जरूर आहे.

परंतु पुष्कळ वेळां असंच आढळून येतें की, लोक स्वतः जसे असतात, तसच ते आपे देव बनवितात, काळे लोक आपल्या देवाला काळा रंग देतात, खुजा लोकांच्या देवांच्या मार्त फारशा उंच नसतात, आणि चापट नाकाचे लोक आपल्या देवाच्य़ा मूतीनाही तरतरीत नार्के देत नाहींत. ह्या शरीरधमीप्रमाणें लोक आपले मनेधर्महि आपल्या देवावर संक्रमित करितात, सत्यवादी लोकांच्या देवांसंब्धीच्या गोष्टींतून देवांना असत्यपणा लावलेला आढळत नार्ही, आणि असत्यबादी लोक देवांच्या काल्पनिक गोष्टींतून त्यांच्या तोंडीं असत्य भाषणे घालण्याला मागेपुढे पह्ात नाहींत. तापट लोकांचे देवहि उग्र असतात, आणि मेंद्ट लोकांच्या देवांची स्वरूपे मंद आणि थंड अशी असतात. स्वतंत्र लोकांचे देव स्वतंत्र असतात, आणि गुलाम लोक आपल्याबरोबर आपल्या देवांनाहि गुलाम बनवितात, हे लोकांच्या मनोविकारांचे देवतांमध्य पडलेले प्रतिबिंब निरानेराळ्या लोकांमध्ये तर निरनिराळ्या स्वरूपाने हृग्गोचर होतच असते, परंतु एकाच लोकांमध्येसद्धां निरनिराळ्या काळीं निरनिराळीं प्रतिबिंबे त्या त्या वेळच्या विकारांच्या अनुरोधाने उमटलेली दिसतात. आपल्याच पुराणांतील गोष्टी घेतल्या, तर त्यांवरून असे दिसून येतें कीं, विष्णु ही देवता ळोकांच्या मनांतील सत्त्वगुणाचा उत्कष प्रदर्शित करिते, आणि इंकर ही देवता आपल्या उपासकांच्या तमागुणाची साक्ष देते. श्रीरामचंद्राची मूर्ति हे लोकांच्या मनांतील बीररस आणि सत्यनिष्ठा यांचें द्योतक आहे. हे जसे मनुष्यांच्या मनोविकारांचे स्पष्ट छाप देवतांवर उमट- ठेले आहेत, तसेच कित्येक गोष्टींतून परतंत्रतेचे आणि गुलामगिरीचे छापही 'देवांवर स्पष्टपणे उमटलेले आहेत. पुराणकालच्या गोष्टी जेव्हां घडून

काळांतील निवडक निबंध [ भाग

री

१३७४७ ४... ०४००४४९७४० २७४” ९७४ ९७.७ २७. »6 ४५.७४०१७- ७. ७७ 4” “6 केट कीच “१... .७../ ८” १.५७ यी ८० १५८७०१७ चका

आल्या, किंवा रचल्या गेल्या, त्या वेळीं आपण स्वतंत्र होतो, म्हणून त्या वेळच्या देवतांवर गुलामागेरीचे छाप फारसे उठलेले नाहींत. तरी पण रावण वंगेरे मंडळींच्या बंदीशाळेत पडलेल्या देवतांच्या गोष्टी त्यांतही नाहींत असें नाही; पण ते अपवाद होत. सामान्यतः तो काळ स्वतंत्रतेचा होता. परंतु आपल्या गुलामगिरीच| स्पष्ट काळ म्हटला म्हणजे मुसलमानी बादशाहीचा होय. या काळांत प्राधान्य पावलेल्या देवतांचे किंवा त्यांच्या गुणांचे पयीलोचन केलें असतां तेथे लोकांच्या गुलामागरीची स्पर चिन्हे कोणालाहि दइृद्यमानू झाल्यावांचून रहाणार नाहींत, या गोष्टींच्या स्पष्टीकरणार्थ आपण त्या वेळच्या संत मंडळीनी केलेल्या उत्कृष्ट आणि हृदयद्रावक अश्या वाडूमया- पैकी दामाजीपंत आणि सेना न्हावी या दोघांच्या कथा घेऊं. या दोन्हीही गोष्टा फार उत्तम आहेत, आणि ह्यापैकी दामाजीपंताची गोष्ट तर इतकी सुंदर, मनोवेधक आणि प्रेमळ आहे की, ती ऐकून ज्याच्या डोळ्यांतून अश्चु निघणार नाहींत, असा मनुष्यच सांपडणें कठीण, परंतु या गोष्टीमध्ये स्वतंत्रतेच्या अभिमानाच्या दृष्टीने एक मोठें न्यंग आहे. नारसिंद्दावताराची गोष्ट ही खरोखर स्वतंत्रतेच्या काळांतच लिहिली गेलेली असली पाहिजे. तो लिहिणारा स्वतंत्रच मनुप्य असला पाहिजे. कोणताही गुलाम नारसिंहाची गोष्ट लिहू हकणार नाही. परंतु तीच दृष्टि दामाजीपंत आणि सेना न्हावी यांच्या गोष्टीकडे वळवा म्हणजे आपल्या दृष्टीला कायर दिसतें ! बादशाहाच्या हृजामतीला उश्यीर होतो, म्हणून आमचा परमपूज्य देव विठोबा खांकेत धौकटी घालून आणि न्हाव्याचा वेप घरेऊन बादशाहाची हजामत करण्या- करितां जातो ! आणि दुष्काळांत उपाशी मरणाऱ्या लोकांना अन्नदान करण्यांत खर्चे झालेली सरकारी रसद पोर्होचविण्याकरितां ब्रह्मांडाचा धनी आणि त्रैलोक्याचा नायक जो सर्वसामर्थ्ययुक्त बिठोबा तो विठ्या महार बनून हिंदुस्थानावर नुठूम करणाऱ्या बादशहापुढें लवून मुजरा कारिते ! ह्या गोष्टी ज्यांनीं रचिल्या, किंवा त्या खऱ्या घडल्या असल्या तर त्या ज्यांना मान्य झाल्या, त्यांच्या गुलामगिरीची छाया यांमध्ये स्पष्ट दिसत आहे. या गोष्टींप्रमाणे देवही जेथे बाददाहांची इतकी मिजास संभाळतात, तेथें असल्या गोष्टींचा लोकांची गुलामगिरी वाढविण्याच्या कामी किती वाईट परिणाम होत असला पाह्जि, याची कल्पनाही करणे कठीण आहे. बादशहाच्या

८वा] जसे ढोक तसे त्यांचे देव

चक” ०७७४० ''१..५० ४००९७. 0२.०० '२..४४७.७४ ११६७४०. .७€” २.०९ ७७७ कल?” ४७२७५५०७७४” ९..4006:27 १९८४४७७ पक. 800७८0 २.४७ ८.४४” ७४48”. “णे ../५/ ७.४” २८.४० ७७४०९०४” १९... 203... क, '

हृजामतीला थोडा उद्ीर झाला असता म्हणून त्रैलोक्यनायकार्चे काय बिघडत होतें सेना न्हाव्याची भाक्ते कवीला व्यक्त करावयाची होती, ही गोष्ट खरी आहे, परंतु गुलामगिरीची वाढे ज्यार्न होईल अश्या रीतीनेंच भक्तीचे वर्णन एखाद्या कवीने करणे जरूर आहे असें नाही. दामाजीपंतानेहि सत्कायोतच धान्याचा विनियोग केलेला होता. ज्या लोकांचे त्याने दुष्काळांत प्राण वांचविले, ती देवानेच निर्माण केलेलीं माणसं होती. त्या मरणोन्मुख लोकांना दामाजीपंताने वांचविले, ही गोष्ट त्याने चांगळी केली, असे जर देवाला वाटत होते, तर मग त्या कामी बेदरच्या बादशह्दाची एवढी मिनतवारी कश्याला पाहिजे होती ! नृसिंह हा जर त्या ठिकाणी देव असता, तर तो न्हाव्याची धोंकटी अगर महाराची घोंगडी शोधीत खात्रीने कधीही बसला नसता. आपल्या भक्तांस छळणाऱ्या रात्रूवर त्याने आपल्या नखांचाच प्रहार केला असता. पग जसे लाक तसे त्यांचे देव ! ' आणि गुलाम लोकांचे देवही गुलामच ! मुसलमानांच्या गुलामगिरीत राबत असलेल्या कर्वीच्या, ग्रंथकारांच्या आणि साधुसंतांच्या ठेखणींतून असल्या गुलाम देवांशिवाय दुसरें चित्र निघर्णे शक्यच नव्हतें. गोष्टी, कथा, कथानके, पुराणें वगेरे हीं सर्व राष्ट्राची शिक्षक आहेत. त्यांनीं आपल्या राष्ट्राला उच्च आणि उदात्त असेच विचार शिकाविले पाहिजेत. देवांनी गुलामगिरीत प्रावीण्य मिळविल्या- बहदलच्या कथा राष्ट्राच्या प्रगतीला विघातक होतात. धार्मिक ग्रंथांतून आणि कथांतून तर असले हे गुलामगिरीचे पोषक विचार बिलकूलच असतां काम] नयेत. कारण या कथा लहानपणीच मुलांच्या कानांवर जातात, आणि त्यांतील तत्त्वे लहानपणापासून त्यांच्या मनांत मुरतात, आणि मोठेपणी त्यांच्या प्रत्येक कृत्यांतून तीं तत्त्व प्रादुभूत होतात. अशा स्थितीत आपण आपल्या मुलांना कोणतीं तत्त्वे शिकविता, इकडे प्रत्येकाने लक्ष पोर्हींचाषेले पाहिजे.

: जसे लोक तसे त्यांचे देव, हें तत्त्व इतर ठिकाणच्या इतिहासांतूनही दिसून येते. युरोपांतील धार्मिक चळवळींच्या इतिहासाकडे पाहिले, तर तेथेद्दी हीच गोष्ट निदर्शनास येते. तिकडील लोक रोमन क्याथोलिक पंथाचे होते, तोंपर्यंत त्यांना लांकडाचे, दगडाचे, वगेरे सर्व प्रकारचे देव खपत असत. परंतु ल्यूथरने सव यूरोपखडामर्ध्ये सत्यज्ञानाचा प्रकाश प्रस्त केल्यानंतर तेच लोक इकोनोडेस्टस बनून देवांच्या मूर्ति फोडू लागले.

टॅ काळांतील निवडक निबंध [ भाग

प्रटिस्टेंट लोकांच्या बुद्धीची सूक्ष्मता जशी वाढली, तसे त्यांना मातीचे आणि दगडाचे देव चालेनासे झाले. जान नाक्स हा जो प्रसिद्ध स्कॉटिश धार्मेक सुधारक, ता आपल्या गुन्ह्याच्या शिक्षिब्द्दल समृद्रांत वल्हीं मारीत असतां त्याला भेरीची एक लांकडी मूर्त अभिवंदनासाठीं जेव्हां देण्यांत आठी, तेव्हां त्यांन त्या लांकडाला वंदन करितां ते समृद्रांत फेकून दिले. इतर लांकडांप्रमाणें तेंही लांकूड पाण्यावर तरंगत राहिले आणि कांही वेळाने क्याथोलिक धर्मातील ती मेरी कोठें वाहून गेठी तिचा पत्ता नाही ! ह्यावरून विचारांच्या सूद्ष्मंतेप्रमाणेंच प्रत्येक मनुप्याला देव लागत असतो हें दिसून येतं. फ्रान्समध्ये राज्यक्रांति होण्यांचे पूर्वी क्याथोडिक धर्माचेंच प्राबल्य होतें. परंतु त्या राज्यकांतीच्या वेळीं समान हक्क, स्वतंत्रता वगेरे तत्त्वांचा स्व फ्रेंच राष्ट्रामध्ये इतका कांहीं अनावर संचार झाला कीं, त्या संचा- राच्या भरांत लोकांनी पूवीच्या देवतांच्या सर्व मूर्ती पदच्युत करून अवप७]!. 1700" ( समानता, स्वतंत्रता) या भाववाचक कल्पनांच्या प्रत्यक्ष मृती बनवून मुरूयमुख्य ठिकाणीं स्थापित केल्या. ' जसे लोक तसे त्यांचे देव, इं तत्त्व या फ्रान्सच्या वरील उदाहरणावरून अति- दायच स्पष्ट रीतीने व्यक्त होत आहे. अरंतु या तत्त्वाच्या स्पष्टीकरणाच्या कामांत फ्रान्सचीच एवढी मोठी प्रतिष्ठा पाहिजे आहे असे नाहीं, ' जसे छोक तसे त्यांचे देव / हें तत्त्व आपण हिंदुस्थानांतील लोकही कमी व्यक्त करीत आहो असे नाही. पण आपण जसे गुलाम तसे आपले देवहि आपण गुलाम बनविले आहेत, याचे अनुभव आपल्याला पदोपर्दी आहेत. परंतु एका गृहस्थाने याविषर्याची सांगितलेळी एक इकाकत विशेष लक्षांत ठेवण्यासारखी आहे. तो म्हणाला: “' कांही बषोपूवी प्रिटोरिय।मध्ये इंग्लिशांना जय मिळाला तेव्हां हिंदुस्थानांत जिकडे तिकडे उत्सव झाला. त्या वेळीं आमच्याही गांवांत महोत्सव झाला. ध्वजा लागल्या, पताका उभारल्या गेल्या, आंब्याचे टाहाळे झाडांच्या खांदीवरून निघून कमानांच्या खाली टांगून लोंबत राहिले; आणि शाळेतील मुले उत्तम उत्तम कपडे घाढून मिरवू लागलीं. ह्वा प्रकार मला फारसा इष्ट वाटल्यामुळे आमच्या येर्थे गांवाबाहेर एक उत्तम, रमणीय आणि आल्हादकारक देवस्थान आहे, तिकडे मी आपल्य! मनाची करमणूक करून घेण्याकरितां गेली. परंतु ज्या त्रासाने मी तेर्थे गेला, त्या त्रासाचे कारण तर

८वबा] जसे लोक तसे त्यांचे देव तेथ जास्तच जोरांत आलिले दिसले. तं देऊळ सर्व बाजूंनीं इंगारठेळें आणि देवाच्या अंगावर त्या दिवर्शी सर्व उत्तम पोशाख आणि दागिने घातलेले महा आढळले. त्या देवाबर माझी फार श्रद्धा होती; परंतु प्रिटोरिया डे ' च्या दिवशीचा देवाचा तो थाट पाहून मळा देवाचा किळस आला, आणि माझ्या तोंडून पुढील उद्‌गार निघाले :-- देवा! तूंहि आमच्यासारखा गुलाम॑ बनलास ! 'प्रिटोरिया डे साठी तुला पोशाख करून आणि दागिने घाढून काय करावयाचें होते ! मला वाटलं होते कीं दयाळेतील लहान लहान अज्ञान मुले फक्त आज नटली असतील. पण तू तर त्या लहान मुलांपेक्षांहि जास्त ऐट केली आहेस ! गांबांतील त्या अज्ञान मुलांचा तो अज्ञानपणाचा देखावा माझ्यांने पाहवेना, म्हणून मी तुझ्याजवळ आपलें दुःख निवेदन करण्यासाठी आला, तो तूं त्या मुलांपेक्षांहि जास्त अशान झालेला माझ्या दृष्टीस पडत आहेस ! अथबा देवा! तुझा तरी काय उपाय £ तूं गुलाम लोकांच्या हाती सांपडला आहेस ! तेव्हां ते लोक तुला गुलाम बनविल्यावांचून कधीही सोडावयाचे नाहींत. अशा लोकांना शहाणपण शिकविण्याचे टाकून तूंही त्या गुलामांबरोबर गुलाम बनतोस, हें आमच्या देशाचे दुर्भाग्य होय.” ही गोष्ट आपले हल्लीचे देव कसे गुलाम झाले आहेत, हें चांगल्या रीतीनं व्यक्त करिते.

या सगळ्या विवेचनावरून जसे लोक तसे त्यांचे देव ' हें तत्त्व सिद्ध होते खरें; परंतु द्दे परमेश्वरा ! आमची तुझ्यापार्शी अद्ला प्राथना आहे कीं, आमच्या अवयुणांनी तूं कठुप्रित होतां तूं आपल्या सद्गुणांनी आम्हांला मेडित कर. हे विश्वचालळका ! तुझी र्जी या एथ्वाबर अल्प प्रतिमास्वरूप आहेत, तीं जरी आमच्या दोषांनी संसृष्ट होत असलीं, तरी तूं जसा आहिस, तर्से आम्हांला करण्याचें तुझ्या अंगामध्ये सामथ्ये नाहीं, असं नाही. आणि या वेळीं तर तुझ्या 3पेची आम्हांठा आणि आमच्या देशाला फारच आवद्यकता आहे. आम्ही आणि आमचा देश इतक्या बाईट स्थितीला जाऊन पोहोचली आहो कीं, त्या स्थितीतून बर निघण्याला तुझ्या कृपेशिवाय दुसरें कांहींच साधन नाही, असं प्रत्येकाला बादूं लागलें आहे. याकरितां तूं सवाना स्फूर्ति दे, सवोच्या अंतःकरणांत सदू बुद्धि उत्पन्न कर, आणि सवार्चे लक्ष आपल्या देशाच्या आणि तुझ्या सेवेकडे लागेल असं कर,

अल तवर कटीशणशीशाणणण कणी शाणाधन्काकवणणा याया

फक्त अर्धा उपास : :

काळ : अग्रलेख ता. २१-४-१९०५

रै

हलकट कक ०टदटटअललटाा “0 नाट. नट |

& १९०५ सालचे एप्रिल महिन्यांत उत्तर हिंदुस्थानांत मोठा धरणीकप झाला, सिमला येथील व्हाइसरीगळ लांज कोसळला, पण लेडी कर्शन बचावल्या, पठटणांतले गुरखे शिपाई मले, त्यांच्यासाठी सेनापति किचनेर यांनी फंड सरू केला नागरी जनतेसाठी कशेनर्नी फंड सुरू केला. या सहानुभरतींतही 1जकारण होतेच ! घरणीकंप हा एक सृष्टीतील अद्‌भुत चमत्कार आहे, असें आपण

हिंदुस्थानांतील ळोक क्रमिक पुस्तकांतील शास्त्रीय धड्यांतून इतके दिवसपर्यंत वाचीत मात्र होतो. यूरोप खंडांतील स्पेन, इटली, वगेरे दूरच्या देशांतून मार्गे धरणीकंप झाले आणि त्यांच्या योगाने तेथे मोठमोठी शहर गडप होऊन अतिशय नुकसान झालें, अश्या हकीकती आजपर्यंत केवळ आपल्या मनोरंजना- करितां आपण ऐकत होता. परंतु हृ्ली दुर्दैवांन धरणीकंप आपल्या अगदी खवळ येत चालले आहेत. हिंदुस्थानांत पूवी धरणीरकंपाचे बारीक सारीक धक्के बसलेले नाहींत अस नाहीं. पण हल्लींच्या मानाने ते धक्के म्हणजे कांहींच नव्हते, त्यांच्यापासून इछीच्या सारखे पूवी कर्था इतर्के नुकसानहि झालेलें नाहीं. ही ज्या हिमालयामध्ये धरणीकपाचे धक्के बसल्याचे प्रसिद्ध झाले आहे तोच हिमालय पर्वत पूर्वी एकदां पुराणकाळीं डळमळला असल्याचें रामायणामर्ध्ये वर्णिले आहे. तो हिमाल्यांतील धरणीकंप रावणाचें साम्राज्य ल्याला जाण्याच्या पूर्वीचा होय. रावण अतिशय मदोन्मत्त झालेला होता, तेव्हं त्यांन केलासाच्या कळसासकट हिमालय पर्वताला गदगदां हलविले तेर्थे राहणाऱ्या शेकर- र्वतीला आणि त्यांच्या गणांना भयभीत करून सोडिले, अशी पुराणामध्ये

८वा] फक्त अधा उपास ११ गोष्ट आहे. या पौराणिक गोष्टीच्या मुळाशी सष्टिक्रमांतीलळ धरणी कंपाचा चमत्कार हेंच बीज असलें पाहिजे. परंतु त्या वेळीं हिमालयपर्वत धरणीकपाने हलविठेला असो, किंवा रावणाने हलविलेला असो, रावणराज्याच्या परि- समात्तीच्या आर्धी कांहीं दिवस कोणत्या तरी कारणानं हिमाल्यपर्वद हलला होता, एवढी गोष्ट निर्विवाद आहे. त्यानंतरची धरणीकंपाची अनुक्रमवार हकीकत आपल्यामध्ये नसल्यामुळें पुढें आणखी केव्हां केव्हां हिंदुस्थानांत मोठाले धरणीकंप झाले, हें कळण्याला काही साधन नाही, ; अलीकडच्या धरणीकपाच्या बारीकसारीक धक्कयांची हकीकत आपण वर्तमानपत्रांच्या तारांतून मधून मधून वाचीत आलेले आहो परंतु हल्लींचा भूकंप हा त्या सगळ्यांमध्ये वारष्ठ होय. या प्रसंगाची हकीकत आम्ही मागील अंकी दिलेली आहि त्यानंतर आलेली हकीकत आजच्या अंकांत दुसरीकडे नमूद करण्यांत आलेली आहे. असल्या धरणीकंपासारख्या प्रसंगाची बातमी एक दोन आठवड्यांत कधीही खलास होऊं शकणार नाहीं, कोठे किती नुकसान झालें, किती लोक मेले, आणि किती घरं पडली, वगेरेबद्दलची माहिती पुढें पुढेंच जास्त थेत जाणार. धरणीकंपामुळे जे गग मातीखार्ली दडपून गेलेले असतात, ते जसजसे उकरून निघतील, तसतशी जास्त माहिती बाहेर येणार हे साहजिकच आहि. परंतु प्रस्तुत प्रसंगी एकंदर प्राणांची आणि मालमत्तेची किती हानि झाली आहे, आणि ती भरून काढण्यासाठी सरकारकडून काय प्रयत्न होत आहेत, हे प्रश्न विचार करण्यासारखे आहित, सबब त्यांकडेच आपण वळू.

प्राणांची हानि, मालमत्तेचे नुकसान आणि सरकारची मदत या ति्दी- बद्दलचे आंकडे आजपर्यंत अनिश्चित आहेत आणि ते तसे असणें साहजिकच आहि. परंतु आतांपर्थेत प्रसिद्ध झालेल्या आंकड्यावरून एवढ मात्र निश्चित आहे कीं, एकंदर प्राणह्माने वीस-पंचबीस हजारांच्याहि वर जाईल. तरीपण बीसपंचवीस हजार मृत्यु म्हणजे हिंदुस्थानांत कांही फार अहित असे नाहीं. अर्से असतां, या थोड्याशा मृत्यूबद्दल जिकडे तिकडे एवढा गवगवा झाला आहे याचें कारण काय, याबद्दल कोणालाही आश्चर्य वाटल्याबांचून रद्वाणार नाहीं. मृत्यूची संख्या अगर्दी नेमस्त असून एथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जिकडे तिकडे हाकाह्याक उडाठी आहे, याचे

१२ काळांतील निवडक निबंध [. माग

७५७७९१५५७१ ७१७६ ७३७. ७०%,

कारण काय ? राजे, राणी, युवराज, लांड रांबर्टस, वगेरे मंडळीकडून कांहीं थोडक्याशा प्राणसहखांच्या हानीबद्दल इतक्या धडाधड तारा आल्या त्या कां ! फ्रान्स, जपान, अमेरिका, इत्यादि असंबद्ध ठिकाणीही सहानुभूति उत्पन्न होत आहे, याचे कारण काय ? आजपर्यत हिंदुस्थानात कर्धी कोणी मेलेळेच नाहींत की काय, कीं ज्यासाठी चोहोंकडे इतका हाहाकार उडून जावा ! अथवा इतर कारणांनी मृत्यु थेण्यापेक्षां घरणीकंपाने मृत्यु येण्यामध्यें कांहीं विशेष जादु आहे कीं काय ! हिंदुस्थानांत एक लहानसा धरणीकंप झाल्याबरोबर इंग्लिशांच्या मित्रांनी व्यापिलेल्या अश्या सवे जगामध्ये जिकडे तिकडे दुःखाच्या घरणीकंपाचे धक्के बसूं लागावे, असे या मृत्यूमध्ये विशप काय आहि ? हिंदुस्थानांतील एका डोंगराने कोठें जरा आपलें अंग हलविले नाही, तो जगांतील बहुतेक ठिकाणी सहानुभूतीचे आणि करुणेच झरे वाहूं लागावे, असा अपूब प्रकार या प्रस्तुतच्या मृत्यूंमध्ये काय आहे ? वास्तविक पाहिलें असतां हिंदुस्थानांतील बीस पंचवीस हजार लोकांचे जीव म्हणजे कांहींच किंमतीचे नाहींत. पंधरा-वीस हजारापेक्षां अधिक लोक जपानच्या एखाद्या भिकार लढाईमध्येही म्रण पावतात ! जेथे पांच सहा महिन्यांच्या सत्रंध एका दुष्काळांत पांच लाख माणसे मरतात, त्या हिंदुस्थानांत हीच्या इतक्याच एका आठवड्याच्या मदर्तीत वीस-पंचवीस हजार माणसें बिनप्रयासानं किती तरी वेळां मरून गेलीं असतील ! पण त्यांना कोणीं कुत्र्यानेसुद्धां विचारळे नाहीं ! आणि मग याच मृत्यूंबदूळ इतका कळवळा काय म्हणून ? परंतु हिंदुस्थानांतील मृत्यूच्या मोठ्या संख्यांकरितां मागील दुष्काळांइतक्या लांबवरंदेखील जाण्याचे काहीं .कारण नाहीं, नुकतेच जे आंकडे प्रसिद्ध झाले अह्वित त्यांवरून असं दिसतं की, हल्लीं हिंदुस्थानांत चाळू असलेल्या ऐेगमुळें फक्त एका गेल्या जानेवारी महिन्यांत १,२६,०४१ लोक मरण पावले, आणि जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्यांत मिळून छेगने एकंदर २,५२,५६७ हृतभाग्य लोकांना इंग्रजी राज्याचे सुख सोडून जेथे आगगाड्या नाहींत, तारायंत्रे नाहींत, आणि इंग्रज लोक नाहींत अद्या उज्ञेय प्रदेशामध्ये जाणें भाग पडलें ! या मृत्यूच्या चालू गतीवरून पाहिलें, तरी पंचवीस हजार माणसांना मरण्याठा सहा तासांपेक्षा फारसे अधिक दिवस लागतील, असे नाहीं. सारां, हिंदुस्थानांत दररोज जगने म्हणा, दुष्काळाने

८वा] फक्त अधा उपास १३ म्हणा, किंबा उपासमारीनं म्हणा, चारपांच हजारांचे हवन सहजगत्या चाललें असतां एखाद्याच आठवड्यांतील मृत्यूबद्दल आपल्या राजेसाहेबांना दुःख वाटावे, राणीसाहिबांकडून पत्र यांव, युवराजांना झोंप येऊं नये, पॅरीसच्या म्युनिसिपालिटीला आर्धी दुसरा ठराव सुचूं नये, कर्झन साहिबांनां फंड सुरू करावा आणि लेडी कर्झनसाहेबांनीं निराश्रितांची शाश्रुपा करण्याचें आपण होऊन पत्करावे, असे या मृत्यूमध्ये अद्भुत काय आहे ? रोज मरे त्याला कोण रडे, या न्यायाने जेथें रोज हजारा लोक मरत आहेत आणि जेथें त्यांच्याबद्दल कोणी रडतही नार्ही, तेथें एकाएकी एका आठवड्यांतील मृत्यूबदळच चोहीकडे इतकी दया पाघळूं लागावी, याचें कारण काय जी खरी दया असते, ती परदुःखासाठी विव्हळते. तं दुःख नवीन युक्त्यांनीं झालेढें आहे, किंवा शिळ्याच साधनांनी होत आहे, या गोष्टीवर दया अवलंबून नसते. यमधर्मानें मानवी प्राणहरणाची कांही नवीन युक्ते काढली म्हणजे मात्र दयेळा पाझर फुटावा, आणि छेग, दुष्काळ वगेरे सारख्या शिळ्या साधनानीं प्रेतांचे डोंगर पडत असले तरी त्यांच्याकडे दयेने दुंकूनसुद्धा पाहूं नये, हा दयेच्या स्वभावांतील मोठा आश्चर्य करण्यासारखा चमत्कार आहि.

तेव्हां हिंदुस्थानांतील लोक रोज हजारा मरत असतां इंग्लिश लोक आजच'कां जास्त रडत आहेत, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा; 'परंतु याचे उत्तर फारसे लांब नाही. धरणीकंपाच्या एकदर हकीकती- मध्येंच याचे उत्तर आहे. हिमालयाचे आणखी कांही कडे कोसळले असते, अथबा त्याजवरील झाडे, पांखर, दोळ्या, गाई, बैल, किंवा नेटिव लोक त्या कड्यांखाली कितीही गडप झाले असंते, तरी इंग्लिह लोकांनी आपल्या डोळ्यांतील पाण्याचा एक थेबही बांथा दबडला नसता ! पण इंग्लिश लोक मेले हो ! अजून इंग्लिश लोक किती मेळे आणि नेटिव ठोक किती मेले, हा नक्की आंकडा ठरला नाहीं; तरी पण या प्रसर्गी पुष्कळ इंग्लिश लोक अत्युमरखी पडलेले आहेत, यांत शका नाहीं. परंतु या ठिकार्णी कोणी सत्यपणे असे दाखवून देऊं शकेळ कीं, आपले इंग्लिश राज्यकर्ते हे फक्त आपल्या इंग्लिश जातभाईकरितांच शोक करीत आहेत, असं नसून कित्येक नेटिव लोकांबद्दलह्ी त्यांना परमावधीचे दुःख होत आहे, हें म्हणणेही

१४ काळांतील [निवडक निबंध [ भाग

0०४९०४४४७० ७४७७०

४१०० ७. ४७../ के./० २६ /० ७002 'गिक जळले

-पणपपप१ १७% 0000 असत्य आहे असे नाहीं. इंग्लिशांना कित्येक नेटिबांबद्दलही वाईट वाटत आहे, यांत दोका नाहीं, गुरखे लोकांच्या एक दोन पलटणी डोंगराच्या मातीखालळीं गडप झाल्या असून त्या गुरखे शिपायांकारतां इंग्लिश ढोक फार हळहळत आहित. आणि गुरख्यांसारख्या अत्येत उपयोगी नेटिवांकरितां कोणते धूर्त वब चाणाक्ष इंग्लिरेि लोक हळहळ दाखविणार नाहीत या दुःसखप्रसंगासंबंधाने ज्या अनेक तारा आलिल्या आहित, त्यांचें वर्गीकरण करून पाहिलें असतां लाड रॉबर्ट्स हे हिंदुस्थानचे माजी सेनापति असल्यामुळें गुरखा पलटणींच्या नाशाला अनुसरून त्यांची तार आहे, हें कोणाच्याही लक्षांत येईल. युरोपियन लोक हे पोकळ आणि वरकांति उपचारांचे फार पोकी आहेत. आणि काही कमजास्त झाले म्हणजे लगेच आनंदाच्या आणि दुःखाच्या तारा पाठविण्याची सुरुवात करावी, हा त्यांच्यांतील एक बाह्यात्कारी आचारच आहे. ऐन प्रसर्गी रारोयाठा सोडून देऊन इंग्लिशांचें सख्य संपादणाऱ्या फ्रान्समधील पारेसच्या म्युनिसिपालेटीचें दुःखप्रदर्शन आणि राजेसाहेबांचें त्यांना ताबडतोब प्रत्युत्तर, ह्या गोष्टी पोकळ आणि वरकांति आचाराच्या सदराखाली येतात. कारम, जेथ डोळ्यांत पाणी आल्याबांचन दुःखाचे प्रदर्शन करतां येते, अशा गोष्टींना उपचाराच्या शिवाय दुसरे सद्रच उघडे नार्ही, राजेसाहेब दिंदुस्थानांतीळ लोकांपासून करच वसूल करून घेतात, म्हणजे पर्यायाने हिंदुस्थानांतील लोकांच्या सुखाब्रद्ुळ आनद आणि संकटाबद्दल दुःख व्यक्त करून दाखाबिण्याच्या कामागैरीबददल त्यांना पगारच मिळत असतो, असं म्हणण्यास हरकत नाही. तेव्हां त्यांच्या कडून आणि त्यांच्या राणींसाहेबांकडून आपल्याला तार येणें हें जरूरच होते. ती आली नसती, तर मात्र ती त्यांच्या राजकीय कर्तव्यकमातील एक अतिशय मोठी ठहुष्क चूक म्हणून शिष्टसप्रदायी लोकां- कडून मानण्यांत आळे असते. युवराजांना तर लवकरच शझिंदुस्थानांत यावयार्चे आहे. तेव्हां येथील जमीन स्थिर असण्याबद्दल त्यांना जितकी कळकळ वाटेल तितकी दुसऱ्या कोणालाही वाटणार नाहीं. आपल्या गाडीचा -मार पडण्याच्या आर्थीच हिंदुस्थानची भूमि थरथर कापू लागली, तर हँ चांगळे नव्हे, तेव्हां त्या भूमीचे आणि तिजबरील लोकांचे शांतवन करण्या- करितां युवराजांनीं विळायतेच्या सार्वजनिक पैशांतून कांही शिलिंग खर्च

८बा] फक्त अघो उपास १५

७४%,

'॥/ २८४८७ ४४९७-४१ किक कळच

कायी पापापप्कि् केळे, तर ते करणे अप्रासंगिक आहे असं कोण म्हणेल ? कझन साहेब जे या दयेच्या पाण्यामध्ये डुंबू लागले, त्यांची मात्र मनोबात्ते बदलण्याला अगदीं सवोहून भिन्न आणि विलक्षण असे कारण झालें आहे. विलायतेतून एका प्राणांतिक अवस्थेमधून नुकत्याच सुटून आलिल्या त्यांच्या पत्नी लेडी कझन ह्या हिंदुस्थानांत या प्रसंगी तश्याच प्रकारच्या दुसऱ्या प्राणांतिक संकटाखालीं सांपडल्या होत्या, त्या ज्या राजवाड्यामध्ये रहात होत्या, त्या राजवाड्याच्या भिंती आणि खांब धरणीकंपानं हालवून पाहिले ! सिमल्यास व्हाइसरीगळ लाज बांधतांना एऐंजिनियर लोकांनी कांही कसूर केलेळी नव्हती ! पाया आतिशय खोल खणलेला होता ! तो सर्वे कांक्रीटने भरून काढलेला होता ! सव हिंदुस्थान कोसळेल, परंतु या राजमेदिराठा भंग होणार नाहीं, असं सगळ्यांना वाटत होतें ! परंतु ईश्वरी क्षोभाची एक लहानशी झळूक हिमालयाच्या जमिनीखाळून एक क्षणभर वहात गेली नाहीं, तोंच मानवी मजबुतीची सगळी घमेंड खालीं कोसळली ! लेडी कशन ज्या खोलींत होत्या, तिच्या होजारची खोली घडघडून खाला आली, आणि त्या जर लवकर नाहिर निघाल्या नसत्या, तर खर त्यांच्या खोलीनेह्ी त्यांची पुढं फार वेळ त्यांची पादिळी नसती. आपल्या दुःखावरून दुसऱ्याच्या दुःखाची कल्पना चांगली येर, ह्या नियम प्रस्तुत प्रसंगी कझन साहेबांनी आपल्या स्वतःच्या आचरणाने खरा करून दाखविला आहे. लेडी साहेबांवर गुदरलेल्या प्रसंगावरून दुसऱ्यांच्या दुःखाचा अटकळ बांधून कझन साहेबांनी दहा हजारांचा आंकडा टाकून चटकन्‌ वर्गणीची यादी सुरू केली. अश्या प्रकारची या एकंदर दयेच्या महासागराच्या उत्पत्तीची मामांसा आहे !

हिंदुस्थानांत जो हा अश्रृतपूर्वे नव्हे असा कहर गुदरला, त्यामुळे राजा, राणी, युवराज, पॅरिसची म्युनिसिपालिटी, आणि टोकिओ येथील जिंजिशिंपो वर्तमानपत्र यांनाहि जेव्हां दयेने वेढून टाकलें, तेव्हां आतां विलायर्तेतून हिंदुस्थानावर पैश्याच्या पाण्याचे नळ एकसारखे किती तरी दिवस वहात रहातील, असं वाटलं होते कझन साहेबांनींहि मॅन्हान हाऊत फंड नामक विलायर्ते- तील औदार्याच्या राक्षसाला जाग्रत करण्याची तार पाठवून भर पालेमटमध्यें धमकी घातली होती ! परंतु हिंदुस्थानांतील धरणीकंपाने इतक्या विकोपाला गोष्ट जाऊं दिली नाही, म्हणून निमावले ! हली कशन साहेबांनी स्टेट

१६ काळांतील निवडक निबंध [ भाग

काया ककत कीव सेक्रेटरीकडे असे कळविले आहे की, विलायतची मदत मागण्याचा सरकारचा विचार होता, परंतु आतां त्याची जरूरी दिसत नाही. कांहीं साऱ्याची सूट द्यावी लागेळ जनावरे विकत घेण्याकरिता आणि घरें बांधण्याकरितां कांही रक्कम तगाईंमध्ये खचे करावी लागेल. परंतु या गोष्टी हिंदुस्थान सरकार हिंदुस्थानच्या करांच्या पै्यांतूनच करूं दाकेळ, त्यांच्यासाठी विलायतंतील दानशूर लोकांच्या खाजगी औदायीवर भार घालण्याचें कांही कारण नाही. सरकारला ज्या बाबतींत कांहीं खच्चे करितां यावयाचा नाहीं, अद्या कित्येक कामासाठी अदमासे ५०,००० पौड खर्च करावे लागतील, परंतु या क्षुलक रकमेसाठी आपल्या इंग्लंडांतील लोकांना तसदी नको ! ही रक्कम हिंदुस्थानच्या हिंदुस्थानांत सहज रीतीर्ने उभारतां येईल. अ्या अथीचा व्हाइसराय साहेबांचा विलायतेस निरोप गेळेठा आहे. यावरून हे उघडहोत आहेकीं, या हिंदुस्थानच्या धरणीकंपाचे धक्के अजून पुरे झालेले नसून कित्येक देशी खजिन्यात अद्यापि ते बसावयाचे आहेत !

कझन सहिबांनीं योजिल्याप्रमारणे या अपघाताच्या शमनाची हिंदुस्थानांतल्या हिंदुस्थानात तजवीज लागणें मोटेंसे अशक्‍य आहे असे नाहीं. हिंदुस्थानच्या अंगांत अजून पुष्कळ सांपत्तिक सामर्थ्य आहे. युरोपखंडांतील देशांतन पैश्याच्या विपुलतेमुळें ज॑ सामर्थ्य असते तसले साम्य हिंदुस्थानांत नाही, खरें. तरी पण हिंदुस्थान देशाच्या अंगांत पैसा वांचविण्याचें, म्हणजे अथोत्‌ पैसा मिळविण्याचे (कारण, 1१०८५ 59४८१ 15 110129 ४०) विलक्षण सामर्थ्य आहे ! आणि पैसा मिळविण्याच्या या विलक्षण आणि अश्रुतपूर्व युक्तीवरच हिंदुस्थान देश स्वतः दरसालच्या बजेटांत श्रीमंत राहून दुसऱ्यां- नाहि श्रीमंत करीत आहे ! ही पैसा उत्पन्न करण्याची युक्ते हिंदुस्थान- शिवाय दुसऱ्या कोणत्याही देशाला सांपडलेली नाहीं ! इतर कल्पक लोकांनी पुष्कळ युक्त्या काढल्या असतील; परंतु ही युक्ति शिदुस्थानरिवाय दुसऱ्या कोणत्याही देशाला सांपडलेळी नाहीं ! असली अजब युक्ते फोडणे म्हणजे हिंदुस्थानचे अतिदय नुकसान करण्यासारखे आहे ! तरी पण ह्या युक्तीचा उपयोग कोणत्याही देशांतील लोक स्वाथा- साठीं करून घेतीळ, अशी बिलकूल भीति नसल्यामुळें ती आपल्या हिंदुस्थानची पैसे मिळविण्याची युाक्ते षट्कणी करण्याचें आम्ही धाडस

८वा] फक्त अर्धा उपास १७ करीत आहो, याबद्दल आमचे देशबांधव आम्हांला क्षमा करतील, अशी आह्या आहे. त्या युक्तीच्या ह्या इतक्य लांबलचक प्रस्तावनेवरून ती युक्ति काय आहे, याबरल पुष्कळांना मोठी उत्सुकता उत्पन्न झाली असेल. परंतु ती युक्ति अगदी साधी आहे. ती प्रत्येक मनुष्याच्या अगदी हातांतली आहे. आणि हिंदुस्थानांतील लहान पोराबाळांना आणि अडाणी माणसांनासुद्धां ती अतिशय सफाईदार रीतीनें साधते. गरीब लोक म्हणजे कुचकामाचे, असे आपल्याला वाटते; परंतु त्यांचा तर ह्या युक्तींत अगदीं हातखंडा! ती युक्ति म्हटली म्हणजे जेवणें ' ही होय ! जेवले म्हणजे पैसे वांचतात, आणि जे पैसे वांचले ते नवीन मिळविल्यासारखेच होत ! हिंदुस्थान दरसाल इंग्लंडला तीस कोटी रुपये देते, ते त॑ कोठून देदें £ हिंदुस्थानची लोक- संख्या जवळ जबळ तीस कोटी आहे; आणि हिंदुस्थानांतील प्रत्येक माणसाचे सरासरीने उप्तन्न सहा किंवा सात पैसे आहे, त्या मानाने त्यांतून प्रत्येक मनुष्य रोज एक आणा पोटाला खात असला पाहिजे, अशी आपण सामान्य रीतीर्ने कल्पना करू. अद्या मानाचा हिंदुस्थानांतील एक मनुष्य एक दिवस जेवला नाहीं, म्हणजे एका उपएासाबरोबर तो पटकन्‌ एक आणा कमावतो ! या मानाने स्व हिंदुस्थानाने एक दिवस उपास काढला, तर '"वटूकन्‌ तीस कोटी आण्यांची रक्कम हां ह्यां म्हणतां उभारली जाते ! मोठमोठ्या रकमा उभारण्याची इतकी त्वरित गति दुसऱ्या कोठल्या देशांत उपलब्ध असेल किंवा नाही याची शंकाच आहे ! हाच हिशोब पुढे चालू केला असतां तीस कोटी रुपयांसारखी अवाढव्य रक्कम हिंदुस्थान देश इंग्लंडला किती सहज रीतीने देऊं शकतो, हं . कोणाच्याही लक्षांत येईल. फक्त सोळा दिवस आणि सोळा उपास ! सोळा दिवसांच्या मुदतीची तीस कोटी रकमेची हुंडी पत्करून त्या रकमेची सदर मुदतीमध्ये भरपाई करून देईल असा सावकार हिंदुस्थान देशाशेवाय दुसऱ्या कोठेंडी मिळणार नाही. इंग्रजांच्या सुखकारक अमलाखाली हिंदुस्थानची लोकसंख्या भराभर वाढत असल्यामुळे लवकरच तो आंकडा बत्तिस कोटीपर्यंत जाईळ, त्या मानाने पाहिले असतां रोज एका उपासासरश्ी दोन कोट रुपये उभार- ण्याची हिंदुस्थानची ताकद आहे ! असल्या ह्या प्रचंड सांपत्तिक सामथ्या- मुळें दिंदुस्थानाळा इंग्लंडर्चे वाटेल ते हित सहज लीलेने साधून देतां येतें. का, नि...२

इतर देश्यांना ज्या मोठ्या भयंकर रकमा वाटतात ज्या गोळा कर्रणे बहुतेक देशांना अशक्यच वाटते, त्या रकमा म्हणजे हिंदुस्थानच्या हाताचा मळ आहे ! इतर देशांना दहा दहा हजार रुपये पगार म्हणजे आअतिहय मोठा वाटतो; परंतु त्यांत काय आहे ! हिंदुस्थानांतील एखाद्या सुमार दीड- लडाख वस्तीच्या शहराने एक दिवस उपास केला की, लागलींच दहा हजार रुपये पगाराची मिसळ ! अश्या ह्या विलक्षण सामर्थश्यामुळे इतर देशांना अतिशय जड जाणाऱ्या अश्या मोठमोठ्या लढायांचेंही हिंदुस्थानाला कांही चाटत नाही ! थोडे वर्पापूवी वायव्येकडील सरहृशीवर आफ्रिडी लोकांपाशी

दुस्थाननें इंग्लिशाच्या होसेसाठी एक लढाई केली, ढ॑सवोना माहितच आहे. या लढाईला सक्मीस लक्ष पोंड खर्च झाले, पण या एवढ्या मोठया कमेब रल हिंदुस्थानला किती थोडा आयास पडला आहे पहा ! फक्त दोन एकादश्या ! हिंदुस्थानच्या तीस कोटी लोकांनी दोन दिवस उपास करून आफ्रिडी लोकाना ठार मारण्याकरितां लागणारी रक्कम 'रकदम इंग्ल्शांच्या हातांत दिली. सोमाळीलेंडमधील लढाईचीहि दिंदुस्थानच्या या अलौकिक सामर्श्यापुढे फारक्ी प्रतिष्ठा नाही ! त्या लढाईला सुमारे एकंदर पंचवीस लक्ष पौड खर्च आलेला आहे. त्यापैकी हिंदुस्थानच्या वांस्यास फारच थोडा आलेला असेल, आणि त्याला काय ! एक पुरी सकष्टीसद्धां लागणार नाहीं! तिबेटी लोकांपार्शी झाळेळी लढाई आणि रशियन लोकापाशीं होणारी लढाई यांच्या खचीचे अदमास दुदैवाने अजून तय!र नाहींत. नाही. तर रशियन स्वारीचा प्रचंड बागुलबुवा म्हणजे आमच्या किती एकादद्यांचें काम आहे, हे बरोबर काढून हिंदुस्थानच्या फडनिसांची काळजी दूर करण्याला उशीर लागला नसता ! राज्याभिषेकाच्या वेळीं दिल्लीस फार खचे झाला म्हणून एक ओरड अहि. पण हिंदुस्थानच्या तीस कोटी कुबेरांनी त्या लहानग्या खर्चाच्या प्रीत्यर्थ एखाद दुसरी एकादशी केली म्हणजे झालें. तसंच, आपले युवराज हिंदुस्थानांत येणार आहेत म्हणून पुष्कळांना खचाची भीति पडली आहे परतु त्यांच्या प्रवासाला तरी अर्से काय लागणार ! एक दोन एकाददशांपेक्षां जास्त कांही बोजा एकंदरींत हिंदुस्थानच्या लोकांवर पडेळ असे दिसत नाही, आणि आपल्या राजांच्या खातर कांही थोडेबद्दत उपास काढण्याचा फार प्राचीन काळापासून आपल्यांत रिवाज चाढठत अलिला आहे. अयो-

८वा] फक्त अधो उपास १९

थ्येच्या राजासाठी आणि मथुरेच्या राजासाठी हिंदुस्थानांतील लोक उपास करीत नाद्दंत सारांश, राजासाठी उपास करण्याची आमच्यामध्ये चालच आहे. याकरितां इंग्लंडच्या प्रिन्स आफ वेल्ससाठीही येथील लोकांना कांही उपास काढावे लागल, म्हणून त्यांत कांही मोठंसं बिघडतं असं नाही. आणि शिवाय या अवीचीन उपोपणांपासून परमार्थ साधून आणखी चाकरी, बढती, पदवी वगेरे ऐहिक स्वार्थद्रि साधतो !

अशा प्रकारची हिंदुस्थानच्या अंगामध्ये विलक्षण द्रव्यदात्तिः आहे! एका उपासानं हिंदुस्थान देश दोन कोटी रुपये शिललक पाडू शकतो, या हिशोबाप्रमाणे हिंदुस्थान देशाने लागोपाठ तीनशे पासष्ट दिवस उपास केल, तर तो संपत्तिम,न्‌ देश सात अब्ज तोस कोटी रुपयांची रास इंग्लिशांच्या समोर घाळू शकेल ! केवढी ही संपात्ते ! हिंदुस्थानच्या जमिनींतीळ संपात्ते बरीच नाहाशी झाली आहे खरी; परंतु संपत्तीच्या ह्या नवीन खाणी अलीकडे सांपडल्या आहेत ! हिंदुस्थानांतील तीस कोटी उपाशी पोटांच्या लहानश्या टीचभर खळग्यामध्ये परमेश्वराने इतकी संपत्ति सांठवून ठेवलेली असेल, ही गोष्ट कोणत्याही भूगर्मशास्त्रवेत्याच्या आजपर्येत लक्षांत आलेली नव्हती ! हिंदुस्तानांतील &च्चे लोक आपली सं्पात्त कोठें दडवून ठेवतील याचा कारही एक अदमास नाहीं. “पोट ह्या खोट्या आणि बाह्यात्कारी नांवाखाली बनविलेल्या कातड्याच्या पिशवीच्या कप्यांतून आणि कानाकोपरऱ्यां- तून आणि चौोरखणांतून इंडियन लोकांनीं दडवून ठेवलले पसे बाहिर काढण्याला इंग्लिशांसारखेच कुहाळ लोक भेटले म्हणून चागले झालें ! एरव्ही ही गुप्त संपात्ति कधीहि बाहेर निघाली नसती ! आणि न्रिटिश जग ह्या अवाढव्य निधीला फुकट आंचबलळे असते ! काय ही द्रव्य दडवण्याची खुध्ी ! वाळलेले हातपाय, बुतुळें नसलेले डोळे, खळग्यांत गेलेले गाल, सुकलेली तोंडे, भकाळ्या पडलेली पोटें, सूर्य, वायु वरुण या देवतांचे सदोदित आगत स्वागत करणाऱ्या अश्या झोपड्या, फुटकी भांडी, रिकाम्या कणग्या, चिंध्यांना ठिगळें लावठेर्ली वस्रे, भिक्षेच्या झोळ्या, रोगांची दुगेधी आणि मृत्यूचा शेजार, यांच्याखालीं इतकी अलोट संपात्ते हिंदुस्थानांत दडविलेली असावी आणि एका उपासादबरोबर त्यांखाढून दररोज दोन कोट रुपये उभारले जावे हे खरोखर जगांतील एक अदृष्टपर्व आश्चर्य आहे !

२१० काळांतील निवडक निबंध [_ माग

कर %2/”११ ८2१५००९४०७ 80७४ १,४७७ ७०% ७४५०४४ ७.७७ ४0१७४१७, “४ 409७४१४ 9१७४ ७४७...“ १९०७१७, ७१९७ .४४७..४ २७४ ७.७

१७०७१९. .७० १७.९० 36१. ..७१../४० २३७०२३७ /'१७ .४7 ४6 वदे. 80%,

असो. हिंदुस्थानचे सांपात्तिक सामर्थ्य अशा प्रकारचें असल्यामुळें कांग्रा, पालनपूर, धरमशाला वगैरे ठिकाणच्या अनाथ युरोपियन, गुरखे वगेरे छोकांना मदत करण्याला हिंदुस्थानाठला फारसे मोठे प्रयास पडणार आहेत असे नाही. व्हाइसरॉय साहेबांचा अदमास या कार्मी पन्नास हजार पौंड लागतील असा आहे. आणि पन्नास हजार पौंड म्हणजे तर हिंदुस्थाना्ा कांहीच नाहीं ! नुसत्या एका पंजांबांतीळ लोकांनी जरी एखादा सोमवार किंबा प्रदोष केला, तरी भागणार आहे ! कारण पंजाबांतीळ लोकवस्ती दोन सव्वा दोन कोटींच्या जबळ जवळ आहि. इतक्या लोकांना पन्नास इजार पौंड म्हणचे फक्त अध्या उपासाचे काम आहे !

स्वदेदभक्तींची व्याख्या : : १६ काळ ! अग्रलेख ता. २८-४-१९०५

-->-->< ---> - ऱ्य

हक्ञीआाज खरंदी वाटणार नाही, पण गोडीगुलाबीचें सरकारचें मन वळवून सल्लागार मंडळांत प्रविष्ट व्हावे हीच त्या वेळच्या सन्मान्य राजकारणाची कुतकृत्यता होती.

हिंदुस्थानांतील जे लोक विलायतेस जाऊन राहिले आहेत ते हिंदुस्थानच्या सांप्रतच्या स्थितीसंबंधाने विचार करण्याकरितां तेथं कर्धा कधीं एकत्र जमत असतात, अशा एका प्रसंगी बरेच इंडियन लोक मि. बेडरबन, मि. दादाभाई नौरोजी, मि. ओडोनेल, मि. हिंडमन वगेरे मंडळी गोळा झाली असतां तेथे हिंदुस्थानच्या अनेक विषयांची चचा निघाली. त्या प्रसंगीं बोलतांना मि. हिंडमन यांनीं अर्स सांगितळे कीं, हिंदुस्थान ह्या देश पूव काळीं फार मोठा

<वा] स्वदेदभक्तीची व्याख्या -$.

"१.५४ ३.४७ १७७७ "४0४८. ४२ /ण../१७./३..५ १७ 4? ७, » १७०४... ४” .../०/ज.&/ वेळ व्य

होता पुढें थेणाऱ्या कालीद्दी तो देश आतिदाय मोठा होण्याचा संभव आहि, परंतु हल्ली हिंदुस्थानावर इंग्लिश लोकांचें जे राज्य आहे, असेपर्यंत हिंदुस्थानाला मोठें होतां यावयाचे नाही. बाकीच्या ज्या इंडियन लोकांची त्या वेळीं भाषणें झालीं, त्यांच्याह्दी बोलण्याचा हाच ओघ होता. भि. ओडोनेल यांच्याही सांगण्यांतील भावार्थ असाच होता कीं, इंग्ल्शांचे वचैस्व आणि हिंदुस्थानचा मोठेपणा या दोन गोष्टी हिंदुस्थानांत एकाच वेळी क्षीही असूं शकणार नाहींत. परंतु या विलायती मतांत काय विरोष अर्थ आहे, हे कळणे मात्र कठीण आहि. कारण, हिंदुस्थानातील तीस कोटी लोकरांपैक्री प्रत्येक मनुष्याला हिंदुस्थानांत इंग्लिशांचे वर्चस्वच असणें जरूर आहे, असे मनापासून वाटत आहे. अशा स्थितींत इंग्लिशांचें वर्चस्व आणि शिंदुस्थानचा मोठेपणा हीं दोन्ही समकालीन असूं दाकणार नाहींत, असे सागग्यांत काय मतल्ब आहे? मि. दादाभाई नौरोजी हेही सदर प्रसंगी हजर होते, त्यांनी असे सांगितल की, हिंदुस्थानांतून दरवषी जे कोट्यवाधे रुपये विलायतेस जातात, त्यांच्या योगाने हिंदुस्थान उत्तरोत्तर अधिकाधिक मिकारी होत चाललें आहे, य! गोष्टीकडे हिंदुस्थानांतील तरुण प्रजाजनांनी नेहमी आपलें लक्ष लाविले पाहिजे, हा मि. दादाभाई यांचा उपदेश सवार्नी खरोखर लक्षांत ठेवण्यासारखा आहे. याच प्रसंगी मि. दादाभाई यांनी स्वदेशभक्तीसंबंधांन आणखी एक विधान केलं असल्याचं प्रसिद्ध झालें आहे. मि. दादाभाई म्हणतात कीं, 3वणजाञाा ॥128185 कोद्ीताष्ट व्या शात जिशंठ्टा) 19८. हें जं तत्त्व मि. दादाभाई यांनी इंग्लंडमध्ये प्रतिपादन केळे आहे, त्यांतीक अथ असा आहे कीं, परकीय राजसत्तेची परिसमासि ग्हणजे स्वदेशभक्ति होय. हिंदुस्थानांत मि. दादाभाई हे सर्बीना पूज्य आहेत. त्यांची मते ती सव हिंदुस्थानची मते आणि त्याचे उद्‌गार ते सवे हिंदुस्थानचे उद्‌गार, अत्ली आजकालची स्थिति आहे. विलायर्तेतील मि. दादाभाई यांच्या विचारांवरून हिंदुस्थानांतील लोक आपल्या विचारांना वळण लावीत असतात. कांग्रेसचे ठराव आणि कानूफर- न्हेसमधील भाषणें यांच्यामध्ये मि. दादाभाईच्या विचारांची जागोजार्गी प्रतिबिंबे उमटलेली असतात. आपल्या नेभळेपणाच्या हलकट मताला दुस- न्याच्या वजनाने जडपणा आणण्याचा नेमस्त लोकांवर जो पावलोपावली

२२ काळांत्तील निवडक निबंध [ भाम

प्रसंग थेतो, त्या मसंगी ते लोक नेहमीं आपल्या समर्थनासाठी दादाभाईच्या नेमस्त मतांकडे बोट दाखवीत असतात. आपल्या नेभळटपणावर अका रीतीने दादाभाईच्या नेमस्तपणाचे पांघरूण घालणाऱ्या मंडळोंना आमची एवढीच विनंति आहि कां, मि. दादाभाई यांनी देशाभिमानाची जी वर दिलेली व्याख्या केली आहे, तिचा अथ भेह्रबानीने त्यांनीं हिंदुस्थानांत.ळ आम्हां लोकांना त्यांच्या मताने काय होतो तो सांगावा. परकीय अम्मलाची परि- समात्ति करणें म्हणजे स्वदेशभक्ति होय, हें जे तत्त्व मि. दादाभाई यानीं विलायतंत प्रतिपादन केलें आहे, त्याचा आपल्या नेमस्तपणाशी इकडील नेमस्त मंडळी कसा काय मेळ बसावेतात, ही एक पाहण्यासारखी गोष्ट आहि, आमच्या मताने मात्र ह्या वरील लक्षणांत फारसा दोष आहि असें नाही. हे स्वदेशभक्तीचे लक्षण अगदी यथायोग्य आहे. परंतु त्याचा अथ मात्र आम्ही थोड्याशा निराळ्या रीतीनं करणार आहो. हिंदुस्थानांत जे इंग्लिदा लोकांचें परकीय राज्य आहे, त्याचा नाश॒ करणें, म्हणजे खरी स्वदेदाभक्ति होय, असा या वाक्याचा जो उघडा अथे दिसत आहे, तो अर्थ जर कोणी घेईल, तर त्याच्यापासून मात्र आमचे मत अगदीं मिन्न आहि. हिंदुस्थानच्या इंग्लिशांच्या राजकीय सत्तेवर घाला घालणें म्हणजे स्वंदेश- भाक्ते होय, असा जो सरळ अथथ बरील वाक्यापासून निघत आहे, तोच अर्थ जो. कोणी घेऊन बसेल, तो या कामी फसेल यांत शका नाही. हिंदुस्थानांत तो अर्थ भि. दादाभाई यांनासुद्धा अभिप्रेत नसला पाहिजे. तेव्हां इंग्लिशांच्या राज्यासंबरंधार्न कांही. भलत्याच गोष्टी मि. दादाभाई हे प्रतिपादन करीत आहेत, असा कोणीही अर्थ समजूं नये आपल्या मनाचा विनाकारण गैरसमज करून घेऊं नये. स्वदेशभक्ति करा, अस प्रतलेकजण सांगेल, परंतु ती स्वदेशभक्ति करून इंग्रजी सत्तेला अपाय करा, असे कोणीही सांगणार नाही, इतकी इंग्रजी सत्ता अद्यापि कोणालाही नकोशी झाली नाही. स्वदेशाची भक्ति करण्याचा हिंदुस्थानांतील प्रत्येक मनुष्याला अधिकार आहे, परंतु त्या अधिकाराचा दुरुपयोग करण्याचा अधिकार कोणालाही नाही, इंग्लिशांच्या चाळू अमलाखाली हिंदुस्थानांतील लोकांना जसं लागावे तसें सुख लागत नाहीं, तक्रारी पुष्कळ आहेत, परंदेशीं पैसा फार जातो, मोठ्या श्वाकऱ्या नेटिवांना मिळत नाहींत, वगेरे सव गोष्टी जरी खऱ्या असल्या,

८वा] स्वदेशभक्तीची व्याख्या २३ तरी इंग्लिशांचें राज्य हिंदुस्थानांतील प्रत्येक मनुष्याला अजून कांहीं दिवसपर्येत तरी पाहिजे आहे, बारीकसारीक बाबतींत कोणाचे करसहि मत असलें, तरी या प्रश्नासंबधानें सवाचे एकच मत आहे, मि. दादाभाई ह्यांनादी हिंदुस्थानांत इंग्लिशांचे राड्य अजून कांही वेळपर्यंत पाहिजे असल्याचे अनेक वेळां बोढून दाखविलेले प्रतिद्ध आहे. अशा वस्तुस्थितीमध्ये देशभक्तीच्या वरील व्याख्येचा जो उत्तानाथ दिसतो तोच मि. दादाभाई यांना अभिप्रेत असला पाहिजे, असे करस म्हणतां भेईल ? परिश्थतीनं मख्यार्थ बाधित होत आहि. म्हणून अर्थातच देशभक्तीच्या वरील लक्षणाचा दुसरा लाक्षणिक अर्थच आपण घेतला पाहिजे. आणि तो अर्थ थेणेंप्रमाणे होय परकीय सत्तेची परिसमाप्ति करगे एवढे शब्द ऐकले, म्हणजे उल्ल लोकांच्या मनांत भलतीच कल्पना आणि इंग्लिरा लोकांच्या मनांत भलतीच भीति उत्पन्न होते. परंतु परकीय सत्तेची परिसमात्ति करण्याला दाराची धार हाच एक मार्ग आहे असं नाही. आणि म्हणून असल्या व्याख्या ऐकल्याबरोबर हिंदुस्थान देशांतील परकीय राज्यकते जे इंग्लिरा लोक त्यांनी विनाकारण गडबडून जाण्याचे कांहीएक प्रयोजन नाहीं. कारण, परकीय सत्तेची परिसमाति करण्याचा एकच मार्ग आहे असें नाहीं. दुसरेहि अनेक मार्ग आहेत. आणि ते इंग्लिशांनींच आम्हांला शिकविलेळे आहेत. त्यांपैकी एका मार्गाचे अवलंब्रन करण्याबिषर्यी भि. दादाभाई यार्नी सद्र व्याख्येच्या रूपानें इंडियन लोकांना उपंदेश केलेला आहे. परकीय सत्ता, परकीय सत्ता, म्हणजे काय आहे? हल्ल हिंदुस्थानावर परकीय राज्य आहे म्हणजे काय आहि £ तर सिमल्यास किंवा कलकत्त्यास कांही दहा पांच इंग्लिहा लोक जिला कौन्सिल अर्स म्हणतात, अश्या एखाद्या खोलीमध्ये बसतात, आणि हिंदुस्थानचा रोतसारा अद्या अश्या रीतीने वसूल करावा, हिंदुस्थानचा दुष्काळ अशा अशा रीतीने टाळावा आणि हिंदुस्थानचे तंरक्षण अश्या अश्या रीतीने करावें, वगेरे गोष्टी आपल्या मताप्रमाणे ठरवितात; यालाच आपण हिंदुस्थाना- वरील परकीय लोकांची सत्ता असे म्हणतो. आणि परकाय सत्ता याचा जर एवढाच अर्थ आहे, तर त्या परकाय सत्तेची परिसमासि म्हणजोहे कांही मोठी भयंकर गोष्ट आहे असे नाहीं, सिमल्यास ज्या खोलीमध्ये वरील गोष्टींचा विचार करण्यासाठी दहा इंग्लिश ठोक बसतात, त्या खोलींत दहाच्या दहा.

२४ काळांतील निवडक निबंध [ माग

ग्य ००८४००७७०'

00६८७० ००? क्कॅस्क

इंग्लिश लोक बसतां सहा नेटिव ठोक आणि चार इंग्लिश लोक बसले, म्हणजे झाली परकीय सत्तेची परिसमातति ! त्यांत कांही मोठा बाऊ नाहीं ! या गोष्टींत शस्त्र नाहीं, युद्ध नाहीं, खून नाहीं, रक्तपात नाहीं, अंगावर शहारे उठण्यासारखे एक नाही; गोडीगुलाबी, हांसतमुख, प्रेम, अन्योन्य- विश्वास, आणि शांतता यांच्याशिवाय यांत दुसरें काय आहे १? इतक्या सुलभ उपायांनी परकीय सत्तेची परिसमापत्ति होणे शक्‍य आहे, इतकंच नव्हे, तर ती हिंदुस्थानांत याच मार्गीने हळूहळू घडून येत आहे. कॉंग्रेसचे प्रयत्न याच दिशेनें आहेत आणि लोकांचे विचार याच महत्त्वाकांक्षेर आसक्त झालेले आहेत, या सगळ्या परिस्थितीवरून परकीय सत्तेची परिसमाति याचा अर्थ आम्ही वर दिल्याप्रमाणें समजतो; लोकांनीहि तो अज्याच रीतीनं समजावा, हे श्रेयस्कर आहे. स्वदेरभक्तीची मि. दादाभाईप्रमारणे व्याख्या करितां येईल किंवा नाहीं, ह्या प्रश्न निराळा आहे. परंतु ती त्यांनीं तशा रीतीनं केल्यानंतर त्या व्याख्येचा जर हिंदुस्थानांत अर्थ करावयाचा असेल, तर तो अशाच रीतीर्ने केला पाहिजे,

िड्बाकस्बाखाआ्गवजजआ्म््िगूजिब ज्र खा

हॉसंपॉवरच्या पराभवाचा निष्फळ झालेला प्रयत्न काळ ! अग्रलेख ता. १९-५-१९०५

पिन क्या अ््ालररवासाा्ळा चा ---->-> “>> -- -->-> - - --->_<

&्ञे जनशाक्त जागृत कार्यक्षम झाल्याशिवाय शासनसंस्थांचा कांहीं उपयोग नाही. एखादे मूल बाल्यावस्येमर्ध्ये असते तेव्हां त्याला कोणतीहि गोष्ट थोडी पुरते. परंतु ते मूळ जसजसे मोठें होत जाते, तसतझ्या सर्व गोष्टी त्याला मोठ्या भ्रमाणावर लागू लागतात; आणि जगाचीही तशीच स्थिति आहे. अशानाच्य

वा ] हॉसपावरच्या पराभवाचा निष्फळ झालेला प्रयत्न २५

कळ नी 4१.१ ४%४ “० “४४१ & ४५१४४ ७४१७४ लहोीली -€ 7“? **०८९१/ “न्हा | ती व्र

किंवा रानटीपणाच्या स्थितीतील जग म्हणजे बाल्यावस्थेतील जग होय. आणि त्याच जगांत सर्व गोष्टींत सुधारणा होऊं लागली म्हृणजे त्या जगाला प्रौढावस्था प्रात झाठी असे म्हणण्यास हरकत नाहीं. अशा प्रौढ स्थितीतील जगाला थोड्या प्रमाणावर कोणतीही गोष्ट चाटत नाहीं. हीच्या सुधारणे- च्या काळांतील कित्येक गोष्टींकडे नजर फेकली असतां जिकडे तिकडे मोठें प्रमाण आपल्या दृष्टोत्पत्तीस येईल, अर्वाचीन काळांतील विजेचा दिवा, वाफेचे यंत्र, किंवा मश्ीनगन इत्यादि वस्तु घेतल्या तर त्या काय आहेत? अनेक लहान लहान वस्तु मिळून ह्या मोठ्या वस्तु तयार झालेल्या आहेत. पूवी एका लहानशा मेणबत्तीचा प्रकाश लोकांना पुरत होता; परंतु आतां लोकांच्या वाढत्या गरजेला अनुसरून दिव्याचा प्रकाशही वाढला आहे. हीच्या दिव्याचे प्रकाश हे कँडल पावरवर नोजले जातात आणि त्याप्रमाणे कित्येक दिवे दभर दोनशेंहूनद्दी अधिक कॅडलपावरचे असतात. सारांश, हीचा एक मोठा दिवा म्हणजे शंभर, दोनर्शे, चारशे, वगेरे अनेक मेणबत्त्या मिळून झालेला एक दिवा होय. त्याचप्रमाणे परिणामाच्या दृष्टीनें पाहिळें असतां एक मह्ीनगन म्हणजे तीन चारशं बंदुकांचा एक समुदाय आणि अशाच दृष्टीने अलीकडील सर्वे यांत्रिक कल्पनांकडे पाहतां येण्यासारखे आहे. एक कापसाची गिरणी म्हणजे लाखा कोष्ट्यांचा जमाव होय. आणि एक लोखंडाचा कारखाना म्हणजे लाखा घिसाड्यांची दुकाने होत. ही. सगळी यंत्रें बहुधा वाफेच्या जोरावर चालतात आणि वाफेची शक्ति मोजण्याठाही अलीकडच्या शास्त्रज्ञांनी असंच एक कोष्टक शोधून काढले आहे. ते वाफेची शाक्त हॉर्सपावरनें मोजतात. सरासरी तीन माणसे जितकें काम करतील तितर्के काम करण्याला एक घोड्याची दशाक्ति पुरेशी होईल, असा अदमास धरून तेवढ्या शक्तीला एक हार्सपांवर असं त्यांनीं नांव दिलेलं आहे ह्या प्रमाणावर त्यांनीं वाफेच्या यंत्रांच्या शक्ति अजमावून ठेविल्या आहेत. एखादें वाफेचे एंजिन दहा हार्सपावरचें असते, एखार्दे दुभरचें अस्ते, आणि एखार्दे पांचर्शहूनही अधिक हार्सपावरचें असते. जगाच्या बिनसुधारलेल्या स्थितीमध्ये इतक्या पुष्कळ हार्सपांवरची शक्ति एके ठिकाणी आणून तिजपासून अवाढव्य काम करून घेण्याची आवइ्यकता नव्हती. "परंतु अनेक लोक एकत्र होऊन जेव्हां अदुभत आणि प्रचंड कार्म करण्याला

२६ काळांतील [निवडक निबंध [ भाग.

७४११५८४ ४. ५०७.» &7७ ४0 79/७७७७ ९६.७०१५७७/५,७ ०५७००१७ // २४ 46१५, ७, “०७./७ ७..७० २५.७७ ७४०७७7७ 0.0 ५७०७५४७७०७ ४४७. 0२ “४९५ ८०१७ /४७ //% “१७% ७४% » «८ 7५.०० १७ ६..४ ४... ७.५४ “00 20७४ क. ४९७८ १७ “९७ फे “१. कीच हाण कक

प्रश्‍त्त झाले, तेव्हां त्यांना असल्या अदूमुत आणि प्रचंड शतक्तीचीही. आवद्यकता उत्पन्न झाठी, एकेकट्याने काम करण्याची पद्धत मागे पडली आणि पुष्कळ लोक एकत्र जमून एकच काम करण्याला प्रवृत्त झाळे, आणि' तेव्हांपासून या अनेक हार्सपावरच्या एंजिनांचे अस्तित्व सुरू झाले. परतु सुधारणेच्या काळांत सधारठेळे लोक जड वस्तूची कामे ज्याप्रमाणे एकत्र जमून करतात, त्याचप्रमाणे बुद्धीची का*ही अनेक लोक एकत्र जमून करीत असतात. आणि म्हणूनच त्यांच्यामध्यें बुद्धीचंह्दी सामर्थ्य विशेष असलेलें' आढळून येतं. ज्याप्रमाणे शैकडा द्वा्सपांवरची आगगाडी एका घोड्याच्या गाडीपेक्षां अधिक माल थोड्या वेळामध्ये ओढून नेईल, त्याचप्रमाणे एका डोक्यातील बुद्धीपेक्षां शैकडो डोक्यांतील बुद्धि एकत्र झाली तर ती तितक्‍या पटीने अधिक सामर्थ्यवान होईल, ह॑उघडच आहे. ही बुद्धीची शक्ति कशी मोजावी, याच्याबद्दलचें एखादे कोष्टक सधारलेल्या लोकांनीं अद्यापि शोधून काढिलेळं नाही. परंतु मनुष्याच्या बुद्धीच्या मोजमापामाठी अशी कांही स्वतंत्र योजना झाली नाही. तोंपलत, जडशाक्ते मोजण्याला त्यांनी जे हॉर्सपांवरचे कोष्टक लाविळं आहे, तैच आपण इकडे बुद्धींच्या मोजमापा- साठीं उपयोगात आणिलें, म्हणून फारशी हरकत आहे असे नाहीं, शिवाय सुधारठेळा मनुष्य आणि घोडा यांच्यामध्ये साम्यही असते. कारण दोहीांमध्ये पद्ठाद्यक्ति बहुतेक सारखीच आढळते ! या कारणास्तव अशा प्रकारच्या सुधारलेल्या एका मनुष्याची एक बुद्धि एक इंर्सिणवरबरोबर आहे, असें कोष्टक 'कल्पून चालल्यासं कोणत्याही बाजूनं मोठीशी हरकत आहे असे नाही. अश्या या बुद्धीच्या हॉर्सपॉंवरचीं कित्येक एंजिने सुधारटेल्या ठोकांनी उपयोगामध्ये आणलेली आह्वेत, हं सवाना माहीत असेलच. सुधारणाशिरोमणी आपले इंग्लिदा लोक यांनी बुद्धीची अनेक कामें करण्यासाठी विलायतेस असे एक बऱ्याचशा हॉर्सपावरचे एंजिन बनाविलेलें आहे. याला ते पार्लमेंट अर्से म्हणतात. हे एंजिन फक्त सात वर्षेच टिकावे आणि त्यानंतर ते मोडून टाकार्वे, असा इंग्ठडांतील नियम आहे. इं सुमार ६७० होर्सपांवरर्चे एंजिन आहे. हे सात वषोर्नी मोडून टाकावे, असा जरी नियम आहे, तरी तं एखादे वेळीं तितक्‍या मुदतीपर्यंत मुळींच टिकत नाहीं. परंतु बाल्फर साहेबांसारखा एखादा लोचट एंजिनियर भेटला तर

बा] हॉसेपौवरच्या पराभवाचा निष्फळ झालेला प्रयत्न २७

श">«»/”&»»&«&&6>५ ५7०० ५» «७ ७लह& &$ 8" & &$ हॅ ऱ्ह “य -€-/-2-/. >“ होळी २१०७१४४ ७७, “१-7 ८०/0४/४४४४ 0-6 “९”... €-7-”-* ही.»

ते एंजिन आंतून सगळें मोडकळीस आलेले असलें, तरी तो आपल्या नोकरीच्या लोभासाठीं त्यावरच काम ढकठीत राहिलेला असतो. फ्रान्स- मधील एंजिन ५८४ हार्सपावरचें असून त्याची टिकण्याची मुदत फक्त चार व्षीचीच आह. जर्मनीची महत्त्वाकांक्षा जरी हृ्छी वाढत चाटली आहे. तरी तेथील बुद्धीचे काम करण्याचें एंजिन फक्त ४५५ हार्सपांवरचेंच आहे. युरोपांतील प्रमुख राष्ट्रांपकीं बाकी उरलेला जो रशिया देश त्या देशामध्ये आजपयत असले एंजिन तयार झालेलें नव्हते; परंतु आतां तेथे त्यार्चा आवदयकता भासूं लागली आहे, ते तेथे लवकरच तयार होईल असा संभव दिसत आहे. युनायटेड स्टेट्समध्ये ४५० होर्सपावरचे एंजिन आहे परंतु ते टिकाऊपणाला अगदींच कमी आहि. त्याच्यावर जेमतेम दोन वर्षे जातात, पूर्बकडील पासोफिक समुद्राच्या पाण्यामध्ये पश्चिमेकडील वरच्या बाजूच्या इंग्लंडचे जणूं काय़ प्रतिब्रिबच पडळें आहे, असा ज्याच्याविषयी साश्वभ भास होतो, असा जो जपान देश, त्याच्यामध्येही बुद्धीचे काम करणाऱ्या या पाश्चिमात्य यंत्राचे प्रतिबिंब उठलेळें आहे. जपानांतील बुद्धीच काम करणारे एजिन ६०० झार्सपावरचें असून त्याला चार वर्षेपर्थेत भीति नसते.

वरील वाक्‍यांतून बुद्धीचे काम करण्याचें एंजिन वगेरे स्थळीं बुद्धि हा एकच शब्द वापरण्यांत आठेला आहि. परंतु या शाब्दामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो, हें कोणीही विसरतां कामा नये. हीं पाचपांचदाी सहासहाशे हार्सपांवरची एंजिन युरोपखंडामध्ये बसून बुद्धीची काय काय कार्म करितात, ह्याचें निर्रक्षण केळ असतां वरील वाक्‍यांतून बुद्धि हा शब्द किती व्यापक आहे, हें कोणाच्याही लुक्षांत येईल, वरील स्थळी सामान्यतः बुद्धीचे कास म्हटले म्हणजे खोटें बोठून ते खऱ्यासारखे दाखविणे, लबाडी, ठढुच्चेगिरा, कपट, विश्वासघात, बेइमानपणा, वचनभंग, इत्यादि गोष्टी आचरणे, परकीय राज्ये आणि द्रव्ये ठबाडून घेणे, लाखो लोकांना केवळ आपले गुलाम करून ठेवणे, लोकांना अन्न अन्न करून उपाशी मरण्याची पाळी आणणे, निरुपद्रवी लोकांशीं लढाया करून त्यांचे खून करणे, वगेरे होय. अक्षा रीतीनें बुद्धि या शब्दामध्ये अनेक गोष्टी अंतभ्रूंत झालेल्या आहेत.

आतां बुद्धि या शब्दाचे हें व्यापक स्वरूप पाहूंन बुद्धीच्या कामाचा

य्ट काळांतील निवडक निबंध [ भाग हा अर्थ पाहून कोणी अशी दांका काढतात कीं, हीं जर बुद्धीची कामे असतील, तर असली बुद्दे मोजण्याला हार्सपावरचें कोष्टक हें अगदीं प्रयोजक होय. अलिकडचे कित्येक सुधारलेले पाश्चिमात्य लोक कित्येक कामांत केवळ पशप्रमाणें वागतात आणि घोडे हेही पशूच आहेत. या साहइ्यावरून युरोपिअन लोकांच्या बुद्धीचें काम मोजण्याला हार्सरपोवरचें कोष्टक लावणें योग्य होतें; इतकेंच नव्हे, तर हार्सपांबरच्या ऐवर्जी - बीस्टपांवर ( 3८851 ?०णटा, पदठुशाक्ति) या नांबानही लांच्या बुद्धीचे मोजमाप केळे गेठें असते, तरी कांही त्यांत फारसा विसंगतपणा आला नसता. परंतु अमुक हार्सपावरची बुद्धि असं तोंडाने म्हणावयाचे आणि ती बरुड्ि काम करणार असत्य भाषण, लबाडी, टुचेगिरी, कपट, विश्वासघात, राज्यापहार, द्रव्यापहार, जलम, रक्तपात, खून वगेरेंचे; हे मात्र अगदी विसंगत आहे. कारण, धोडा जरी पशु आहे तरी तो कधीं खोटें बोलत नाहीं. एकदां दिलठेळें बचन बदलण्याला प्रव्रत्त होण्यापेक्षा त्याला देवाने बाचा दिली नाही दं फार उत्तम होय ! सर्गकाळीं बहुधा पश्चिमेकडे देवाने मनुष्य प्रथमतः निर्माण केला असावा. परंतु तो खोटें बोलतो असं आढळून आल्यामुळें वाचाशाक्ते बंद करण्याची सुधारणा करून त्यानें बहुधा पशु मागून निर्माण केळे असावे. त्यांपैकीं घोडा हा सुधारून तयार केलेला एक पक्षा होय. तो कधी खोटें बोलत नाही, कोणाला फसवीत नार्ही, कोणार्शी कपट करीत नाहीं, त्याच्या मनांत एक असून तो बाहेर दुसरेच कर्धी दाखवीत नाही, तो कोणाची राज्ये छुबाडून घेत नाही; डोळ्यांत धूळ टाकून कोणाचे द्रव्य हरण करीत नार्द्दी, कधीं व्यापार करीत नाहीं. त्याच्या जुळुमाने कोणीही संतत्त झालेले नाहींत; किंवा त्याच्या हातून ,कधीं कोणाचे रक्तपात आणि खून झालेले नाहींत. कारण, त्याचे साम्राज्यच नाहीं, किंवा त्याचा व्यापार नाहीं. किंवा त्याठा त्याच्या निशाणाची इभ्रत जाईल अशी भीतिही नाहीं; युरोपियन लोकांच्या तुलनेने पाहिळें असतां धोडा हा पशु म्हणजे दाद्ध साधुपुरुष होय; किंबहुना, घोडा हा त्यांच्या मानाने त्यांच्यांतील प्रत्यक्ष येशु खिस्तच होय, असं म्हटलें असतांही अतिदायोक्ति होणार नाहीं, इतका तो निरुपद्रवी प्हा आहे. अश्या निरुपद्रवी, प्रामाणिक, पवित्र, कधीही असत्य बोलणाऱ्या आणि सजन पशूचे युरोपियन लोकांच्या

वा] हॉसंपॉवरच्या पराभवाचा निष्फळ झालेला प्रयत्त २९

बुद्धीशीं अप्रत्यक्ष रीतीनें साहृदय वर्णन करावयाचे म्हणजे त्या सजन पकशूची योग्यता कमी करण्यासारखे आहे! अद्या स्थितीमध्ये युरोपियन लोकांच्या बुद्धीची कामे हार्सपावरच्या कोष्टकाने मोजणे अगदी अप्ररास्त आहे. त्याच्यापेक्षा त्यांच्या बुद्धीचे काम फॉक्स पावर नै (कोल्ह्याची क्ति) भोजलें असतां तं जास्त सयुक्तिक होईल ! त्या इतिहास- प्रसिद्ध पाश्चिमात्य लबाडीच्या बुद्दिकोशल्याची बरोबरी तर कोणीच करूं शकणार नाही, हा आपला कमीपणा सवोनीं कबूल केला पाहिजे. परंतु देवाच्या घरी झालेल्या लबाडीच्या वांटणीच्या वेळीं जर त्या सदूगुणसमृद्राचे कांहीं थब दुसऱ्या कोणाच्या वांटणीस आले असतील, तर ते फक्त कोल्ह्याच्या आलिले आहेत. पण याच्याबद्दलदेखील कोणाजवळ कांही प्रत्यक्ष पुरावा आहे असे नाहीं. फक्त इसापच्या शब्दावर भरंबसा ठेवून आजपंय्रत लोक कोल्ह्याच्या अंगांत कांही थोडीबहुत लबाडी असते असं म्हणत आलिले आहेत. परंतु इसाप्ने प्राणिशास््रवेत्त्यांच्या दीर्घकालीन शोधावरून आपलें मत बनविळें असलें पाहिज असं जरी धरले, तरीसुद्धा कोल्ह्याच्या अंगांत लबाडीची बुद्धि फारशी असेठ असे नाहीं. सरासरीने एक हजार कोल्ह्यांची लब्राडी एकत्र करावी तेव्हां तरी ती जेमतेम एका पाश्चिमात्य बुद्धीच्या बरोबरीला येईल किंबा नाहीं, याच्याबद्दलहही वादविवाद आणि भांडणे उपस्थित झाल्यावांचून राहणार नाहींत ! तरी पण सामान्य गरजेसाठी एक हजार कोल्ह्यांची लबाडी म्हृणजे एक पाश्चिमात्यब्ाद्ष, असे कोष्टक बनविण्याला कोणी शास्त्रज्ञ फारसे विरुद्ध जातील असं नाही, या मानाने हार्सपावरच्या जागीं फॉक्सपावरचे कोष्टक उपयोगांत आणावयाचे असेल, तर जेथे ६०० हॉर्सपावरचें बुद्धीचे काम करणारे एंजिन असेल, तेथे ते एंजिन ६,००,००० फॉक्सपाॉवरचें आहे, असे म्हणण्यास दृरकत नार्ही. वरील आक्षेपामध्ये आक्षेपकांची ही जी फॉक्सपावरबद्दलची कल्पना आहे, ती फारशी सभ्यपणाची, नेमस्तपणाची आणि भारदस्तपणाची आहे असे नाहीं. आणि म्हणून आम्हांला ती कल्पना मुळींच मान्य नाई, आतां बोलणाराच्या तोंडाला हात लावतां येत नाही, म्हणून कोणाला वाटल्यास त्यांनी फॉक्सपांवरच्या कोष्टकाचा उपयोग करावा. परंतु आज जगांतील सन यंत्रांच्या शक्तींची ज्या हॉ्सपॉवरने मोजदाद चाललेली आहि, त्याच

३० काळांतील निवडक निबंध [ भाग

%०/५/-०/%०२" /-” 2 “५ “५०.० >> कक "७ €२१८ -”-» *€ "१? “-&.ह. *€ 7 २४%. -€*४१/४/ -_"- -?6 “6 "अ "ल नहा

हार्सपावररचे कोष्टक बुर््धांच्या यंत्राच्या दशाक्तीचे परिगणन करण्याला स्वीकारावे, हे आम्हांला योग्य वाटते.

आपले परम डोकाप्रिय राज्यकते इंग्लिरा ठोक विलायतेस जेथे सव ब्रिटिश साम्राज्याचा राज्यकारभार पहात आहित, तेथील त्यांचे बुद्धीचे काम करणारें एंजिन ६७० हार्सपावरचें आहे, हें पूवी सांगितलेंच आहे. या एंजिनमधून तयार करून ब्रिटिश 'साम्राज्यांपील निरनिराळ्या ठिकाणांना त्यांच्या त्यांच्या यो ग्यंतप्रमाणे निरनिराळ्या जातीची बुद्धीची एजिनें देण्यांत येत असतात. युनायटेड स्टेट्स ह्या पूर्वी ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग होता. ते लोक आपल्याकरितां असे एक स्वतंत्र बुद्धांचे काम करणारे यंत्र मागत होते. परंतु त्यांना ते देण्याला इंग्लिश लोक खुपी नव्हते. त्याजुळें दोघांची भांडणे झालों. त्या भांडणात सर्वे कांही जाऊन धुपाटणं हाती आल्यामुळें आपल्या साम्राज्यांतौल लोकांच्या पात्रतेप्रमाणे त्याना ही बुद्धीची यंत्रं देण्याचं इंग्लिश लोकांनी अर्लाकडे एक मत प्रदर्शनार्थ प्रचाडित करून ठविलेल आहे. आरिट्रयातीलळ लोक है गोरे असल्यामुळें थोडे वर्षापूर्वी त्यांना इंग्लिशांनीं असले एक बुद्धीचे यंत्र करून दिटेल आहे, परंतु तें चालविण्या- करितां एक इंजिनिअर भात्र इंग्लिश लोक विलायतेहून मुद्दाम पाठवीत असतात. टान्सवालच्या रक्ताने ओल्या झालेल्या पडद्यावरददी इंग्रजी जादूच्या कंदिलाच्या ( मॅजिक लटनेच्या ) साधनाने ह्या यंत्राच प्रतिबिंब्र पाडून दाखविण्याचा इंग्लिहि लोकांचा हल्ली प्रमत्न चाढू आहे. हिंदुस्थानांतील ढोक जर अर्शी पडद्यावरील चित्रे पाहण्याला पात्र आणि योग्य होतील, तर क्षी काळीं हिंदुस्थानच्या पडद्यांवररी खऱ्या चित्रांची अशीं प्रतिब्रिंबं आम्ही पाडून दाखवूं, अशी मोठमोठ्या इंग्रजी मृत्सद्मांची हिंदुस्थान देशालाही अभिवचने मिळालेली आहेत ! परंतु अलीकडे हिंदुस्थानांत केर आणि अंधेर हेच आर्धी फार झालेले आहेत ! वास्तविक इंग्रजी राज्यामध्ये निदान अंधर तरी नसला पाहिजे, अश्या सर्बोची खात्री आहि. परंतु केर आणि अंघेर यांचे तूर्त इकडे प्राबल्य माजलं आहे, असं दिसतं खरं. कारण, सगळ्या महत्त्वाच्या बाबी एकाकडे ठेवून आर्धी हिंदुस्थानांत केर काढण्याची आणि दिवे लावण्याचीच यंत्रे पाठविण्याची आपल्या धूर्त आणि विचारी राज्यकत्यीना आव्यकता बाटली आहे! ही

वा ] हॉसेपावरच्या पराभवाचा निष्फळ झाळेला प्रयत्न ४१

“४४११४४१४००” १८७४०१४ १.० २७४

२४१५०७४. 7 % ./० ५४२७ 7१,४२७... ४” ४६८४४ ७५४१७ ४7” १५५७३७. ३. ४४७.४० ७.४ ७.७७ के, ७? ७०४७४...&४ "७४४ ७.४४.» ८४४ घे.” ७७१७ “/ 0.४? ३.७२. .४४ 4१०४४ ३३४८७ जे. ७४ “/३..४” के.के,» के. “च ४0 विक. चनक

यंत्रे त्यांनी हिंदुस्थानांतील सर्व मोठमोठ्या शहू्रांकरितां पाठाविलीं आहेत, कारण, निदान सव हिंदुस्थानांतील केर आणि अंधेर नाहींसा झाला नाही, तरी मोठमोठ्या शहरांत तरी निदान घाण आणि अंघेर असणे इष्ट नाही, असे त्यांना वाटलें असळें पाहिजे. हीं केर काढण्याची यंत्रे म्हणजे केरसुण्या असतील आणि दिवे ठावण्याचीं यंत्रे म्हणजे गंधकाच्या काड्या असतील, असं कदाचित्‌ कोणा बिनसुधारलेल्या गांवढळाला वाटण्याचा संभव आहि; परंतु तसं मुळींच नाहीं. ही सुधारलेल्या विळायतेतून सुधारलेली केर काढण्याची आणि दिवे लावण्याचीं यंत्र आलेली आहेत ! चा यंत्रांना म्यूनेसिपीडिटी हा पारिमापिक शब्द लावण्यांत येतो. निरनिराळ्या शहरांच्या लोकसंख्येच्या मानाने ह्या यंत्राची हार्सपांवर टरावेण्यांत आलेठी असते, कारण जितकी लोकसंख्या कमी किंवा जास्त तितका त्यांचा भेटा, केरकचरा वंगेरेही कमी किंवा जास्त, सबब्र तो सगळा वाहून नेण्याडा तेथील इंजिनची हॉार्सपांवरही त्या मानाने कमी किंवा जास्त असणें, हें यंत्र- शास्त्रातील नियमाठा अनुसरूनच आहे.

परंतु थ्या ठिकाणींदी वरच्याप्रमाणेचत कोणी आअक्षिपक असा आक्षेप आणतात कीं, या प्रस्तुत स्थळींसुद्धां हार्सपांवर या दाब्दाची ग्रोजना बरोबर नाद्दीं आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ ते असं सांगतात कीं, भेटा आणि केरकचरा वाहून नेण्याचे काम घोड्याचे नाही. गाढव, बेल, वगेरे जातीची जनावरें या कामाकरिता बहुतकरून उपयोगांत आणिली जातात. तेव्हां अशा प्रकारच्या यंत्राचे काम मोजावयाचें असल, तर तें हार्सपावरनं मोजतां असपांवर (&55 0०१श' गाढवाची शक्ति; ) किंबा ऑक्सपावर (02 7०५ बेलाची शक्ति) यांनीं मोजावे. पूवीच्या प्रसंगी फॉक्सपॉवर हँ जे साधन सुचविलेले आहे, त्याच्याशी आक्सपॉोवर या शब्दाचे अनु- प्राससाहर्य विशेष जुळत असल्यामुळें पाश्चिभेची बुद्धि फॉक्सपॉवरने आणि 'पूर्वेचे काबाडकष्ट ऑक्सपावरने मोजले गेले असतां, ही ऑक्सपावरची आणि फोक्सपावरची कोष्टकांची जोडी फारच उत्तम शोभेल. मात्र आपल्या -पूवैकडीळ एक मनुष्याचे केरकचरा साफ करण्याचें काम फक्त एकाच आऑक्सपांवरबरोबर होईल, अर्स कोणीं समजतां कामा नये. कारण, या कामावर जे लोक नेमठे जातात, ते उत्तम उत्तम असतील असेच पाहून

यै

श्र)

काळांतील निवडक निबंध [ भार

१७-४० ११.७० %. ४९९... ७० भिक.” २9. .7/"४0 कळ

निवडले जातात ते एकदां या कामावर नेमले गेले म्हणजे कधीही टंगळ- मंगळ करावयाचे नाहींत. बैलांची गोष्ट तशी नाहीं. कचरा साफ करण्यासाठी बैलांना बोलाविले तर ते कधीं बोलावलेल्या वेळीं यावयाचे नाहींत, आणि गाडीला जुंपळें तर मध्येंच थांबतील, इकडेच पहातील, तिकडेच पद्दातील आणि फुकट वेळ गमावतील,. परंतु या कामावर नेमलेली माणसे कधीही हयगय करावयार्ची नाहीत, लागेल तितका वेळ खपर्तील, तहान म्हणणार नाहींत, भूक म्हणणार नाहींत, आणि शहरांत एखादा मोठा साहिब यावयाचा असला, तर'रस्ते साफ करतांना आपल्या जिवाकडेही पहावयाचे नाहीत ! ही. कार्म इमाने इतबारे केल्याबद्दल कित्येकांना सर्टिफिकिटे मिळालेली आहेत. आणि ती कार्म त्यांना उत्तम रीतीनं करतां येतात, म्हणून फिरून त्यांना त्याच कामावर नेमले जातें. अश्या उत्तम आणि नांवाजलेल्या प्रतीचे जे लोक त्यांपैकी एका माणसाचे काम फक्त एका बेलाच्या कामाबरोबर होय, असे कसें म्हणता येईल ! असं म्हणणें म्हणजे त्याच्या सर्व काबाडकष्टांचे मातिरे करण्यासारखे आहे ! असला एक मनुष्य म्हणजे निदान भीतभीत दहा बेलांच्या तरी बरोबर समजला गेला पाहिजे ! आणि अशा हिशोबाप्रमाणें जर एखादे ठिकार्णी केरकचरा साफ करण्याचें ५०० ऑक्सपावरचे एंजिन असलें, तर तेथे असली इमाने इतबोरे काम करणारीं फक्त पन्नास माणसे कामाला लावली म्हणजे काम भागण्यासारखे आहे. आक्षेपकाच्या ह्या सूचनेमध्ये एक अनुप्रासालंकाराची मजा आहे, कदाचितू वस्तुस्थितीशी त्यांनीं सुचविलेल्या नांवांचा थोडासा मेळ असेल. परंतु त्या बिचाऱ्याला हे ठाऊक नाहीं कीं, विलायतेकडे मेल्याच्या आणि केरकचऱ्याच्यासुद्धां गाड्या ओढण्याला घोडेच लावीत असतात ! आणि होर्सपावर वंगेरेची कल्पना ही तिकडीलच असल्यामुळे तिकडील परिस्थतीला अनुलक्षून खरा असलेला हार्सपॉबर शब्दाचा प्रयेग आपल्या इकडेहि तसाच चाळू ठेवणे हेंच आम्हांला जास्त इष्ट वाटते. सबब होर्सपावरचीच परिभाषा कायम ठेवणे हे युक्त ददोय.

ह्या परिभाषेप्रमाणें पाहिलें असतां मुंबई शहरांतील केर आणि अंधेर दूर करण्याकरितां देण्यांत आलिळं एंजिन सुमार ७५ हार्सपावरचे आहे. आणि अद्याच मानाची एंजिन्स इतर ठिकार्णीहि आहेत. पुण्याच्या लोकवस्तीच्या

वा ] हॉसेपौवरच्या पराभवाचा निष्फळ झालेला प्रयत्न ३३

ह. १७७००१७ ७४०१८७४” ४३.७० १७ 270220 ७७ 0७७७०१७ ४४ "पेम ८6 १७७७४०७ ॥७४४ ११७७४ ७. 0१% के “6 करके

मानाने येथील ३८ हार्सपावरचे एंजिन येथ उत्पन्न होणारी कार्मे करण्याला कांही कमी प्रतीचे आहे, असे नाहीं. ही इंडियांतीलळ केरकचरा काढण्याची यंत्रे सुमारे तीन वर्षे टिकतात, आणि त्या मुदतीनंतर ती फिरून नवीन तयार करावी लागतात. हीं केराचे ख्टारे ओढण्याची नवीन यंत्रे तवार करतेवेळी द्दा अवाढव्य जोखमाचा आणि वजनाचा गाडा 'चालविण्याकरितां त्याला कित्येक ळोक लावावे लागतात. ज्या माणसांना येथे कामाला लावा- बयाचें त्यांना त्यांच्या जागी जाण्याकरितां दोन तीन निरनिराळ्या वाटा मुद्दाम राखन ठेवलेल्या असतात. हा गाडा ओढण्याची नबीन तयारी होऊं लागली, म्हणजे प्रथमतः प्रत्येक जण त्या कामाबद्दल आपली नाखषी व्यक्त करीत असतो. त्या कामाविषर्यी नाके मुरडीत असतो, ' आपली होस झाली, आतां आपल्याला तं नको, ' असे म्हणत असतो, ' ते केर काढण्याचे आणि दिवे लावण्याचें भिकार काम कोण करतो अशी तिरस्कारबुद्धिहि व्यक्त करीत असतो ! या त्यांच्या भाषणावरून हे ठोक फिरून त्या केर- कचऱ्याच्या गाड्याला जुंपले जाणार नाहींत, असे एखाद्या भोळसर आणि बिनअनुभवी मनुष्याला वाटते. परंतु ऐन वेळ थेऊन ठेपली की, हदी सगळी मंडळी कोठल्या तरी दरवाजाने आंत घुसून जोखडाजवळ जमा होतात सगळ्याना एकदम आंत घुसतांना गदी होऊं नये आणि कांही तरी व्यवस्था रह्वावी, यासाठी मुद्दाम दोन तीन निरनिराळे दरवाजे राखून ठेविळेले असतात, ह्यांपैकी एक दरवाजा सरकारनें आपल्या मर्जीतील आणि आपल्या उपयोगी पडणाऱ्या हुषार लोकांकरितां राखून ठेवलेला असतो, दुसरी वाट लोकांच्या खिल्लाराकरितां मोकळी सोडलेली असते. आतां वास्तविक जे लोकांच्या दरवाजाने जाऊं इच्छितात किंबा जातात, त्यांनी सरकारच्या दरवाजाने जाण्याचा अभिमान ठेविला पाहिजे; ज्यांना सरकार आपल्या दरवाजाने आंत घेते, ते लोकांच्या दरवाजासमोर आले तर त्या दरबाजाला कडी पडली पाहिजे. परंतु सामान्य लोकांना विशेष शान नसल्यामुळें इतका निग्रह रहात नाही. आणि शिवाय असें होतें कीं, प्रथमतः लोकांचा दरवाजा उघडला जातो. त्यांतून सरकारचे पोसणे जितके आंत जाऊ शकतील तितके जातात. आणि मग बाकीर्ची लोकांच्या वतीर्ची माणसे

का. नि...३

४४ काळांतीळ निवडक निबंध [ भाग

2१७-७४१७..४५ १२५ ..४ ७७.० १६, 4” १७.४४ ७.४७ १46१७८७१७४ ही चक

जातात, कारण, लोकांच्या दरवाजांतून लोकांची आणि सरकारची दोघांचीहि माणस गेलीं तरी चालतात. सरकारच्या दरबाजांतून मात्र सरकारच्या माणसांशेवाय दुसऱ्या कोणीहि जातां कामा नये ! अशी स्थिति असल्यामुळे, बद्दुतेक सरकारची माणस प्रथमतः लोकांच्या दरवाजांवर गर्दी करतात. परंतु तेथून आंत घुसतां आले नाही, तर पटूकन दुसऱ्या कोठल्या तरी द्रवाजांतून, खिडकीतून, जाळीतून, फर्टीतून, कोंठून तरी पण ते आंत उडी टाकून येतात, आपल्या कळपांतील एखादा म्होरक्‍या आतां थेत नाही, असे वाटून त्याचे साथीदार अगदीं निराश झालेले असतात. परंतु तो अश्या कांही विलक्षण युक्त्या कर कीं, तेथे कोणाची कांही अक्कल चालत नाही, आणि कर्ण जसा कुंतीच्या कानांतूनच बाहेर आला, त्याप्रमाणे तो कोणाच्या तरी कानाला लागून त्यांतून पटकन्‌ आपल्या कळपांत येऊन पडता ! अशाने कोठून कांहीं जमले नाहींच, तर पगार घेतां फुकट चाकरी करण्याला तयार होऊन तरी निदान कोणो त्या गाड्याच्या जोखडाखाली आपली मान घालण्याला हजर होतो. सारांदा, नवीन गाडा चालू होण्याचे वेळीं कोठून तरी सर्वे निढीवलेली मंडळी एकत्र जमा होतात. लोकांमध्ये ह्वा गाडा ओढण्याची जोपयत इतकी अद्दमद्दमिका आहे, तोंपर्यंत हीं स्थानिक स्वराज्याची सरकारनें लोकांना दिटेलीं यंत्रे अव्याहतपणे चालण्याला कोणताहि हरकत पडणार नाहीं. था कामांत इकडीळ लोक उत्तरोत्तर प्रवीण होत चालले आहेत. त्यांनी असंच प्रावीण्य संपादन केल्यास सरकार इकडील लोकांना हळूहळू अधिक हक्क दिल्यावांचून कधीहि सोडणार नाही ! आणि असे होईल, तर त्यामध्ये आपल्या लोकांचे एकंदरींत कल्याणच आहे.

असो, तूर्त जगामध्ये ज्या अनेक घडामोडी चालल्या आहेत, त्यांत पाश्चिमेकडील लोक ( वरील आक्षेपकांच्या अनुप्रासयुक्त परिभाषिप्रमाणे ) कॉक्सपावरनें आणि पूर्वेकडील लोक आक्सपावरने आपआपल्या वांट्याला आलिली कार्म इमानंइतबारे करून जगाची समता, सृष्टीचे सुख आणि ईश्वराचा संकेत हद्दी परिपूर्ण करीत आहेत; अशी ही शांततेची, समाथानाची आणि सलोख्याची स्थिति पूर्वपाश्चिम सर्वत्र पसरलेली पाहून कोणालाहि आनंद वाटल्यावांचून राइणार नाही !

न---- --:---- --* --*----.>-.>-.->>_-__---7170टयत पा य. आाधआकाळा, &%./.जचा. आच जा” जाळ, आमाडााळाआािकचयायडाडडडयनाका लय ह, टा. आद “ण णा र्‍या नाच रणा" “77 -->>_“_-.. ->

'39._ हूम्चि पहिला देराद्रोही ही की काळ : स्वतंत्र-ठेख, ता. २६-५-१९०५

हक्ञे सुसलमान तेवढे राजनिष्ठ--असे ठरवून त्यांना असंतुष्ट

हिंदूपासून अलग करण्याचा पायंडा याच सुमारास सुरू झाला.

देशद्रोह्याची रक्तपिती दोघांच्याहि रक्तांत आहे.

एक हिंदु आणि एक मुसलमान अश्या दोन स्नेह्यांचे हिंदुस्थानच्या मागीळ आणि प्रस्तुतच्या कित्येक गोष्टीसंबंधाने नेहमी वादविवाद होत असत. कधीं कर्धी त्यांच्या रात्रीच्या रात्री असल्या विषयांच्या भांडणामध्यें निद्वेवाचून जात असत. दोघेहि हिंदुस्थानच्या संबंधाने पूर्ण स्वदेशभक्त होते; त्यामुळें मार्गे आपल्या हातून काय चुका झाल्या आणि आतां यापुढे आपण आपल्या देशाच्या उन्नतीसाठी काय केलें पाहिज, या धोरणावर त्यांची सवे चर्चा चाललेली असे. इंग्छिश लोकांनी हिंदुस्थान जिंकण्यासाठी आपल्या पदरी जी सैन्ये ठेविळी होतीं त्यांत विश्वासघाताची सैन्ये फार अवाढव्य होतीं, व॒ तीं सैन्ये अजूनहि कायम आहेत. या त्यांच्या विश्वासधाताच्या सैन्याने हिंदुस्थानचे फार नुकसान केलें आहे. आणि याकरितां जर पुढें हिंदुस्थानचे कांहीं हित व्हावे असं कोणाला वाटत असेल, तर हीं विश्वासघाताची पलटणें आर्धी बंद झाली पाहिजेत, कारण, आपणच लोक आपल्या एकमेकांच्या चाहड्या सांगतो, एकमेकांचे विश्वासघात करतो, आणि हे करणें वार्ईट आहे. अशा प्रकारचा एकदां त्या दोघां मित्रांमध्ये वादाचा विषय निघाला असतां, त्या दोघांपैकी तो मुसलमान ग्रह्स्थ म्हणाला * या विश्वासघाताच्या कामांत तुम्ही हिंदु लोकच फार पुढे सरसावलेले आहां. आणि आम्ही मुसलमान जसे

३६ काळांतील निवडक निबंध [ भाग

८९ १५८४४४६ ४७ 4 /...40 70...) 3७. 47340 ११६४४७३७४० “0 ४.४0 पेक अडक १४२४००७ 6.४४ १४७९१७७ ४२३७” 9७८७0१७...” ७०९४० 6” ०५..&6 ७४५७० 3%..60४७. 4९७. ७/ ३. २.6” पे..00२... मह

१०५४११५०४० .७० ७.८२"

शिक्षणामध्ये मागासलेले, तसे विश्वास्रातामध्येह्रि मागासलेले आहो. तुमच्यामध्ये विश्वासधाताच्या उदाहरणांनी तर अगदी कद्र करून सोडला आहि. अलीकडे तुमच्यामध्ये नेटिव राज्येंच उरल्यामुळें १८५७ सालीं खाल्लेल्या नेटिव राज्यांच्या लाडवांपासून इंग्लिश सरकारला झालेलें अजीणे अजून मोडले नसल्याकारणाने तुमच्यांतील विश्वासघातकी सभ्य ग्रहस्थ बारीक सारीक प्राण्यांचा विश्वासघात करून तूर्त आपला चरितार्थ चालवीत आहेत. परंतु या तुमच्या लोकांनीं पूवी फार मोठमोठी अवदारने मारलेली आहेत. कोणतेहि राज्य जावयाचे असलें, म्हणजे ते बुडविण्याला दहा पांच हिंदु सभ्य ग्रह्स्थ मदतीला असावयाचेच ! बाजीरावाचे राज्य कोणीं दवडलें! त्याचें राज्य दवडण्याला त्याच्याच सारखे जानर्वे घालणारे किती थोर थोर हिंदु सरदार रात्रेदिवस झटत होते ! रणजितसिंगाच्या मरणा- नेतर खालसा मुलखाचें आणि सेन्याचें जे लवकरच वाटोळें झाले, तें शीख लोकांपैकींच कित्येक पुढाऱ्यांनी केलेलें नाही. काय ! तेजसिंग यानें इंग्लिशांची मर्जी संपादण्याकरितां आपलें उत्तम प्रतीचे शीख सैन्य लढाईमध्ये मुद्दाम मारवून टाकिळे, असल्या गोष्टी अंगावर शहारे आणीत नाहीत काय £ शीख लोक हे हिंदु आहेत काव, असा एक प्रश्न अलीकडे उपस्थित झाला आहे; ते कोणीहि असोत. ते मुसलमान ठरोत म्हणजे झालें, कारण, ज्या लोकांत तेजसिंगासारखीं स्वराज्याशी विश्वासघात करणारी माणस निर्माण झालेलीं आहेत, त्या लोकांचा आमच्या मुसलमानी धर्माला विटाळ व्हावा अशी म्मझी इच्छा आहे.

हिंदू;-कोणत्याच धर्माला अश्या लोकांचा विटाळ होऊं नये, हं फार जरूर आहि. परंतु तुमचा धम असल्या लोकांच्या बिटाळापासून अलिप्त राहिलेला नाही. मुसलमानांमध्येद्वि विश्वासघाताची ठळक उदाहरणें आहेत. परंतु त्या सवातील श्रेष्ठ आणि पहिलें उदाहरण अतिदयच घाणेरडे अर्से आहे. तुम्हांला माहिती नसेल तर सांगतो ऐका ! सुराजउद्दवला याचें बंगाल, बहार आणि ओरिसा या तिन्ही प्रांतांवर राज्य होतें. ते राज्य आज कोठें आहे ? आणि तें कोणीं बुडविरे ? छंसीच्या लढाईचे श्रेय झाईव्ह साहेबांना दिलें जात आहे ते व्यर्थ आहे. छंसीची लढाई मीरजाफरनें जिंकली, इंग्लिशांना पहिल्यानें मारजाफरने आपल्या घरामध्ये घेतठें. त्या

८वा] पाहिला देशद्रोही ३७

वििश्ि्बा बाजव्य

तुमच्या भीरजाफरसारखा विश्वासघातकी प्राणी दुसरा कोणीहि नसेल, बाजीरावाचे किंवा रणजितरसिंगाचें राज्य बुडविणारे आमच्यांतीठ विश्वासघातकी योद्धे तुमच्या त्या मीरजाफराच्या पासंगालाहि पुरा- वयाचे नाहींत. मीरजाफर हा निमकहरामपणाच्या पंथांतील आदिगुरु होय. त्याने फक्त बंगालप्रांतच छाईव्हच्या हातीं दिला असें नव्हे, तर आपला सर्व हिंदुस्थान देश त्यांने परकीय लोकांच्या हवाली केला, कोणाचे कोण आणि कोठून आठिले इंग्लिश लोक, आणि त्यांच्यासाठी या नराधमाने आपल्या नबाबाचा बळी त्यांच्यापुढे दिला ! छाईव्ह साहेबांनी सुराजउद्दव- ल्याला प्लॅसीच्या रणभूमीवर जिंकण्याच्या पूर्वी त्याला त्याच्या दरबाराम्ध्ये त्यांनी जिंकून ठेविले होतं. नबाबाच्या दरबारांतील मिरजाफर, यार लतीफ- खान आणि राजा दुल़मराम हे लोक छाईव्ह साहेबांनी आपल्या एजंट- मार्फत आर्धींच फितूर करून ठेविठे होते. नबाबाची छावणी कोठे आहे, त्याच्यापाशी सैन्य किती आहे, आणि काईव्ह साहेबांनी त्याला कोठें गांढून त्यांजवर दृल्ला करावा, याबद्दलची गुप्त माहिती मीरजाफर दररोज इंग्ल्शां- कडे पाठवीत होता. तरी पण इतर्के कपट करूनसुद्धा त्या शूर छवाईव्ह साहेबांची नबाबाशी लढाई करण्याची छाती दवोईंना, जेव्हां खद्द पॅसीच्या रणांगणावर दोघा सैन्यांची गांठ पडली, तेव्हांदेखीठ छाईव्ह साहेबांना जयाची आश्या नव्हती. रात्र पडेपर्थेत कसा तरी वेळ काढून रात्री एकदां चोरून हृल्ठा करून पद्ावा, नाहीं तर एंसीच्या मैदानावरून निघून जावें, येथपर्यंत शोर्यांची मजल येऊन ठेपटेली होती ! नबाबांचे सेन्य सुमारे पन्नास हजार होतें. इतक्या सैन्याचा थोड्याह्या सेन्याकडून विश्वासघाताच्या शिवाय दुसऱ्या शोयानें पसभव होणें दाकय नव्हते. नबाबाचा मुरूय सेनापति मीर- मुद्दीनखान आणि त्याचा मित्र मोहनलाळ हे अतिशय शौयौने आणि प्रामाणिकपणार्ने लढत हेते. मीरमुद्दानखानानें तर बरीच शिकस्त केली होती. परंतु त्याला एक तोफेचा गोळा लागून तो मरण पावला. इतक्यांत हिंदुस्थानच्या दुदवाने तेर्थ सुमारे एक तासपर्यंत जोराचा पाऊस पडला, अथवा पाऊस पडला असे म्हणण्यापेक्षा, आतां आपली झार्यभूमि कांही दिवसपर्यंत परकौयांच्या ताब्यांत जाणार, हं पुढील भविष्य अंतर्जञानाने जाणून, आकाशांतील देवता ढळढळां रडल्या, अर्स

ड्ट काळांतील निवडक निबंध [ भाग

कक ४/०.-७४४७. 09४७१ .४” ७.० ७० ७..७” (७६.०८, ४०१७ “7 ७.७० १७४१७५९ ७९.४३ “73...” ४.७४ ७...&? ७.०२ 3७०० '५(४५७” १७ ८७ ४४.» ४७४७.७ ७८४०१७७४४७ “९४७४४४७. ८४.५ ८४". ७...” ४.५७ ८“ ४५.५ ९..४७०१../ ७.७७ ,७७१४७४ ७८७७७७७

म्हटळें असतां वावगे होणार नार्ह्दी ! त्या पावसामुळे नबाबाच्या त्या मिज- लेल्या दारुगोळ्याने ऐन वेळीं फारच मोठा दगा केला. परंतु मीरजाफर- प्रमाण निदान लांच खाऊन तरी त्यांने आपल्या धन्या्शी दगा केला नव्हता, एबंढ त्या दारूगोळ्याविषर्यी प्रांजलपर्णे कबूल केळे पाहिजे ! अक्ली चोही- कडून संकटे आलेलीं पाहून नबाबाने मीरजाफरला बोलावून आणिलें आपल्या डोकीचे पागोटें काढून ते त्याच्या पुढें ठेवून नबाबाने सांगितलें की, जाफर, ही पगडी तूं सलामत ठेविली पाहिजेस, याच्यापेक्षा राजाने आपल्या हाताखालील मनुष्याची आणखी विनवणी ती काय करा- वयाची ! परंतु त्या निमकहराम मागाला आपल्या नबाबाच्या पगडीची, आणि महंमदी धर्मांची, किंवा आपल्य़ा हिंदुस्थान देशांची यिंचित्‌हि दया आठ नाहीं ! माझ्याने होईल तेवढें करून मी तुमचे राज्य राखतो, अर्स अभिवचन देऊन, जाफरनें नब्नाबाची पगडी त्याच्या डोक्यावर ठेविली, इकडे माघारा येऊन अक्या संधींत हलला करण्या- विषर्यी छाइव्ह ठाहिबांकडे त्या विश्वासघातक्याने निरोप पाठविला ! आपल्या मताने मीरजाफरला आपल्या बाजूला वळविल्यानंतर नबाब सुराजउदवला राजा दुलुमराम याच्याकडे गेला. हा दुलेभराम खराच ! याच्यासारखा विश्वासघातकी राम दुसरीकडे कोठें मिळावयाचाच नाही ! आपलें स्वराज्य जातें, अशा दुर्धर प्रसंगी आपल्या नबाबाला दोन वैयीच्या आणि शह्वाण- पणाच्या गोष्टी सांगाबयाच्या, परंतु तस कांही एक करतां याने नबाबाला असा सल्ला दिला कीं, या वेळीं तुम्ही आपल्या सैन्याला थोडेसे मार्गे हटण्याविषयी हुकूम देऊन तुम्ही येथून निघून जा, म्हणजे आम्ही सरदार आणि सेनापति मंडळी रणांतून जय घेतल्यावांचून माघारे फिरतच नाही ! नबाब वयाने लहान समजुतीने अजाण असल्यामुळें वरीलप्रमाणे हुकूम देऊन आपण स्वतः एका उंटावर बसून आपल्याबरोबर दोन हजार सैन्य घेऊन मुर्गिदाबादेकडे निघून गेला. इकडे नबाबार्ची सैन्ये त्याच्या हुकुमावर मार्गे हटली आणि मीरजाफर आपलें सैन्य घेऊन क्लाइव्ह साहेबांच्या बाजूला मिळाला. परंतु ह्या गोष्टी होत असतां छुसीच्या मैदानावर दुसरा एक चमत्कार घडून येत होता. हे हिंदुस्थानच्या पोटीं जन्मास आलेले हिंदुस्थानचे पुत्र नबाबारचे अन्न खालेले त्याचे पिढीजाद

८वा] पाहेला देदाद्रोही २९

0 ४१४१५ ३6 ५४१४ ज४/ ”०/१/ “४४५८० “न ४/५८/ /५०/८/-/./2/./-2-“..*/-.»/ / “४ /»-८”// »/»-€

हमानी नोकर अका रीतीने खाल्ल्या घरच बासे मोजीत असतां फ्रान्स देशामध्ये जन्मास आलिला सेंट फ्रेज या नांवाचा कोणी एक नबाबाचा इमानी स्नेह्दी एका बुरजामध्ये बसून नबाबार्चे राज्य आणी हिंदुस्थान देश बचावण्याचा प्रयत्न करीत होता ! परंतु हिंदुस्थानांतील विश्वासघातकी लोकांनी त्याचा निरुपाय करून सोडला, आणि अखेरीस सीच्या रंगभूमीवर छिनाल विजयश्रीने निमकहरामपणाच्या गळ्यामध्ये माळ घातली ! पण मिरजाफरचा कृतम्नपणा येथेच थांबला नाहीं, सुराजउऱ्वल्याचे राज्य आपल्याला मिळण्यासाठी त्याने आपल्या धन्याला एके रात्री मारेकऱ्यांकडून गुप्त रीतीर्ने ठार मारून टाकलें ! असलीं भयंकर कृतभपणाची कृत्ये करणारे लोक मुसलमानांमध्ये होऊन गेलेले आहेत, परंतु इतका कृतम़पणा आकाशांतील देवतांना खपला नाहीं. कारण, पुढें लवकरच त्या मिरजाफरचा मुलगा मिरान याच्या डोक्यावर विद्युत्पाताचा प्रहर करून मोठ्या गडगडाटाने आकाशातील क्षुन्ध झालेल्या देवतांनी सवीना असे जाहीर केळे कीं, , इतःपर असला देशद्रोह, स्वामिद्रोह, आणि निमकहराम- पणा कोणीहि करतां कामा नये ! तरी पण, मित्रा, अलीकडे आपल्या देशांतील लोक पापकर्मामध्ये इतके धीट झाले आहेत कीं, देवाच्या विद्युदु- गरजनेच्या शब्दांनी दिलेली इशारतसुद्धां कोणी जुमानीत नाहीसे झाले आहेत. देशद्रोहाच्या कामांत इतके निर्ढावलेळे हे लोक जागे व्हावेत म्हणून पाताळांतील देव येथील मोठमोठ्या पर्वतांची शिखरं हालवून पहात आहेत ! तरीहि कोणाचे डोळे उघडत नाहीत, असल्य या आपल्या देशाचे याहून आणखी अध:पात काय काय व्हावयाचे आहेत कोण जाणें ! असले आपले लोक आहेत ! आणि त्यांमध्ये मुसलमानांचा अपवाद आहे असें नाही.

मुसलमान :---बस्स ! बस्स ! मित्रा, पुरे कर, तूं मला ही हकीकत सांगितलठी नसतीस तर फार चांगलें झालें असतें. तूं मला हे काय सांगितलेस ! मी आतांपर्यंत फार सुखांत होतो ! मी समजत होतो कीं, हिंदुस्थानच्या पोटीं जन्म घेतलेल्या लोकांपैकी निदान माझे जातिबांधव तरी या देशद्रोहाच्या पातकार्ने कलंकित झालेले नसतील, या वेळेपत्रत मला माझे मुसलमान या देशकृत्याच्या बाबतींत मोठे देशभक्त वाटत होते. अशा देशभक्त लोकांबद्दल मठा मोठा अभिमान वाटत होता, पण तूं त्या

४० काळांतील निवडक निबंध [भाग

९४४ %-७७०२७,

सगळ्यांत माती कालविलीस ! तू मला ही देशद्रोहाची गोष्ट कशाल सांगितठीस ! याच्यापेक्षा माझा पणजा---नव्हे, माझा आजा-नव्हे, प्रत्यक्ष माझा बाप रक्तपितीच्या विकाराने दूषित झालेला होता, असं तूं सांगितलें असतेस, तरीदेखील मला इतके वाईट वाटलें नसते ! कारण, तो रक्तापितीचा दोष औषधोपचाराने जाण्यासारखा होता ! त्यांचें ते दूषित झालेलें रक्त माझ्या नाड्यांतून शिरलेले असते, तरी तें मी हृकिमाच्या औषधाने साफ करून घेतलें असते ! पण तूं माझे पूर्वज जातभाई देराद्रोही आणि सिमकहराम होते म्हणून सांगितळेंस ! याला मी औपध काय करूं ! हा रक्तापेतींचा विकार कशाने जाईल ! माझे बाप, आजे, पणजे रक्तपितीनें ग्रस्त होते असं सांगितलें असतेस, तर फार तर या हतभाग्य हिंदुस्थानच्या पृष्ठभागावरील फक्त एकच कुटुब दूषित झालें असते ! पण तूं मीरजाफरची गोष्ट सांगून आमर्ची सर्व कुटुंबे दूषित करून टाकलींस ! रक्तपितीचा दोष आनुवोरीक असला तरी तो इतके दिवस टिकला नसता. परंतु या मीरजाफरच्या रक्तकृष्टानं आज दोनशे वर्षेपयंत आमची पाठ सोडली नाही! आणि एखाद्या ब्रह्मराक्षसाप्रमाणे तो दोष आणखी किती वर्षे आमच्या मांनेस बसणार आहे, होहे समजत नाहीं ! या मीरजाफरच्या महारोगाला आतां काय औषध ! एक झालेल्या हिंदुस्थान देशाच्या भावी इतिह्वासामध्ये आम्ही मुसलमान लोक एरखादे देशहिताचे महत्कृत्य करू, तेव्हांच आमच्या- वरील हा देशद्रोहाचा कलंक धुतला गेला तर जाईल. आम्ही तसा प्रयत्न कॅरूं, परंतु तोंपर्यंत मित्र, तूं फिरून माझ्यापाशी मीरजाफर हें नांव उच्चारू नकी. नवीन होणाऱ्या मुलांच्या आईबापांनो, तुम्हांला जे पुत्र होतील, त्यांपैकीं कोणारचेंहि मीरजाफर हें नांव ठेवू नका ! आणि पूर्वी झालेल्या मुलांचे जर मीरजाफर हें नांव ठेवलेले असेल, तर ते लवकर बदलून टाका ! असलें नांव आपल्यामध्ये नको ! मित्रा, मी तुझें काय केळे दोतं की, ज्यासाठी तूं.मला असली उद्देग उत्पन्न करणारी गोष्ट सांगितलीस ! असे विनाकारण अहित करणाऱ्या तुला दात्रु म्हणून कां हांक मारू नये, याचा मी विचार करीत आहे, पण ही तुझी हकीकत खरी आहे काय ? आणि मीरजाफर हा मुसलमानच होता काय ! तुमच्या विश्वासघातकी हिंदूंमध्ये मीरजाफर अशी कोणाची नांवे नसतात काय? .तो मुसलमान होता,

८वा] पहिला देशद्रोही ४१

आणि त्याने हे देशद्रोहाचे अधम काम केले, असे कोठें लिहिले आहे इतिहासांतच काय | हिंदुस्थानच्या इतिहासांत !- हिंदुस्थानच्या इतिहासांत दुसरें कांहीं लिहिलेळेंच नाहीं काय ? मठा वाटते, हिंदुस्थानचा सारा इति- हास असल्या देशद्रोहाच्या गोष्टींनींच भरलेला आहे, आमच्या मुसलमानी अमदानीचा इतिहास जो मीं वाचला आहे, त्यांत कदाषितू आमच्या क्रूरपणाच्या गोष्टी सांपडतील, पण आमच्या देशद्रोहाच्या आणि निमकहराम- पणाच्या गोष्टी सांपडावयाच्या नाहींत. परतु काईन्ह, हवेस्तिंग्ज वगैरेसारख्या अपापभीरु लोकांर्नी इकडे येऊन आम्हांठा ही स्वदेशद्रोहाचीं दुष्ट वळणे घाठून दिलीं असल्यामुळे ब्रिटिश इंडियाच्या इतिहासामध्ये जिकडे तिकडे आपल्या हिंदुस्थानांतील लोकाच्या देशद्रोहाचीच उदाहरणें आढळून येतात, असला तो इतिहास वाचण्यापेक्षा वाचलेलाच बरा ! ज्याला आपले मन हांत ठेवावयाचे आहि, त्याने तो इतिहास कधीहि वाचूं नये !

हिंदूः-मित्रा, ही गोष्ट सांगितल्यानंतराहे मी तुझा मित्रच आहे. तूं आणि मीच काय, परंतु हिंदुस्थानांतील सवे जातींचे स्व ठोक हे आपण एकमेकांचे मित्र झालेले आहो. इग्लिशांनीं आपल्याला एकमेकांचे मित्र केळे आहे ! ज्या मनाला मागील देरद्रोहाबद्दह इतका अनुताप वाटतो, त्याचे पातक धुवून गेलें आहे, अस तूं समज. आपण सर्वेजण इतःपर परमे- श्वरावर दृढ भाव ठेवूं; म्हणजे तो आपल्या हिंदुस्थान देशाला लवकरच उन्नतीचे दिवस खात्रीने दाखवील,

आका काका -ट“--- -- ---__>->-> ०००५० *--->.->:>>>>>--> **७ -८-लप शा -2८५7000000000. आकर धमक, कळकाडकािदाटा कायसा क-न आाकिकलल्की ८. -न््ऱ्यीक

ग्रास दर कसा स्वतंत झाला? $ : $

काळ : अग्रलेख, ता. ११-८-१९०५

-५------- रा 7-८ -*ाा-- -:-:----- >

सल ->

व. द. ०. यक ऱ्< > “८ --->._

हक सा काळांत दहशतवादी गुत मंडळ्य़ांची संघटना प्रसक्ष चाठू होती. गुत मंडळ्य़ांचा पुरस्कार फक्त ऐतिहासिक चर्चेच्या निमित्तानेंच करणें शक्‍य होतें. सावरकरांनी मेशिनीचे चरित्र याच पद्धतीने

युरोपखंड।मध्यें ग्रीस या नांबःचा एक देश आहे. आपल्या हिंदुस्थान- प्रमाणेच हा अतिशय पुराणप्रसिद्ध असा देश आहे, आपला हिंदुस्थान देश हृया गुलामगिरीमर्ध्ये आहे; परंतु पूवी अशी एक वेळ होती कीं, जेव्हा स्वतंत्रतेचीं, पराक्रमाची आणि वैभवार्ची सवे सुखे हिंदुस्थान देश उपभोगीत होता. आणि ग्रीस देशाची देखीठळ खिस्ती शतकाच्या प्रारंभापूवी तशीच स्थिति होती, हिंदुस्थानप्रमार्णेच त्या बाजूळा ग्रीस देश स्वदेशमभाक्ते, वेदान्तावेचार, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, अलंकारशास्र, युडडनैपुण्य, पराक्रम, राजनीति वगेरे अनेक उपयुक्त शास्रांचें आणि कलांचे आगर होते. युरोपांतील इतर लोक रानटी माणसांप्रमाणे अंगाला रंग लावीत असत, कातडी पांघरीत असत, आणि अग्ण्यामभ्ये फिरत असत. अशा वेळी हिंदुस्थानांतल्याप्रमाणें ग्रीस देशांतील लोक त्या वेळीं उपलब्ध असलेल्या सर्व सुधारणांच्या शिखराला जाऊन पोहाचलेळे होते. हिंदुस्थानांतल्याप्रमाणे ग्रीस- मधील तत्कालीन कर्वींची काव्ये, नाटककारांचीं नाटके, तत्त्ववेत्त्यांची तत्त्वशांन, आणि योद्धघांची अदूभुत कृत्ये ऐकून ज्याचें मन आनेदभरित आणि उल्लसित होणार नाही, असा मनुष्य विरळाच सांपडेल, हिंदुस्थान आणि ग्रीस हे दोन्ही देश दोन भावंडांप्रमाणे बहुतेक एकाच वेळी ऐश्वर्याच्या

८वा] ग्रीस देश कसा स्वतंत्र झाला ? ४३ बुद्धिवैमवाच्या आणि पराक्रमाच्या शिखरावर डुलत होते. एके वेळी हे दोन्ही देश सुखाच्या पुष्कळ बाबतींमध्यें अगर्दी सारख्या स्थितीत नांदत होते. परंतु पुढें दोघांच्या दोन वाटा निरनिराळ्या फुटल्या ! तेथून स्थानभ्रष्ट झालेलें हिंदुस्थान वहात वद्हात आज गुलामगिरीच्या खडकावर कसें आदळून गेलें आहे, हें सवोना माहीतच आहे. ग्रीस देशाची चरित्रकथाहि अक्लीच विलक्षण आहे. ग्रीस देशाला रोमन लोकार्नी जिंकले. त्या रोमन लोकांना जमेनीच्या जेगलांतील रानटी लोकांनीं जिंकले, परंतु त्यांच्याहि खिश्चन वंशजांना महंमदाच्या अनुयायांनी जिंकले. आणि कॉन्स्ट्न्टि- नोपल हे जेरोमन बादशाहीचे पूवेकडील स्थान तं मुसलमानी सुलतानांच्या ताब्यांत गेलें. या सुलतानांनी एशिया मायनर, ईजिप्त, कॉकेशस, आसिट्या, सव्हिया बल्गेरिया वंगेरे आसपासचे जे अनेक प्रात काबीज केले होते, त्यांच्या बरोबरच ग्रीस देशाचीहि सत्ता मुसलमान लोकांच्या हातांत गेलेली होती. ह्या मुसलमानी जुलमाखाली पूवीचा अरिस्टोटल्चा आणि छऐेटोचा ग्रीस देश कित्येक दातकेंपदेत कुजत पडलेला होता. परंतु त्याचें नशीब एकोणिसाव्या शत- काच्या पूवीचीमध्ये उघडल. या सुमारास ग्रीस देशामध्ये बहुतेक खिश्चन लोकां- चीच वस्ती झालेली होती. परंतु त्यांच्यावर राज्य करणारे है मात्र परधर्मीय मुसलमान लोक होते. हली हिंदुस्थानांत हिंदू-मुसलमान वगेरे लोकांची वस्ती आहे. आणि त्यांच्यावर राज्य करणारे खिश्चन लोक आहेत. त्याचप्रमाणे ग्रीस देशामध्ये स्थिति झालेली होती. ब्रिटिश साम्राज्याखालीं हल्ली ज्याप्रमाणे निरनिराळ्या धमाचे आणि जातींचे लोक आहेत त्याचप्रमाणे त्या वेळी टकीच्या अमलाखाली होते. अशा निरनिराळ्या धर्माच्या आणि जातींच्या लोकांना आपल्य। ताब्यांत ठेवणें हे एक अतिशय कठिण काम आहे, तै कठिण काम इंग्लिश लोक हल्ली अतिशय कुशलतेने करून दाखवीत' आहेत, म्हणून सर्व लोक त्यांची तारीफ कारैतात. परंतु गेल्या शतकांतील टर्किश लोकसुद्धा ही गोष्ट तितक्‍याच कुशलतेने घडवून आणीत होते. इलींचा इंग्लिशांचा आणि त्या वेळचा टर्किश लोकांचा दोघांचाहि मारी एकच होता. टर्कीच्या साम्राज्यांत सरासरी सव्वा कोटी इतर शोकांच्या वस्तीमध्ये मुसलमान लोक फक्त सुमारे तीस लक्षच असतील, पण इतके थोडे लोक असून देखील त्यांनी आपल्यापेक्षा 'चौपट आधिक लोकांना:

४४ काळांतील निवडक निबंध | भाग

७५०५७८५॥४१७५१.४१७ ७४१६७ 0.७ ४४७ २.७. ४९ १७. &0१-& ७.४” १७ ७.४७. ४७.४ जे...» ४7 २७...» ७७७... २. ४“ ४. ४९ ७. 40७८७०० ७.४७. ७.४ ३७४४०, 200७. ४९४७ “१. २६.५० &

आपल्या ताब्यामध्यें ठेवि होते. आणि त्यांची युक्ति इंग्लिशांच्या युक्ती- प्रमाणेच अगदीं साधी होती. सर्व मुसलमान लोक हत्यारबंद होते. जेव्हां प्रसंग येईल तेव्हां ते सव लढण्याला तयार असत, राज्यांतील सर्व किले आणि बंदरे त्यांच्या ताब्यांत असत. राज्यकारभाराची सूत्रे, खजिन्यांतील लागेल तितका पैसा, आणि सवव मोठमोठी शहरं, हीं मुसलमानांच्याच हातांत असत. आणि पुष्कळ दिवत राजसत्ता चालाविलेली असल्यामुळे आपणहि आतां अशीच पुष्कळ दिवसपर्यंत चालवूं हार्कू, असा मुसलमान लोकांना भरंवसा आलेला होता. या सगळ्या कारणांमुळे त्यांचें साम्राज्य इंग्रजी साम्राज्याप्र माणेच त्या वेळीं कांहीं दिवस टिकू शकले.

शिवाय लोकांच्या अंगांतील आणि व्यवस्थेर्ताल दोपांपासूनहि त्यांच्यावर परकीय अंमल टिकण्याला पुष्कळ मदत होत असते, टकींच्या अमलाखाली निरनिराळ्या जातींचे लोक होते. त्यांच्यांत आपसामध्ये वेमनस्ये सहजच असत. आगगाड्या वगेरे साधने त्या वेळीं नसल्यामुळें त्या भिन्न भ्ेन्न लोकांमध्ये दळणवळणहि फारसे नव्हत. ह्या कारणामुळे त्या तगळ्यांचा एक विचार म्हणून कधीहि होत नसे. आणि शिवाय होकडाो वषोच्या गुलामगिरीन ते सर्व लोक हृतवीर्य होऊन गेलेले होते. तुक लोकांच्या जुडूमापासून आपणा सगळ्यांना सारखाच त्रास होत आहे, आणि आपण सगळेजण मिळून त्या जुळुमाच्या विरुद्ध कांही तरी उपाय करूं, अशा बुद्धीने एकत्र जमणे आणि कांहीं प्रयत्न करणे, ह्या गोष्टी त्या लोकांच्या मनांतच येत नसत. तरस होण्याला परिस्थितीहे अनुकूल नव्हती. हिदुस्थानामध्ये गुलामगिरी कायम राहण्याला जीं कारणें झालेली आहेत, तींच टर्कीच्या साम्राज्यामध्येहि आढळून येतात. हिंदुस्थानांतील इंग्लिदा लोकांप्रमाणे टर्किश एम्पायरमधील राज्यकर्ते मुसलमान लोक हे सर्व एक धमाचे आणि एक विचाराचे होते. आणि त्यांच्या साम्राज्यांतीळ प्रजा मात्र भैन्न धर्माची आणि भिन्न विचारांची होती. तेथील राज्यकते सदास्त्र होते, आणि प्रजा बद्दुतेक निःदास्त्र होती. राज्यक्त्योची जात एक, भाषा एक, धर्म एक, आणि आपला अंमल कसा चालेल, हा विचारहि एकच होता, परंतु गुलाम बनलेल्या प्रजेमर्ध्ये मात्र अनेक जाती, अनेक भाषा, अनेक धर्मे आणि अनेक स्वहितविधातक कुकल्पना यांचा गोंधळ माजून राहिलेला होता,

८वा] ग्रीस देश कसा स्वतंत्र झाला ? ४५

२७८४ १०.४१ ९.८० % 72.67 ७४ ्क.४९ ४७.०0 ७” व्या

आणि प्रजेच्या अशाच गोधळामध्ये जुलमी राजांचा जुळूम सुयांत्रित- पर्णे चाळू शकतो. इंग्लिश लोक हिंदुस्थानांत जी पद्धत वापरीत आहेत, त्याच पद्धतीने तुर्क लोकानी आपल्या सर्व प्रजेच्या माना आपैल्या जोखडाखाली कायम ठेविलेल्या होत्या. इंग्लिशांची आणि तुर्क लोकांची या कामांतील मुख्य गुरुकिलीी एकच होती. इंग्लिशांप्रमा्णेच तुक -ठोकाचा हा अगर्दी नियम होता कीं, लष्करी खात्यामध्ये जिंकलेल्या लोकापेकी कोणालाहि घ्यावयाचे नाही, मुसलमान लोकांनाच फक्त शास्त्र द्यावयाची आणि त्यांनाच फक्त लढाईचे वेळीं बोलवावयाचे, हा मुसलमानांचा परिपाठ द्वोता, इंग्लिश लोकांनीं कांहीं काळ्या लोकांना आपल्या पलटणींतून घेतले आहे, हें खरं. परंतु हिंदुस्थानांतील दहा पांच लक्ष गोरे राजे आणि तीस कोटी काळी प्रजा हे प्रमाण लक्षांत आणले, म्हणजे नेटिवांना लष्करी खात्यात थोडंसं तरी घेणें इंग्लिशाना कां आवश्‍यक झालेले आहे, हें कोणाच्याहि लक्षांत थेईल. शिवाय थोड्याशा लोकांना लष्करी खात्याची लाळूच दाखवून ठेवून बाकीच्या कोट्यवाधि लोकांच्या तोंडाला पानें पुस- ण्याची युक्ति एकोणिसाव्या शतकांतील मुसलमान लोकांना माहित झालेली नव्हती, त्यामुळें टकींच्या सेन्यामध्ये फक्त मुसलमान लोकच असत. परंतु सेन्यातील शिपाई जरी मुसलमान लोक होते, तरी त्या शिपायांचा खर्च आणि ऐपआराम हिंदुस्थानांतल्याप्रमाणे इतर जातींच्या रयतेच्या पैश्यावरच चालत असे. लष्करांत इतर ठोक चालत नसत; पण इतर लोकांचा पैसा मात्र पाहिजे असे. टर्कोच्या साम्राज्यांतीलळ इतर लोकांनी इतर उद्योगधंदे करण्यात मर मर मरावे आणि त्यांतून ज॑ उत्पन्न होईल ते या सैन्याच्या तैनातीला द्यावे, परतु त्यांनी स्वतः मात्र हातामध्ये कधींहि शस्त्र धरतां कामा नये, असा निबेध होता. अश्या रीतीने हल्लींच्या दिंदुस्थानांतल्याप्रमा्णे त्या वेळी टाके साम्राज्यामध्ये जी स्थिति होती, तिचे उपमेने वर्णन करावयाचें असेल तर असं म्हणतां येईल की, त्या वेळचे लष्करी मुसलमान शिपाई हे घोडे होत आणि बाकीचे त्यांच्या पोषणासाठी ओझी वाहणारे सर्व जण ओहश्याचे बैल किंबा गाढव होत. अशी दुर्धर स्थिति त्या वेळीं टकीमर्थ्ये होती. मुसलमान लोकांची म्हणजे एक लढवय्यांचीच जात बनून गेलेली होती, आणि बाकीचे जिंकलेले लोक म्हणजे शुद्ध गाढवांचीच जात होय, अक्ची

४६ काळांतील निवडक निबंध [ भाग

७७072000७0. १५.४१...” १७... ३.. ७१७. ७० ९५./७० %.७ ७५.० १७.०७ “0. & ७. ७४७ &रष् ऱ्ह ५८००७५ “712८0७००१७ “हक. विक. कळक कर, क्ल पी १-० ४७ चा

निकृष्ट स्थिति आलेली होती. लढाईचे काम आपल्या हातांत ठेवावयाचे आणि काबाडकष्टारची कामे गुलाम लोकांकडे सषोपवावयाची, हा हीच्या इंग्लिश लोकांप्रमाणे मागच्या तुक लोकांनीं जो मार्ग स्वीकारिळेडा होता, तो प्रथमतः जिंकणाऱ्या लोकांना जरी फायदेशीर असला, तरी पुढेपुढे तो जिंकलेल्या गुलामांनाहि गुणक!रक होऊं लागतो. लढाया नेहर्मीच होत असतात असे नाहीं, त्यामुळें लढवय्ये राजे एकदां तरवार गाजवून आले म्हणजे बाकीच्या शांततेच्या दिवसांत ते आळशी आणि चैनी बनतात. आतिशय चैनबाजीमुळें मूळचें त्याच्या अंगांत असलेळे शोर्यहि पुढे हळू हळू नष्ट होऊन जातें. परंतु काबाडकष्ट करणाऱ्या गुलामांना सदोदित उद्योगधंद्यामध्मे॑ निमझ होऊन रद्वावे लागत असल्यामुळें त्यांच्या अंगामध्ये तरतरीतपणा, बुद्धिचापल्य, धाडस, दीर्घप्रयत्न, वगेरे अनेक

ंगले गुण उत्पन्न होतात. पुढे तेच त्यांच्या अभ्युद्याळा व॒दात्रूच्या पराजयाला कारणीभूत होतात. प्रीसमध्येह्यि अशाच प्रकारची स्थिति झालेली होती. ग्रीक लोकांच्या हातांत सर्वे उद्योगधंदे होते. राज्यांतील मुलकी कारभारसुद्धां त्यांच्याकडेच होता. व्यापारधंदा, देवघेव, नौकानयन, वगैरे बाकीची सर्व बारीकसारीक कार्म ग्रीक लोकांच्याच तंत्राने चाटत असत. जमिनीवर मुसलमान लोक शूर असत, परंतु समुद्राच्या पाण्यावर त्याची अक्कल मुळींच चालत नसे. ती कला सवंस्वी ग्रीक लोकांच्याच हातांत होती. मुसलमान लोक घोड्यावर उत्तम तऱ्हेने बसतीळ आणि पाहिजे तर जामिनीवरील एखादें साम्राज्याह पादाक्रांत करून टाकतील; परंतु गलबतांत बसून एखादी लहानशी खाडी उतरून जावयाचे म्हटलें तरीदेखील त्यांना मोठें संकट पडत असे, ग्रीक लोकांचा मात्र नेहमी समुद्राशी सहवास असल्यामुळें नौकानयनामध्ये ते चांगळेच प्रवीण झालेले होते. टकींचे त्या वेळीं जर कांही आरमार असळें, तर ते सर्व ग्रीक लोकांच्याच हातांत होते. आणि त्यामुळेच मुख्यत्वेंकरून स्वातंत्र्याच्या लढाईत ग्रीक लोकांना जय आला. इंग्लिश आणि टर्किश या लोकांची तुलना करून पाशिली असतां टर्किर लोकांचें चुकले त॑ हेंच की, त्यांनी ग्रीक लोकांच्या हातांत मुलकी कारभार, व्यापारथंदा, नौकानयन वगेरे कांडी क्षुल्ठक बाबी ठेविल्या होत्या. गुलामागैरीच्या 'चापांतून लोकांनी कधीह सुटूं नये याकरितां त्यांनी

८वा] ग्रीस देश कसा स्वतंत्र झाला ? ४७

आमच्या इंग्लिशांप्रमाणे जिंकलेल्या लोकांच्या हातांत कांहींसुद्धा ठेवितां कामा नव्हते. चोहोंकडून ठोक नागवलेळे असले, तरच ते गुलामगिर्रामध्ये कायम टिकतील, हं उदात्त आणि अतिदाय महत्त्वाचें तत्त्व टर्किश लोकांना कळलें नव्हते. निराशा, दारिद्य, भिक्षा आणि उपासमार, ह्यांच्या खेरीज जिंकलेल्या छोकांच्या हातांत कांही एक ठेवितां कामा नये, हें तत्त्व जे लोक लक्षांत ठेवतील त्यांचींच साम्राज्ये कायम टिकतील, फार झाळें तर अतिशय खालच्या दर्जाच्या आणि अतिशय थोड्या पगाराच्या जागा, राजनिष्ठेच्या सभा भरविण्याची परवानगी, साधी बडबड करण्याकरितां मोकळीं तोंडे, आपसांत भांडणाऱ्या लोकांचे मनोविकार आणि बेत कळण्याकरितां वर्तमानपत्रे , आणि फक्त राजनिष्ठेच्या वर्गण्या देण्याकरितां पुरण्याइतके से, अश्या कांही किरकाळ गोष्टी जिंकटेल्या लोकांपार्शी राहू दिल्या तरी क्षणभर क्षम्य आहे; परंतु याच्यापलीकडे एक रतिभरसुद्धां जास्त इक्क जिंकलेल्या लोकांपाशी असतां कामा नये, हा साम्राज्य टिकवण्याचा पहिला नियम सर्वानी लक्षांत बाळागेला पाहिजे. तुर्क लोकानी या नियमाकडे टक्ष पोहोचाविलें नाही, या गोष्टीचा परिणाम काय झाला, हे ग्रीसचा सर्व इतिहास जगाला सांगतच आहे.

लष्करी खात्याशिवाय बाकी सर्वे बाशिकसारिक कार्म तुक लोकांनीं ग्रीक लोकांच्या हातांत दिलीं होती, दही गोष्ट टकीला विनाहक झाठीच. परंतु याशिवाय दुसंरंहि एक कारण होते. हृलींच्या युरोपियन राजांपा्ी जशी स्टेडिंग आमी असते, तशी पद्धत टककीरामध्ये नव्हती. खुद्द टकींच्या सुलतानापार्शी अगदी फारच थोडं सेन्य असे. आणि आपल्या पुण्याच्या पेशव्यांच्या दरबारमध्येसुद्धां हीच घातक चाल होती. दक्षिगेंत कर्नाटकापासून तो उत्तरेस पंजाबपर्यंत ज्यांनीं भराऱ्या मारल्या, त्या पेशव्यांपार्शी खुद्द खासगी सेन्य पाहूं गेल्यास फारच थोडं होते. सरदारांना सेन्य बाळगण्यासाठी मृठूख तोडून दिलेले असत, कांही कामगिरी आठी म्हणजे त्या सरदारांपैकीं कोणाला तरी ती करण्याविषयी हुकूम सुटत असत, रिंदे, होळकर, रास्ते, पटवर्धन, वंगेरेसारखे संस्थानिक आणि सरदार आधीं उत्पन्न करून मग आपल्या कामगिरीसाठी त्यांच्यावर अवलंबन रहावयाचे, ही पेशवाईतील पद्धत चांगळी नव्हती. खुद्द दुसऱ्या बाजीराव साहेबांना गादीवर बसण्याची वेळ आली तेव्हां त्यांचा इक सुरक्षित राखण्या-

४८ काळांतील निवडक निबंध [ भाग करितां पुग्यापासून खालेरीपर्यंत धांब घ्यावी ढांगली, ही गोष्ट इातिहास- प्रसिद्धच आहि. अशा पद्धतींत फार तोटे आहेत. सत्ता आपल्या हातांत राहतां दुसऱ्याच्या हातात जाते, सरदारासरदारांमध्ये वारंवार कलह्द उत्पन्न होतात. एकतंत्री कारभार होऊं शकत नाही, राजा बलाढ्य असतो तोंपर्यंत फार तर ह्वी सरदारी पद्धत बरी चालते. परंतु कमकुबत राजांच्या बेबंद कारकीदीत शिंदेहोळकरी माजते. आणि १८१८ साठांतल्याप्रमाणे नीच सरदार असतात ते दातरुपक्षाला मिळून फितुरी करण्याठाहि कमी करीत नाहींत. मार्गील शतकांत पुण्यास ज्या वेळेच्या सुमारास हे प्रकार चालले होते, त्याच वेळी टकीमध्येह्ि ह्या सरदारी पद्धतीचे येथल्यासारखेच वाईट पारेणाम हृष्टिगोचर होत होते. तिकडे पाच्छाईची पद्धत होती. सुलतान आपल्या ताब्यातील मळ्ख या पाच्छांना वांटून देत असे त्यांनी अमुक अमृक सैन्याच] पुरवठा करावा असे ठरवून टाकीत असे, ह्या पद्धतीमुळे हवे पाच्छा स्वतंत्र झाळे, आपसांत भांडूं लागळे, सुलतानाला लांचाने खप ठेवून आपल्या प्रजेवर अनन्वित जुलूम करू लागले. तेव्हां ह्या पाच्छाई जळुमाला कंटाळून लोक स्वतंत्रतेचा प्रयत्न करण्याला प्रवृस झाले.

राजा आणि प्रजा यांच्यामधील इतर संबंधांच्या बाबतींतहि हिंदुस्थान आणि टकीं यांच्यामध्ये पुष्कळ साम्य होते. येथल्याप्रमाणेंच तेथंहि तेथील सुलतान जी म्हणतील ती पूर्व दिशा होत होती. आपल्या मर्जीस येतील ते ऑफिसर नेमावयाचे आणि त्यांनी कसाही कारभार चालविला तरी तिकडे पहावयाचे नाहीं, अशी सुलतानी अंदाधुदी टकीमध्ये चाठू होती. सुलतानाने पाच्छापासून पेसे घ्यावे, पाच्छार्न ते आगापासून वसूल करावे, आगांने आपल्या शिपायांपासून ते उकळावे, आणि ह्या शिपायांनी गरीब होतकरी लोकांना गांजून यांच्यापासून आपली भरपाई करून ध्यावी, अशी टर्कीमध्ये कारकून, रिपाई, कुळकर्णी, पाटीळ आगि गांवचे लोक यांची रांग लागली 'होती. हिंदुस्थानांत आणि टकीत दोन्ही ठिकार्णीहि जमिर्नाची मालकी राजांची होती, आपल्या इकडे * लॅंड अक्ट? नें ती लोकांच्या सल्ल्याने कबूल करून घेतली आहे. टकींदामध्ये सुलतान उघडपणे म्हणतो कीं, लोकांची सर्व जमीन मी जिंकलेली असल्यामुळें ती माशी आहे. लोकांचें मन दुखवितां गोडीगुलाबीने कार्यमाग कसा साधून घ्यावा हें टकींच्या सुलतानांना

८वा] ग्रीस देश कसा स्वतत्र झाला ४९

अह ११४७७७७०१७ ८७४१० १८०४ १३४७”

१.५५ १.५४ ७४४ ७४४२७७४ ३४४७७४?

माहीत नाही ! जमिनीवर सरकारी मालकी झाल्यामुळें तिकडेहि स्थावर मिळकत मिळविण्याकडे कोणाचे लक्ष नाही. ज्यांच्याकडे न्यायाची आणि लोकसंरक्षणाची कार्म होती, ते सर्व लोक पैसे खात आणि रयतेवर जुलूम करीत असत. टकीमधील लोकांनी आपल्या धमंगुरूंनीं दिले धर्मपुस्तक मिढून ठेविळं होतं आणि आपल्या लाचांच्या जमाखर्चाचे पुस्तक उघडले होतें. एखादा कोणी ग्रीक व्यापारी श्रीमंत होतासा वाटला, म्हणजे ते त्याला समूळ नाहींसा करीत. एखाद्याची जमीन पाहिजे असली तर ती युक्तीने बळकावून बसत. पाहिज त्या दारू पिऊन बेहोष झालेल्या मनुष्याने एखाद्या सभ्य ग्रीक मनुप्याचा खून केला, तरी कोणी त्याची वास्तपुस्त करीत नसे. असे ग्रीक लोकांवर अनेक जुठूम होत असत. म्हणून त्यांच्या प्रतिकारा्थ ग्रीक लोकांनी स्वतंत्र होण्याचा प्रयत्न आरंभेला.

ग्रीस देश सगळ्या टर्किश साम्राज्याच्या मानाने पाहू. गेल्यास अतिशय लहान आहे. त्याचें क्षेत्रफळ सुमारे एकवीस हजार चौरस मैल असून तेथील लोकसंख्या सात लक्षांच्या जबळ जवळ आहे. इतक्या थोड्याश्या लोकांनी टर्किश साम्राज्याच्या विरुद्ध लढून आपली स्वतंत्रता मिळबावी हें सकृदूदशनीं अशक्य दिसते. आर्धी ग्रीक लोकांच्या मनामध्ये स्वतंत्रतेची इच्छाच कशी उत्पन्न झाली ह्याबद्दलहि पुष्कळांना आश्चर्य वाटेळ, कारण, गुलामगिरीमध्येहि सोख्य नाही, असं नाही ! परंतु गुलामगिरीची आवड हे. अज्ञानाचे लक्षण होय. ग्रीक लोकांमध्ये ज्ञानाच्या प्रसाराबरोबर स्वतंत्रतेची इच्छा वाढत गेली, तुकी जुलमाखार्ली असूनहि हिंदुस्थानांतील लोकांप्रमाणे ग्रीक लोक अगर्दी नंगे फकीर झालेले नव्हते. त्यांच्यापाशी बरीच संपात्ते जमा झालेली होती. यूरोपखंडांतील इतर ठिकाणची खिस्ती राष्ट्र शानसंपन्न स्वातंत्र्यशाळी झालेली पाहून आपणहि तरस व्हावे, अशी इच्छा प्रथम ग्रीक लोकांच्या मनांत उद्भवली, ह्या लोकांवर टर्कीचा एकसारखा 'चारशं वर्षेपर्यंत जुळूम चाढू होता. तरी पण त्या जुलमाखालीहि त्यांनीं आपलें स्वत्व कायम राखिले होते. आपला देश, आपली भाषा आणि आपला धमे यांबद्दठचा अभिमान मुसलमानी सत्तेखाठीहि ग्रीक लोकांच्या मनांत कायम होता. जेथे भावी स्वतंत्रतेची ही बीर्जे कायम टिकविर्ली

का, नि... .४

'५० काळांतील निवडक निबंध [ भाग जातात, तेथे परकीयांचा कितीहि वर्षे जल्म चाळू असला, तरी योग्य वेळ येईल तेव्हां ळोक स्वतंत्र होतात. मुसलमानांचा धर्भ पत्करला म्हणून काय झालें, त्यांची भाषा बोलले म्हणून काय झाले, आणि त्यांच्याशी सलगीनं वागले म्हणून काय झाळे अक्या प्रकारचे नेमस्तपणाचे तत्त्वज्ञान ग्रीक लोकांमध्ये माजले नव्हते, आणि म्हणूनच त्यांना आपली स्वतंत्रता फिरून मिळविता आठी. मुसलमान लोक त्यच्यावर अतिदाय छुठूम करीत होते, परंतु ग्रीक लोकांनी कधीं आपला खिस्ती धम सोडला नाहीं, ग्रीक सहरामधून मुसलमान लोकांनीं आपल्या मशिदी बांधल्या होत्या, परंतु खेडेगांवांतून ग्रीक लोकांनीं आपली खिस्ती धर्माची चर्चेस कायम राखिरली होती. स्वाभिमानाने ह्या ज्या गोष्टी राखिल्या होत्या, त्या ज्ञानाच्या मकाशाने जास्तच उद्दोपित झाल्या. आक ळेोाक व्यापारानिमित्त युरोपांतील इतर स्वतंत्र देशांतन जात असत. तेथीळ स्थिति पाहून आपणहि स्वतंत्र व्हावें अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये उत्पन झाली. ग्रीस देशांतील मोठ- मोठ्या राहरी त्या हेतूनं शाळा स्थापित झाल्या. ग्रीसमधील जुन्या उत्कृष्ट आणि प्रख्यात ग्रंथांची चाळू भाषेमध्ये भाषांतंर झाली, आणि ती त्यानी वाची तेव्हां तर ग्रीक लोकांच्या अंतःकरणांनौी अतिदायच पेट घेतला. होमरने ज्या भाषेमध्ये आपळं अजरामर काव्य टिहिळे ती आपठी भाषा, ऐेटो आणि सांकेटिस यांनीं जने शिकाधिलेठें त॑ आपलें तत्त्वज्ञान, स्पाटन्स आणि अथेनियन्स ह्या इतिहासप्रसिद्ध पूर्वजांचे आपण वंदाज, आणि थरमापिलीसारखीं पवित्र धारातीर्थे ज्या ठिकाणी आहेत ती आपला देश, ह्या सव कल्पना त्यांच्या डोळ्यांपुढे उभ्या राहून ते लोक आपल्या स्थतंत्रतेसाठी अधिकच प्रक्षभित झाले. आपल्या देशाची ती मागील स्वतंत्रता, आपल्या बीर पुरुषांनी लढाईमध्ये केलेछे ते पूवीचे पराक्रम आणि जुन्या विद्या कला यांच्यायौगाने त्या वेळच्या लोकांना प्रास झालेले ते अद्वितीय ऐश्रर्य आणि तें राजकौय वैभव, ह्या सगळ्यांचे स्मरण होऊन आपणहि तर्से कां होणार नाहीं, असे प्रश्न ग्रीक लोकांच्या मनामध्ये उद॒भवूं ळागले. युरोपखंडांतील इतर देश जुन्या ग्रीस देश्यचे विद्या आणि कला जांच्या बाबतींत अतिदाय कणी होते, . ग्रीस देशाक्षे आपल्यावर अनंत उपकार केळे आहेत, असते ते मानीत असत. इतर देशांतील ळोकांचें हे

८बा] ग्रीस देश कसा स्वतंत्र झाला ? हे. प्रेम पाहून ग्रीक लोकांना अशीसुद्धां खात्री वाटत होती कीं, मुसलमानांच्या विरुद्ध आपण स्वतंत्रतेचें निक्षाण उभारळें तर युरोपांतीलळ सर्व खिस्ती लोक ग्रीस देशामधीळ आपल्या धमबांधवांना मदत करण्याला आल्याबांचून रहावयाचे नाहींत. बाहेरच्या मदतीची इतकी खात्री होती आणि त्यांची स्वातंत्र्याची लालसी दिवसेंदिवस अतिदाय वृद्धिंगत होत चालली होती, तरी हे स्वतंभतेचे विचार बाहेर काढण्याची सोय नव्हती. कारण, मुसलमानी जलुमाची तरवार ब्यांच्या डोक्यावर रात्रेदिवस टांगून ठेवलेली होती. ज्ञानाच्या प्रसारानं ग्रॉक लोकांच्या मनांत स्वतंत्रतेची इच्छा उत्पन्न झाठेलठी होती. पण त्या इच्छेचा काय उपयोग त्यांच्यापाशी एकहि हत्यार मिळण्यासारखं नव्हतं, त्यांचे सव किल्ले शत्रूंच्या ताब्यांत होते. आणि देशांतील सर्व शिपाई त्यांच्या शत्रूंचे हुकूम शिरसावंद्य मानीत होते. अशा स्थितीत ग्रीक लोकांना उघड मारग कोणताच मोकळा नव्हता. स्वतत्रतेची इच्छा आहे परंतु साधन नाहीं, अश्या स्थितीत लोकांना एकच उपाय करतां येण्यासारखा असतो. आणि तो उपाय म्हटला म्हणजे गुप्त मंडळ्पा स्थापन करणें हा होय. ह्या गुत्त मंडळ्या पुष्कळ दिवस गुप्त रहात नाहोत, आणि त्यातील बऱ्याच मंडळ्यांना , अपयद्षा येते, असे जरी इतिहासांत कित्येक ठिकाणी आढळून बेत, तरी जेथे जेथ स्वतंत्रता मिळालेली आहे, तेथे तेथे ज्ञुस्त मंडळ्यांनींच सुख्यात केलेली आहे, हं कोणालाहि नाकबूल करतां येणार नाहीं. अपयक्शाच्या गर्भामधूनच यशाचे बालक उत्पन्न होत असते. दह्या गुत मंडळ्या उघडकीस आल्या म्हणून हरकत नाहीं, परंतु त्यांपैकींच एखादीने कार्यभाग जुळन येत असतो, इकडे लक्ष दिलें पाहिजे. असल्या फॅसणाऱ्या गोष्टी हे एक प्रकारचे शिक्षण आहे. ह्यांत फसतां फसतांना यद करस मिळवावे, हें सहज लोक शिकून जातात. गुप्त मंडळ्या फुटतात यासाठी जेथे गुप्तमंडळ्या बनल्या नाहींत, त्या देरण्वर स्वतंत्रताहि कर्धी हसली नाही. हा सगळा मागचा 'अनुभव लक्षांत आणून ग्रीक लोकांनी एक हिटेरिय| नांवाची गुसत मंडळी स्थापन केळी, ह्या गुप्त मंडळीच्या शाखा कॉनस्टॅन्टिनोपळ, बव्हेरिआ, आंरिट्रर्‍या, राशीया वगेरे सध ठिकाणीं स्थापन झाल्या. जेव्हां योग्य संधि येईल तेव्हां स्वतःच्या प्रयत्नाने सव ग्रीस देशाला स्वतंत्र करावयाचें, हा त्या सव इक्कवांचा हेत

५२ काळांतील निवडक निबंध [ भाग

८९९९ ८” ४१५, “४”. १. ७१४७०३० १७ ५0 १. ७४ ../४ ४७४७ घे. ४... २५.८७. ३४ १५ ४00 ७../ 1२७४१ ...५४...४ ९.४ 0७८४ ४. /"कक.४ ९७.४७ “0२.७५ १५” ७.७७... २.८४ (७.७४ .४४१७.४/ २.४ ७७४४७४ ७.४ २७४१७ &% ८” ८४७ / /४ ४.० "७ /” २-४ ७.४७ ४७ ही

होता. या कटामध्ये पुष्कळ मोठमोठे लोक सामील झालेले होते. राशियां हा टकींचा रोजारी असल्यामुळें टकीचें राज्य भक्षण करण्याची त्याला नैसर्गिक इच्छा असल्यामुळें टकीत कांही बखेडे उत्पन्न झाले तर ते रशियाला इृष्टच होते. रशियाने पूर्वी आपल्या स्वत:च्या खर्चाने टर्किश साम्राज्यामध्यें असले कित्येक दंगेधोपे उत्पन्न करविले होते. त्या रशियांतीळ अलेक्झंडर बादशहाचा जो प्रायव्हेट सेक्रेटरी तो या कटांतील मुख्य असल्यामुळे रशियाची आपल्याला खात्रीनं मदत मिळेल असं ग्रीक लोकांना वाटत होते. ह्या गुप्त मंडळींतील लोकांना हिंटेरिस्ट अस म्हणत असत. यांचे चार वर्ग केलेले होते, जे अस्सल ग्रीक असत आणि ज्यांची ह्या सिक्रेट सोसायटीमध्ये येण्याची इच्छा असे त्या सगळ्यांना दोवटच्या बगाीमर्ध्ये घेतलें जात असे, सर्व ग्रीक लोकांची सामाजिक स्थिति सुधारावयाची हा ह्या सोसायटीचा उद्देश आहे, असे त्यांना सांगण्यांत येत असे, ह्याच्या वरील दुसऱ्या वगीमथ्ये समासद जास्त कसोशीने निवडले जात असत. राज्यक्रांति करून

च्या जुळुमापासून स्वतंत्र व्हावयाचे हा उद्देश यांना सांगण्यांत येत असे, तिसऱ्या बगीतील लोक यांच्याहिपेक्षां जास्त दर्जाचे असत, ही राज्य- क्रांतीची वेळ आतां जवळ येत चालली असून आपल्या कटामध्ये आपल्या- पेक्षां पुष्कळ मोठमोठे लोक आहेत अक्षी बातमी त्यांना सांगण्यांत येत असे. ग्रीसमधील बहुतेक सर्व धमीधिकारी लोक ह्याच वगामथ्ये सामील झालेले होते. चौथ्या वगोमध्ये फक्त सोळाच असामी होते. पण हे कोण होते; तीं नांवें बाहेर फुटलेली नाहींत. परंतु रशियाचा झार, बव्हेरियाचा क्राऊन प्रिन्स, वंगेरेसारखी मंडळी या वगीत होती. या लोकांची कमेटी मास्को येथे भरत असे आणि त्यांचे हुकूम खणेच्या शब्दांनी सुटत असत. ह्या गुस मंडळींच्या गुप्त खुणा होत्या, त्यांवरून ते एकमेकांना ओळखीत असत. अशा प्रकारची गुत्त मंडळी स्थापन होऊन पुष्कळ दिवस झाले होते, तरी मुसलमान लोकांना त्याची दाद नव्हती. आणि १८२१ मध्ये जेव्हां राज्यक्रांतीचा एकाएकी भडका उडाला, तेव्हां त्याच्या आकरस्िमकपणामुळे मुसलमान लोकांची अगदी धांदल उडून गेली,

हा मनुष्याच्या प्रयत्नाचा इतिहास झाला. परंतु यांत जर ' देवाचा हात नसता, तर हे इतके मोठे प्रयत्नदि जागच्या जागीच राहिले असते.

रवा] ग्रीस देश कसा स्वतंत्र झाला ? ५२

पूर्थ्वांच्या एष्ठमागाखाठून जशा धरणीकंप उत्पन्न करणाऱ्या एक प्रकारच्या आगीच्या लढाटा वहात असतात, त्याचप्रमाणे पएब्बीच्या पाठीवरील लोकसमाजामध्येही राज्यक्रांतिकारक लाटा उसळत असतात. अशी एक लाट त्यांवेळीं युरोपखंडावरून वहात जात होती, तिचा उगम प्रथमतः स्पेन देशामध्ये झाला, १८२० सालीं स्पेनमध्ये राज्यक्रान्ति सुरू झाली. आणि तेथून निघालेली ती लाट नेपल्स, सिसली, पीडमॉट, जमनी बंगेरे ठिकाणे व्यापून युरोपखंडाचें पूर्वकडील टोक जं ग्रीस देश तेथपर्यंत येऊन पोहोचली. हिटेरिया नांवाच्या गुप्त मंडळीतील सभासदांनी लोकांचीं मर्ने आर्धीच तयार करून ठेविली होती. त्यामुळें आपल्या देशाच्या स्वतंत्र- तेची आतां वेळ आलीच, असे त्यांना वाटूं लागळे, जिकडे तिकडे ग्रीस- मधील राज्यक्रांतीच्या कल्पनेला उत्तेजन मिळूं लागलें. आणि ठिक- ठिकाणच्या लोकांर्नी गुप्त वर्गण्या गोळा करून ग्रीक लोकांना पैसे आणि हत्यारे यांचा पुरबठा करण्याला सुद्वात केली, स्वतंत्रतेची प्रबळ इच्छा, लोकसत्तात्मक राज्याबद्दल उत्कट लालसा, आणि जुलूम करणाऱ्या लोकांबद्दल हार्डी खिळलेठा तिटकारा, ह्या सगळ्या सोष्टी ग्रीक लोकांची मर्ने प्रज्वलित करण्याला एकत्र झाल्या, आणि ग्रीस देशामध्ये स्वतत्रतेकरितां राज्य- क्रांतीच्या चळवळीला सुरुवात झाली, ह्याच सुमाराला टर्कीच्या सैन्यामध्ये अतिशय असंतोष उत्पन्न झालेला होता, टर्कीच्या सुलतानाला बहिरच्या दा्रूपेक्षां स्वतःच्या दिपायांचीच जास्त भीति बाळगण्याची वेळ येऊन ठेपलेली होती. ही साधि साधून ग्रीसने बंडाला सुरुवात केली, व्हलेरिआ या नांवाचा टर्कीच्या राज्यांतील एक मळ्ख आहे. तेथें पहिला धडाका उडाला. तेथील पहिला सुभेदार मरण पावून दुसरा नेमला जावयाचा होता. या संर्धीत बंडाला सुरुवात करण्यार्चे हिंटेरिस्ट लोकांनीं ठराविळे, रशियन लष्करांतील थिओडर या नांबांचा एक माजी लेफ्टनेंट कनल बंडबाल्याचा पुढारी झाला. त्यानें आपल्याबरोबर दीडद शेतकरी घेतले. आणि झरविटूझ या नांवार्चे शहर हस्तगत करून तेथून त्यांने एक जाहीरनामा प्रसिद्ध केळा, “' तुमच्या स्वतंत्रतेची वेळ जवळ आलिठी आहे. तुम्ही हातांत शस्त्र घेऊन उठा. आणि तुमच्यावर जुलूम करणाराचा जुलमी अंमल तुम्ही झुगारून द्या. असा त्या जाहिरनाम्यांत मजकूर होता. राजकीय जुलुमामुळें लोकामध्ये इतका

१] काळांतील निवडक निबंध [ भाग

*२..४१%../१% ७१%. ९.८४ १३.८ %../४ ४७८७ ७.७४ ४७.७०१५६-७० ऐक चक लसह

“व ४6५, ७० ४७७९७, 4 के. /७०१.०० ८७४०२८७ ३.७०५१९६ “0? २.” २७८४ १६ “०७४० ७७७०७४७ १३.४४ ७.७० ३.८८” &7२..७०९७ ०0९७

असंतोष पसरलेला होता कीं, द्दा जाहिरनामा वाचल्याबरोबर थिओडरच्या निशाणाखाली थोडक्याच दिवसांमध्ये सुमारें दहा हजार शेतकरी लोक गोळा झाले,

यानंतर थोडक्याच दिवसांत मोल्डेव्हिया नांवाचा टकींश साम्राज्या- मध्ये जो दुसरा एक प्रांत आहे त्याची राजघानी जसी येथें दुसरें बंड उद्‌भवळं, प्रिन्स अलेक्झडर इाप्सिलन्टी हा ह्या बंडाचा पुढारी झाला. हो सुद्धां रशियन सेन्यांतीलच एक तरुण आफिसर होता. १८१५ च्या तहाने नेपोलियनच्या लढाया थांबल्यानंतर हा शूर योद्धा हिटेरिस्टसच्या गुस मडळीमध्ये शिरलेला होता. दोनो घोडेस्वारांनि्शी यांने बंडाला सरुवात करून पुढे लिहिल्याप्रमाणे एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. देशबांधवही ! ह्या वेळी ग्रीस देशानं स्वतंत्रतेची मशाळ पाजळळी आहे, आणि जुल्माचें जोखड मोडून टाकळ आहि. तसेंच मनुष्यप्राण्याचे जे जन्मसिद्ध हक्क ते ग्रीस देश आपल्या सर्वाकरिेतां परत मिळवीत आहे. अक्या प्रसंगी माझें कर्तव्यकम मठा जिकडे बोलबीत आहे, तिकडे मी निघालो आहे. तुमच्या जिवाळा मालमत्तेला य््किंचित्हिे धक्का लावणार नार्ही. सबब तुम्ही सार्वजनिक सोख्य संपादन करून घेण्याला तयार व्हा. आणि कोणी तुर्क लोक तुमच्या मुखावर स्वारी करतील तर तुम्ही यरत्किचितूहि डगमर नका. त्यांचें शासन करण्याला तुमचा बलाढ्य पाठिराखा समर्थ आहे, रशियाचा झार अलेक्झडर हा या बंडाला उत्तेजन देत आहे, अक्की सव ग्रीक लोकांची पूवीपासूनच समजूत होती. आणि वरील जाहीरनाम्यांतील होबटल्या वाक्याने तर ती समजूत पूर्णपर्णे हढ झाली. त्यामुळे स्व खिस्ती लोक उठले. आणि त्यांनीं अनेक ठिकार्णी ठुटाडूट कत्तळ आरांभेली. समुद्राकेनाऱ्यावरील एक शहर जाळले गेळे, आणि तेथील बंद्रांतील गलबते तोफा बंडवबाल्यांनीं आपल्या हस्तगत करून घेतल्या. इप्सिळेटी याचा जाहीरनामा ठिकठिकाणीं वाचण्यांत आला. आणि बेंडवाल्यांच्या मदती- करितां ठिकठिकार्णी वर्गण्या गोळा झाल्या, बंडवाल्यांची संख्या वीस हजारांवर गेली. इप्सिलेंटी यानं सेक्रेड बेटोळेयन या नांवाची एक पलटण तयार करून त्यामध्ये ग्रीस देशांतील सर्व तरुण तरुण लोक निवडून घेतले. सर्वांना काळे पोषाख दिले आणि त्यांवर क्रांसचें चिन्ह काढलें. आणि अक्या

१७०१७ कचकच

८वा] प्रस देश कसा स्वतंत्र झाला ? "५"

७०५०५०५, ०४%." ०८१%. ५० 0९७ १७..४४७. ८४४०९. ८” ...0 "७ 9... ५०१९. ७४४१७. ७९ _,७९७ ८४०७... घे. “/२. ./१...४7४/0१..४० ७.७०...” १७८७० ७५८७०0७ ७७०७ “0७ 80%.

रीतीने स्वतंत्रतेच्या ईर्षेमध्ये धर्माच्या स्फुरणाची भर पडून ग्रीक राज्य- क्रांतीला मोठ्या जोरानं चोहांकडून सुरुवात झाली

बययचकीट जक मा (च्याळाड

ग्रीस दरा कसा स्वतंत झाला? $$ : $

काळ : अग्रठेख नबर ता, १८।॥८|१९०६

र्‍ा-ााऱ-ल विन ि्ा्रड्रडदकमविथकर्् वाडा यायी

|नना---८--------५०००

प. या आआ््या

मागील अंकी ग्रीस देशांत राज्यक्रांतीला कशी सुरुवात झाली हे सांगितले आहे. ही राज्यक्रांतीची उकळी पाण्याप्रमाणे लोक आतिशय तापल्यावांचून सहसा फुटत नाहीं, पण नुसता आतिशय जुटूम एवढेंच कारण राज्यक्रांतीला पुरत नाहीं, हा जटूम आपल्याला नको, अशी बुद्धि लोकांच्या मनांत उत्पन्न व्हावयाला पाहिजे असते. हाच भावार्थ एका इंग्रजी इतिहासकाराने ग्रीसच्या या वेळच्या स्थितीसंबंधाने लिहितांना पुढील वाक्यामध्ये फार चांगल्या रीतीनें व्यक्त केला आहे

18 100 शाहा 8 शा0प१पा8 0 0907088100 816 111081 80120 810 1108 1060197 07५8180, ॥1७8 ॥0€४ 82 ॥68. 10' 108ए117600107 हयात छक्याए8!9106, 0ए/ ७7९7 ॥९ ताट ॥ए॥9111(7 6.68 (162 ४01४९४ १०१1101 0४6९४१ ७०९0७. १०७ ॥८ 0706117. 818४७, ॥(॥6 1080 छो) 188 10प0 १७ 1110881018 ४० 1'611911 & 81906, 0686617765 810 18 80)6 (0 06 1766.

ब्ररीळ वाक्यांत अतिशय मोठें तत्त्व गोंबलेळे आहे. नुसते गुलाम असण्यांत कांही अर्थ नाहीं. आजसुद्धा एथ्वीच्या पाठीवर पुष्कळ गुडढाम आहेत. ग्रीस देशांतील लोकांवर जितके जुलूम होत होते, तितके आज कोणावर

५६ काळांतील निवडक निबंध [ माग

दवोत नाह्दींत असं नाहीं, किंबहुना त्याच्यापेक्षा शतपटीने जास्तहि जलम अनेक अनाथ लोकांवर होत असतील, तर्सेच ग्रीक लोकांपार्ली राज्यक्रांति घडवून आणण्याला जीं साधन होती, ती आज इतर लोकांपा्शी नाहींत असेहि नाहीं. परंतु हीं साधने असूनहि त्यांच्या योगानें इतर देश स्वतंत्र झाले नाहीत, अर्शी उदाहरणं आहेत. आणि त्यावरून असेच म्हणावे लागते की, एखाद्या लोकांवर अतिदाय जुलूम चाललेला असला आणि त्यांच्या हातामध्ये राज्यक्रांतीला उपयागी पडणारी पुष्कळ साधने असलीं, तरी आपल्याच्याने या गुलामगिररीनर्थ्ये राहणे अशक्य आहे, असे त्यांना वाटूं लागल्याखेरीज अुळुमी राजांनी कितीहि जुलूम केले तरी ते फुकट आहेत आणि देवाने राज्यक्रांतीसाठी कितीहि अनुकूल स्थिति निर्माण करून ठेविली असली तरी ती व्यर्थ आहे. वरील प्रमाणे दुसऱ्याहि एका इंग्रजी इतिहास- काराने ह्या ग्रीसमधील राज्यक्रांतीसंबंधांन लिद्दीत असतांना हेंच तत्त्व अन्य शब्दांनी प्रतिपादित केलेल आहे.

गु"८ डाळ 0० 1018106, 10 1688 ॥७81 ॥॥2 118019 ७762062 ६॥०%४७ ॥॥७८ 1 185 1100 ॥01€ 650688, ॥॥७ ४6086 01 पर7०"४ ७७ 700608७ ॥€४ए०1ए0(10". 1160012 118४ 06 50 6708066 0४ ०ए॥658101 8५ 10 8प्पी2' ७11 00॥0९01ए9012 11180४ फ्रां॥ी) 1७12106. 11 18 16७1 ॥1€ 1]॥1856 188 9४७101 0९९४९ए॥ (0० 08681 ४(४०॥४, भाला (012 696 18 ॥2८त ॥0 100४९07 0 ॥॥९ शा०पणत, ७0त 116 १००४1९0१४९ ४९००१ छत 6९71) शया 0011511 ॥॥16 1687, ॥॥७. 1९ 7120 910 ॥॥€ (तपा! ०. 1681819100 18 161.

राज्यक्रांति कशाने उत्पन्न होते? अतिदाय जुलूम झाला म्हणजे ! पुष्कळ लोक अर्से समजतात कीं, जुलमाची परमावाधि झालेली नसते, म्हणून लोक त्या जुडुमाच्या विरुद्ध उठत नाहीत. पण हें गुलामांचें तत्त्व्वान अगर्दी खोटें आहे, दगडांचे पीठ केळ, झाडे समूळ उपटून काढलीं, गांडूळ पायाखाली चिरडून ठार मारले, तरीहि ते राज्यक्रांति करीत नाहींत. त्यांना राज्यक्रांति करण्याला जास्त जुलमाची अपेक्षा असते काय £ असं नव्हे, ज्यांना आपल्यावर जुलेम होत आहे याचें शञानच नाही, असे दगड आणि

८वा] प्रीस देश कसा स्वतंत्र झाला ? "९७ गांडूळ यांच्या हातून त्या जूळुमाचा प्रतिकार होणें कधीहि रक्‍्य नाही, पुष्कळ जुलूम किंवा थोडा जुलूम ही प्रतिकाराला अपेक्षित गोष्ट नव्हे, तर जुळुमाची चीड राज्यक्रांतीचे आदिकारण होय. फ्रान्स आणि ग्रीस ह्या दोन्ही ठिकाणच्या राज्यक्रांतीमध्येह्ि हीच गोष्ट दृष्टोत्पत्तीस येते. जेव्हां आपल्यावर जुठूम होत आहे असे लोकांना कळूं लागते आणि गुलाम- गिरीमध्ये राहून जुलूम सहन करणें ही अतिशय निंद्य गोष्ट आहे असा जेव्हां त्यांच्या मनामध्ये प्रकार पडतो, तेव्हांच ते राज्यक्रांतीच्या उद्यो- गाला लागतात.

एकोणिसाव्या शतकांतील दुसऱ्या दशकाच्या अखेरीपर्यंत ग्रीस देशांत मुकाट्याने जूम सहन करण्याच्याच अवस्थेमध्ये तेथील लोक होते. त्यांनी सहन केलेले जलम आणि आपल्या ह्लींच्या तक्रारी यांच्यामध्ये कित्येक ठिकार्णी पुष्कळ साम्य आढळतें. ग्रीक मनुष्य आणि तुर्की मनुप्य याच्या- मध्ये जर भाडण उत्पन्न झालें, तर त्यांत ग्रीक मनुष्याला न्याय मिळण्याची मुळींच आशा नव्हती. टकांमध्यें मुसलमानांना शिक्षा देणारे कायदे आणि कोटे हींच मुळी नव्हती. आपली स्थिति तितकी बाईट नार्ही. आपल्याकडे गारे आणि काळे यांच्या दरम्यान कांही आगळीक घडली तरी त्यांत नेटिवाला न्याय मिळण्याची आपल्याकडेहि फारच थोडी आद्या असते, हे. आतांपर्यंत घडून आलिल्या न्यायाच्या अनेक निकालांवरून सर्वोना कळून चकलेलेच आहे. तरीपण गोऱ्या लोकांना शिक्षा सांगणारी कलमेच कायद्यांत नाहींत किंवा कोटेंच हिंदुस्थानांत नाहींत, अश्शी मात्र ग्रीससारखी शोचनीय स्थिति सुदैवार्ने आपल्याकडे नाही. शिवाय जमिनीचा सारा वसूल करण्याच्या कामांत आपल्याला जसा त्रास होता तसाच पूवी ग्रीक लोकांनाहि होत असे. परंतु या बारीकसारीक जुलमांपेक्षां दुसरा एक अतिदाय भयंकर जुटूम ग्रीक लोकांवर त्या वेळीं होत होता. जमिनीच| सारा देण्याची ज्या गरीब ग्रीक लोकांना ऐपत नव्हती, त्यांची लह्वान लहान मुळें सरकारी अधिकाऱ्यांकडून पकडून नेली जात असत, त्यांचा अतिदहाय बाईट कामाकडे उपयोग केला जात असे. त्या वगोतूनच टक्रींचे सुलतान आपल्या कांही पलटणी तयार करीत असत. यांना '* जॅनिझरीज ? असे म्हणत असत. ह्या पलटणी फार शूर आणि पराक्रमी असल्याबद्दल त्यांची प्रख्याति असे. ही ग्रीसमधील

काळांतील निवडक निबंध [ भाग

ल. ७४१७७४० १७.७४ १४४ २.७४ १७.७४ क”. अस्यिद कर

खिश्चन लोकांचीच मुळें असून त्यांच्या आईबापांना जिंकून गुलामगिरीमध्यें कायम ठेवण्याच्या कामाकडे टर्कींचे सुलतान त्यांचा उपयोग करीत असत. आणि येथ हिंदुस्थान आणि ग्रीस यांच्यामध्यें दुसरे एक साम्य उत्पन्न होते. ग्रीसमधीट- त्रमाणचे हिंदुस्थानांतीलहि पुष्कळ मुळें लह्वानपर्णी आपल्या आईबापांत़्' अंतरतात. राजांच्या करवसुलीपासून खाठचे लोक अधिकाधिदः गरीब होत जातात, अखेरीस ते इतके गरीब होतात कीं, त्यांच्याजवळ पैसा उरल्यामुळें पैश्याच्या जागीं त्यांना आपले देह द्यावे ठागतात, अशी अत्यंत दीन स्थिति थेऊन पोहोचते. इंग्लिश लोक फार न्यायी आणि दसाळु असल्या- मुळें ते टकींच्या सुलतानाप्रमाणे गरीब लोकांचीं मुळें त्यांच्या आईेबापां- पासून प्रत्यक्ष कर्षीह्ि हिसकावून घेणार नाहींत. प्राण गेला तरी ते असली जुलमी गोष्ट उघड उघड रीतीने करण्याठा कर्धीदि प्रवृत्त व्हावयाचे नाहींत, तरीपण ग्रीसमधील मुलांप्रमागे आपल्य़राइकडीलहि गरीबांची मुळे आपल्या आई- बापांपासून दूर होऊन दसऱ्यांच्या ताब्यांत जातात हें कांही खोटें नव्हे, ज्यांनी दुष्काळाच्या दिवसांत मिरानऱ्यांची कोठारे पाहिलीं असतील, त्यांना नेटिव अभकांचे किती देह त्या कोठारांतून सांठविळेले असतात, याची कल्पना येणे कठीण नाहीं. हीं मुलें मिशनरी लोक जबरदस्तीने त्यांच्या आईबापां- पासून घेत नाहींत. तरी पण पैसे नाहींत म्हणून मुलें टाकावी लागतात, ही भयंकर स्थिति दोन्ही देशांमध्ये सारखीच आहे, हिंदुस्थानांतील मुलें खिस्ती धमात वाढून मोठी झाली म्हणजे पुढे तेच आपल्या आईंबापांचे आणि देशबरांधबांचे गुप्त शत्रु कसे बनतात, हे. कोणाला सांगाबयाला पाहिजे आहे अर्से नाहीं. ह्यावरून दारिद्यामुळ मुळ देण्याची चाल आपल्याइकडेहि नाहीं असे नाही. तसेच आपल्या नेटिव पलटणींतील शिपाई हे इकडीळ इंग्लिझयांचे एक प्रकारचे 'जॅनिझरीज'च होत असें म्हणण्यास हरकत नाहीं. तिकडीळ सुलतानांचे ' जनिझरीज ' म्हणजे जिंकलेल्या लोकांपैकींच कांही असामींच्या बनविलेल्या पलटणी होत. त्या लोकांना आईबाप, भाऊबंद, देरशधम, वगेरे कशाचीहि ओळख नसे. हे ळोक आपल्या देशबांधवांना सदोदित सुलतानाच्या गुलामगिरीमध्ये कायम राखीत असत. आणि अशा प्रकारची एक संस्था आपल्या हिंदुस्थानामर्थ्येहि आहे, गरीबीमुळें पोटाला मिळत नाहींसे होतें म्हणून इंडियन ' जनिझरीज

८वबा] प्रास देश कसा स्वतंत्र झाछा ? "९

(१६ “£'४..४७०६ ४४०९६ “७.८४ /७” ४४७. &? "४... ४०७४००७ ७४०९६. 4” “रच,

सरकारी चाकरीमरध्ये शिरतात. तेथें असतांना त्यांनाहि आपले आईबाप, भाऊबंद, देशधरम, वगेरे सवे अत्यंत प्रियकर गोष्टी विसरून, जाव्या लागतात, आपल्या देशबांधवांना गुलामगिरीमर्ध्ये कायम ठेवण्याच्या कार्मी त्यांना मदत करावी लागते, अशा रीतीचं ग्रीस आणि हिंदुस्थान यांच्यामध्यें साम्य आहे. परंतु या साम्यामध्येहि एक वैषम्य आहे. आणि ते कोणीहि विसरतां कामा नये. हिंदुस्थानांत जरी ग्रीससारखेच परिणाम उत्पन्न होत असले, तरी येथें कोणावर तसे करण्याबशल सक्ती होत नाहीं. मिशनरी लहान मुलें नेवोत आणि इंडियन जॅनिझरीज ? स्वंदेशाच्या विरुद्ध वागोत, परंतु लोकांनी आपलीं मुर्ळे दिलींच पाहिजेत किंवा कोर्णी ' जनिझरीज झालेच पाहिजे, असा बिलकूळ जुलूम नाहीं. आपण गरीबीमुळें अशा गोष्टी पत्करतो, हा आपला दोप आहे. सरकारकडे थाचा कांहीं दोष नाही. आणि या दृष्टीने पाहिळें असतां हिंदुस्थानांतल्यापेक्षां ग्रीस देशांतील त्या वेळची जुलमी स्थिति दुभरपटीने अधिक भयंकर झालेली होती. ग्रीसवर सुलतानांचा इतका जळूम चालला असतां त्याचा प्रतिकार होणें कर्धी तरी शक्‍य होतें काय ! असले भयंकर गुन्हे करणारांस सृष्टीच्या नियमाप्रमाणे

केव्हां तरी शासन मेळालेंच पाहिजे होते. बीजापासून अंकुर उत्पन्न होतो किंवा वरून टाकलेला दगड जमिनीवर जाऊन पडतो, हे जसे सृष्टीचे बिनचूक नियम आहेत, त्याचप्रमाणे जुलमापासूनच जलमा राजांचा नाश उत्पन्न होतो आणि अतिदहाय गांजणुकीपासूनच गांजलेल्या लोकांची स्वतंत्रता निर्माण होते, हे सृष्टीचे नियमहि कर्धी खोटे व्हावयाचे नाहींत. , त्याप्रमाणे ग्रीक लोकांच्या मनामर्ध्ये स्वतंत्रतेची स्फूर्ति उत्पन्न झाली. ह्या वेळच्या ग्रीक लोकांच्या स्थितीसंबंधानं एका इतिहासकाराने पुढील प्रमार्णे उद्‌गार काढले आहेत :--- |

गृप 5ब्यटाटत पटा र्जे 72९७९॥०॥ 180 0021091 ६5 & 1९४९६८. पजा (0 (0९ शाला 50०0 1 0८२ ९ताळा 15९; क्षा 00 &5लजार' 180 (12४ 2९०02015९0 8 1९ 530572 णीर्णिद् ४०८ १९8३ 50९011

तप, तावा) 1९४. 0९९८ 011 क्ली शट. ताठपणा. बिला. ९8119 112८.

वरील वाकयांताल तात्पर्य हे॑आहे कीं, मने स्वतंत्र झाल्यावर शरीरे स्वतंत्र होण्याला फारसा अवकाश लागत नाहीं, आपल्याला हा टर्कीचा जुठूम

६० काळांतील निवडक निबंध [. भाग नको, यापासून आपण स्वतंत्र झाले पाहिजे, अशी बुद्धि ग्रीक लोकांच्या मनांत उत्पन्न झाल्यापासून त्यांची सर्वच कृत्ये मित्न रीतीने होऊं लागली, ग्रीक लोकांवर जसा सुलतानांचा जलम होता तसा ग्रीक भाषेवर मुसलमानी भाषेचा जुठूम चाललेला होता. नवीन मुसलमानी शब्द ग्रीक भाषेंत घुसत होते आणि जुने मूळचे ग्रीक भाषेतील रहिवासी शब्द हद्दपार केळे जात होते. हा भाषेवरील जुलूम बंद करून आपली मातृभाषा स्वतंत्र करावी आणि पूवीच्या वैभवावर तिठा पुनरपि नेऊन बसवावे, अशी इच्छा ग्रीक लोकांचे मनांत निर्माण झाली. त्याप्रमाणे त्यांनीं आपल्या भाषेंत शिरलेल्या सर्व तुकी दाब्दांकरितां जुने ग्रीक प्रातेशाब्द शोधून काढले, मनुष्याचे मन सगळीकडे एकच असते. आपल्या इकडे नागरीप्रचारोणी सभेचा जो प्रयत्न आहे, त्यांत आणे या ग्रीक लोकांच्या प्रत्नांत काय फरक आहे तसेच इंग्रजी शब्दसुद्धा आपल्या देशी भाषांतून आलेले पुष्कळांना अलीकडे खपत नाहींसे झाळे आहेत. इंग्रजीमध्ये लिहिणे नको, इंग्रजीमध्ये बोलणे नको, अशी इच्छा इकडेसुद्धां पुष्कळ प्रबळ होत चालली आहे. परंतु इंग्रजीमध्ये पुष्कळ चांगळे विच'र आहेत आणि ते आपल्याला पाहिजे आहित, म्हणून त्या भापेब्रदळ आपला आदरहि पुष्कळ आहे. असो. ग्रीक लोकांची अंतःकरणे तुर्की भाषेविरुद्ध किती बिथरठेली होती पुढील एक! गोष्टीवरून व्यक्त होते. तोफ हा मुसलमानी शब्द आहे. ग्रीक लोक इतके दिवस तोच शब्द वापरीत असत. पण तोफेची युक्ति नवीन असल्यामुळें खिस्ती शतकापूजीच्या ग्रीक भाषेमध्ये तोफेला प्रातिशब्द असर्णे शक्‍य नव्हते. तेव्हां त्यांनी एक नवीन शब्द बनविला, परंतु तोफ हा आपल्या दात्रूंचा शब्द त्यांनी स्वीकारला नाही. मनाला एकदां स्वतत्रतेची गोडी लागली म्हणजे तै होतां होईल तोंपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतत्रतेची तर्त्वे लागू करण्याचा प्रयत्न करीत असते. याच आपलेपणाच्या पिळारने ग्रीक लोक आपले जने ग्रंथ वाचे लागले. आणि त्यांचा ग्रीक लोकांच्या मनावर चांगळा परिणाम झाला. ग्रीसमधील जुन्या ग्रंथांनी मार्ग एकदां तर आपल्या लोकांना स्वंतत्रता दिलीच होती. परंतु या वेळीं दोन हजार वर्षोनंतर्रह्ष त्या ग्रंथांनी ग्रीक लोकांना फिरून एकदां स्वतंत्र केळू. आपल्या महाभारतानं लोकांना स्फूर्ति येऊन शिवाजीच्या वेळीं ज्याप्रमार्णे महाराष्ट्र स्वतत्न झाला त्याचप्रमाणे

की

८वा] ग्रीस देश कसा स्वतंत्र झाला ? ६१

५९.०१ ७० १... ४० ७8 ७./ चे

या वेळी होमरने ग्रीक लोकांना स्वतंत्र केळे; तसच ग्रीसच्या स्वतंत्रतेकरितां पुढें कोण शिपाई लढले असतील ते असोत, परंतु ग्रीसच्या स्वतंत्रतेचे पहिले शिपाई म्हटले म्हणजे ग्रीसमधील शिक्षक लोक होत. ग्रीसमधील कित्येक लोक प्रथमतः विद्या संपादण्यासाठी व्हेनिसमध्यें गेले, परंतु ते दुसऱ्या देशांत गेले म्हणून ते आपल्या देशाला विसरले नाहींत. परंदेशांतहि ते स्वदेशाला आपल्या अंतःकरणांत बाळगीत असत. तेथून येऊन त्यांनीं अथेन्स वगरे ठिकार्णी शाळा काढल्या. पण ह्या शिक्षकांच्या शाळा होत्या, आपल्या इकडील ट्रेनिंग कॉलेजे वंगेरेसारख्या संस्थांप्रमाणें या शाळांतून शिक्षक तयार होऊन ते सवे देशभर पसरले, त्यांनी आपल्या देशबांधवांना स्वतंत्रतेचा उपंदेश करण्याला आरंभ केला. आणि त्यापासून त्यांच्या प्रयत्नाच्या वृक्षाला स्वतंत्रतेचीं फळे आलीं ! या विद्याप्रसाराच्या कार्मी ग्रीसमधील श्रीमंत लोकांनींहि पुष्कळ खटपट केली, मुसलमानी अंमलाच्या विरुद्ध एखाद्या एकट्याच श्रीमंत ग्रीक मनुष्याने उठणे ही गोष्ट कठीण होती, यांत संशय नाहीं. परंतु त्या श्रीमंत मनुष्याने आपली संपत्ति लोकांना विद्या देण्यांत खर्च करणे हे फारसें कठीण नव्हते. ते ग्रीसमधील श्रीमंत लोकांनीं केले. या राजकीय बाबतींत नेहमींच असे असते कीं, राजांच्या जूळुमाला प्रत्यक्ष प्रतिबंध करणे कठीण असते. परंतु त्या प्रतिबेधाचीं कारणें किंवा त्या कारणांचीहि कारणें उत्पन्न करून ठेवणे फारसं अवघड नसते. आणि हीं कारणें उत्पन्न झाली म्हणजे तीं आपलें कार्य आपोआपच उत्पन्न करितात, यासाठी ग्रीक लोकांनीं विद्याप्रसाराची जी युक्ति उपयोगांत आणली ती फार चांगली होती. आपल्या इकडीठ लोकांमध्ये एक प्रकारची धार्मिक बुद्धि आहे. परंतु तिचा विनियोग देशकालाला अनुरूप अशा रीतीने होत नाहीं, लाडू आणि पोळ्या यांची सहस्रभोजने श्रीमंतांनी यरिबांना घातली म्हणजे आपण कृतकृत्य झालो असे आपल्या श्रीमंतांना वाटते. परंतु लाडू आणि पोळ्या यांची चव एक क्षणमर जिभेला राहते. आणि त्या स्वतः फक्त एक दिवस पोटांत मुक्काम करतात. एक दिवसाच्या पलीकडे तो दानधर्म गार्रबांच्या पोटांत नासल्या- शिवाय टिकत नाहीं. परंतु विद्येची देणगी ह्याच्यापेक्षां किती तरी पटीने अधिक चांगली आहे ! सहस्र ब्राह्मणांना भोजन देण्यापेक्षा एकाला विद्या

६२ काळांतीळ निवडक निबंध [ भाग

देणे आधिक चांगलें, लाडूपोळ्यांनी एक दिवस त्यांचें पोट भरेल, परंतु विद्या दिल्याने तो जन्मभर आपलें पोट भरीत राहील, सब्च असल्या राष्ट्रीय उपयोगाच्या गोष्टींकडे आपल्या श्रीमंत धार्मिकांचें लक्ष ठाग॑ पाहिञे, तरच त्यांच्या संपत्तीचा कांही. खरा उअयोग होईल. पण ग्रीस देशांतील श्रीमंत लोक फक्त शाळा आणि शिक्षक यांचा फैलाव करूनच राहिले नाहींत; त्यांनीं ठिकठिकाणी लायब्रऱ्या स्थापित केल्या लोकांमध्ये पुस्तक वांटूनहि त्यांनी विद्येचा बराच प्रसार केला. सारांश, ग्रीक ठोकांनी आपल्या देशबांधवांना सुशिक्षित करण्याचे कामी अतिशय प्रयत्न केळे त्यामुळेच ते स्वतंत्रतेला पात्र झाळे, ज्ञान ही स्वतंत्रतेची पहिली पायरी अहे, ग्रीस देशामध्ये विद्याप्रसाराची अशी जंगी चळवळ चालली असता तेथील कविहि स्वस्थ बसलेले होते असं नाही. कवि हे राष्ट्राचे मार्गदर्शक होत. अद्ह्ाप्रकारच्या त्या वेळच्या ग्राॉक कर्वीमध्येह्ि स्वतंत्रतेने आगाऊ संचार केळेला होता. त्यामुळे त्यांची य! वेळची काव्ये राष्ट्रामध्ये स्वतंत्रतेचा उत्साह उक्ध्पक्ष करणारीं अर्शी होतीं. काव्य ' मनुष्याच्या अंतःकरणाला स्पर्श करणारें असं एक अत्यंत पवते शाक्ञ देवाने मनुष्याच्या हातांत देऊन ठेविलेळें आहे. त्याचा उपयोग ग्रीक कवि गुलामगिदीची स्तुति गाष्याकडे करीत नव्हते. टर्कीच्या सुलतानाची स्तुति, त्याच्या पोरांचे स्तोत्र, त्याच्या पोरीच्या टोपीवर एक कविता, त्याच्या दारल्या कुत्यावर एक काव्य, अश्या नीच

ताग ते आपल्या काव्यशत्तत्रेळा मळवीत नव्ह्ते. आपल्या स्वदेशाबांधवांची सने निर्मळ स्व्ददेशभक्तीने ठंचबळून जावीत भद्या हेतूसाठींच ते वाग्देवतेला प्रसन्न करून घेत असत, या वेळच्या त्यांच्या कवितांमधून स्वेदरार्भाकत आणि स्वतंत्रतेची' प्रीति निरानेराळ्या रीतीनें व्यक्त झाळी आहे. शाजूवर चाळून जाणारी सैन्ये ह्या कविता म्हणत असत आणि त्या योगाने त्यांन लढाईचे वेळीं विद्षेषच स्फुरण चढत असे " [५९ 1 "पा झाडा] ॥श्‍ट 0 जारा, परशताश 3 ठार पठ ता 102 शणा०ट ९व॥॥, ' म्हणजे, फक्त आमच्या देशांतच काय, पण साऱ्या एश्वीवरहि तुर्क मनुष्य राहतां कामा! नये, है ग्रीक लोकांचें लढाईचे गाणं होतें. दुसऱ्या एका स्वतंत्रतेवरील कवितेमध्ये पुढीलप्रमाणें विचार व्यक्त करण्यांत आलेके आहेतः-- “हे स्क्संत्रते ! तुझं तेज विद्रुलतेप्रमाणे अद्भुत आहे. तुझ्या तेजाने जुलमी

८वा] ग्रीस देश कसा स्वतंत्र झाला ? दडे

क्क ना/* -/ 2 “02१ 70% */४४४-€-€-/-/->>*€ €>€*“€ र्ट ची ब्ळी "2 ग्या

राजे दग्ध होऊन जातात. आणि तुझ्या आवेशाने शूर लोकांना स्फुरण चढते. असे तुझे तेज येथ अपूव होते. दुदेवार्न तुठा या ग्रीस दे्यामंध्ये लयास जावें लागलें, परंतु आतां तूं आपले थडगे सोडून बाहेर ये अक्ली तुला परमेश्वराने फिरून आज्ञा केली आहे. परकीय जुलमाने दग्ध होऊन गेढेल्या आमच्या या देशामध्ये तूं ते आपलें तेज फिरून प्रज्ज्यलित कर, पुष्कळ शास्त्रे तयार आहेत. तुझ्या कृपेचा मात्र अवकाश॒ आहे. इतके दिवस आम्ही डोंगरांतून आणि मेदानांबरून मुकाट्याने बसलो होतो. प्रत्येक हातात साखळदंड घातलेले होते, आणि प्रत्येक अंतःकरण हतादा होजभ गेलेले होतें. परंतु आतां ग्रीसमधील लोक कितीहि संकटे आलीं तरी त्यांना जुमानतां लढण्याला तयार झाले आहेत. आणि कोणत्याहि परकीय मनुष्याकर विश्वास ठेवतां, स्वतंत्रता तरी मिळवू किंवा मरून तरी जाऊं अद्या निकरावर ते आलेले आहेत.” प्रख्यात इंग्रजी कवि लोर्ड बायरन यांस ग्रीक लोकांच्या अद्नच एका वौीररसप्रधान कवितेचे भाषांतर इंग्रजीमध्ये केलेले आहे. त्यांतील सारांगा येणेप्रमाणे आहेः-“' ग्रीसमधील लोकहो ! ठा, तो अत्यंत स्पृहणीय समय आता प्रा्त झाला आहे. अज्ञा वेळी आपण कॅधेणाच्या पोर्टी जन्मास आला आहो, हे. जगाला दाखवा. हातांत शास्त्रे धेऊन झापण आपल्या शत्रूंविरुद्ध जाऊं चला. तुर्की जुलुमाचें जोखड तुम्ही झुगारून दिलें आहे, आणि आपल्या हातापायांतील गुलामगिरीच्या गुखला तुम्ही तोडून टाकल्या आहेत, असे आपल्या देशाला दाखवा. पूर्वी गतप्राम झालेल्या योड्धः्यांनो आणि साधूंनो, आम्ही स्वतंत्रतेकरेतां युद्ध सुरू करीत आहो, त्याकडे तुम्ही कृगदृष्टीनं पहा. तुम्ही आमच्यासार्ग फिरून जिवंत व्हा. आम्ही जो हा रणदुंदुमि वाजवीत आहे त्याच्या आवाजाने तुम्ही झोपेतून जागे व्हा, आणि आम्ही स्वतंत्र होईपर्यंत तुम्ही आमच्या बाजूनें लहा. हे स्पार्टा देशा ! तुला अजून कशी झाप लागली आहे ! ज्याने आपला देश स्वतंत्र राखण्याकरितां तीनशे लोकांनिशीं परशियन लोकांच्या सैन्यसमृद्राबरोबर लढाई करून थरमापिली येथें जय मिळाविला, तो लिओनेडास अजून कोठें आहे! तुम्ही सर्वजण आम्हांस साह्य करा. ह्या वर दिलेल्या थोड्याशा नमुन्यावरून त्या वेळच्या ग्रीक ल्कांची कविता काय छ्ेती आणि तिच्यापासून लोकांच्या

६४ काळांतील निवडक निबंध [ भाग अंतःकरणांमध्ये स्वदेशभक्ति कश्शी पेट घेत होती, याबद्दल थोडीशी कल्पना आल्यावांचून राहणार नाहीं, ह्याशिवाय इतर मोठमोठी मुलकी कार्म, व्यापारधंदा वगैरे बाबतीतहि ग्रीक लोक स्वतंत्रतेच्या दिशेकडे पुष्कळ पुढें सरसावलेले होते. तरीपण त्यांची एकंदर स्थिति जितकी सुधारावी तितकी सुधारेना. त्यावरून तर ग्रीक लोकांची अशी खात्री झाली कीं, आपल्याला राजकीय स्वतंत्रता मिळाल्यावांचून आपलें डोके कर्धीहि वर निघावयाचे नाहीं. ( 11 ॥॥८ 1811018] 11081671061060 ७६ €8(8101181166, 10 1९101१७160. 11110)7/0ए6001121 600प[त 0९ &0९6(8त 106 प0081 0000110100 01 ॥॥८९ 06०७16.--71118४.)

सर्व करूनहि कांही होत नाहीं अशी जेव्हां स्थिति झाली, तेव्हांच ग्रीक लोक रोवटच्या राज्यक्रांतीच्या उपायाकडे वळठे. त्या उपायाचा उपक्रम ग्रीसमध्ये कसा झाला, ह्याचे दिग्दर्शन मागील अरकी केलेलेंच आहे. ग्रीक लोकांनीं बंड करण्याला सुरुवात केळी ही बातमी कानस्टन्‌्टिनोपल येथे कळतांक्षणींच सुलतान महम्मद यानें त्याच्या विरुद्ध उपाय योजण्याला सुरुवात केली. ग्रीक लोक हे धमीर्ने खिश्चन होते. त्यांचा धर्मगुरु कॉन्‌स्टॅन्टिनोपल येथ रहात होता. खिस्ती धमीतील लोक आपल्या कह्यांत रहावेत, म्हणून सुलतान या धर्मंगुरूंना कॉन्स्टॅन्टिनोपल येथें मोठ्या इतमानाने वागवीत असत. ह्या धरमंगुरूंच्या धार्मिक वजनाने सव खिस्ती लोक आपल्या राजकीय अमलाखाली खुपीने रद्दावेत, हा दुष्ट हेतु या व्यवस्थेमध्ये मुख्य होता. आणि त्यामुळे कान्‌स्टन्टिनोपळ येथील ख्रिस्ती धर्मगुरु सुलतानांच्या ताटाखाळील एक मांजर होऊन बसलेले होते. ग्रीक लोकांनीं बंड केल्याबरोबर या गोष्टीविषयी तुम्ही आपली नापसंती प्रदार्शीत करा, असा हुकूम सुलतान महमद यांम सोडला, आणि पाटरेआक॑ ग्रेगोरियस याने तो अमलांत आणला, ग्रेगोरियसार्चे हे कृत्य पाहून कोणालाहि वाईट वांटल्यावाचन रहावयाचे नाहीं, धर्मगुरु हे लोकांना धमाचा उपदेश करण्याकरितां अहित, जुलमो राजांची गुलामगिरी त्या लोकांवर कायम राखग्याकरितां नाहींत. धर्म ही पवित्र वस्तु होय. ज्याने मनुष्य बंधमुक्त व्हावयाचा तो धर्म, परंतु लुच्चे जुलमी राजे लोकांना आपल्या दुष्ट बंधनांनी जास्त बद्ध करण्याकरितां त्या धमीचा उपयोग करितात याच्यापेक्षा आणखी

८वा] ग्रीस देश कसा स्वतंत्र झाला !: ६५

»८८०९.७४७ ५०0 .७४0 ८७ २७ ७१७७७१७७९१ “१७.७४ 0७.४४ ४५७४१७ ८७९०७४४७४0. “770 “0.४४,

"४५४ ४४..७०.४७. ७७ १८८४//४-//४०/१५०७ »४--७/ “ल्क. “केळ, कळ. ७.७. .%..७० ७७०४ ७.७ कळी

निंद्य गोष्ट काय असणार ? तसेच धर्मगुरु हे लोकांना वांचविणारे होत. ते कांही ठुटारूंचे, दरवडेखोरांचे, खन करणारांचे, किंवा जुलमी राजांचे साथीदार नव्हेत, पण सुलतान महंमद याने ग्रेगोरियसचा आपल्या एका साथीदाराप्रमा्णे उपयोग करून घेतला, धर्मगुरूंनी केलेल्या बनावट निर्भत्सनेमुळें लोक राज्यक्रांतीच्या प्रयत्नापासून परावृत्त झाले, असें मुळींच नाहीं. परंतु त्या धमगुरूंना मात्र त्यांच्या पातकांचें लवकरच शासन मिळालें. एके दिवर्शी सुलतानाला असा संदय आला कीं, हिंटेरिस्ट लोकांच्या गुस मंडळीमध्यें हा खिस्ती धर्मगुरु सामील असावा. तेवढ्या संशयावरून त्याला फांशीची शिक्षा देण्यांत आली. सुलतानाच्या या वरूर कृत्यामळे तर ग्रीक लोकांची मने अधिकच खवळून गेली, ग्रीक लोक ही सुलतानाच्या ताब्यांतील प्रजा होती; त्यामुळे त्यांनी बॅंड केलें म्हणून सुलतानाला राग आला हें ठीकच आहे. परंतु युरोपांतील इतर राजांना त्यामुळें खवळून जाण्याचें कांही कारण नव्हते. पण ह्या ग्रीसमधील बंडाच्या बातमीने त्यांचेंहि पित्त खवळून गेळें. त्या वेळी युरोप खंडामध्ये ' 1०४ 8118८ या नांबाचा एक संघ कांही प्रमुख राजानी केला होता. युरोप खंडामध्ये कोणालाहि स्वतंत्र होऊ द्यावयाचें नाही. असा त्यांचा हेतु होता. कोणी आपल्या मनगटाच्या जोरावर स्वतंत्र होऊ लागळे, तर वास्तविक याच्या पदरचे कांहीं खर्च होत होते असे नाहीं. पण आपले हित साधत असतांहि दुसऱ्याचे हित साधू द्यावयाचे नाही, अश्या दुजेनांचा भतृहरीने जो एक वर्ग केलेला आहे, त्या वगोत मोडण्याला योग्य असे त्या वेळी या तिल» 8119172” मर्ध्ये कित्येक साधु पुरुष असल्यामुळे, जलमी राजांना आपल्या प्रजेवर यथेच्छ जूम करण्याची जणूं काय सनदच मिळालेली होती. रशिया, आरिट्रर्‍या, फ्रान्स इंग्लंड हवे देश या संघामध्ये प्रमुख होते. यांपैकी कोणाच्या विरुद्ध ग्रीक लोक बंड करीत होते असे नार्ही, तरीपण ग्रीक लोकांच्या या बंडाला हाणून पाडण्याचा त्यांचा निश्चय ठरला. रशियाचा झार आपल्या बंडाला अनुकूल आहे अशी या वेळेपर्यंत ग्रीक लोकांची खात्री होती. परंतु ह्या बंडाची आणि इप्सिलेटीच्या जाहिरनाम्याची बातमी ऐकून झारच्या तोंडून का. नि...५

६६ काळांतील निवडक निबंध [ माग येणेंमरमाणे उदूगार निघाले :---“ मी या ग्रीसच्या बंडाला मदत केळी तर कदाचितू त्यापासून माझ्या साम्राज्यांत भर पडेल, पण मठा आणखी मुठूख मिळवून काय करावयाचें आहे ! परमेश्वराने माझ्या हाताखाली आठ लक्ष शिपाई दिळे आहेत, ते माझी महत्त्वाकांक्षा परिपूर्ण करण्याकरितां नव्हेत; तर त्यांच्या साह्यानं मी धर्म, नीति आणि न्याय यांचें संरक्षण केलें पाहिजे ह्याकरितां ह्या बंडाला आपण मदत करणार नाहीं, असे सांगून त्यानें इप्सिलेंटि याच्या वर्तनासंबंधानेहि आपली नापसंती प्रदर्रित केळी, आणि त्याचे नांव आपल्या लष्करी चाकरींतून काढून टाकावे असा हुकूम सोडला. ह्या सगळ्या कारणांनी ग्रीक लोकांचा थोडासा धीर खचला. परंतु ज्यांना अंतःकरणापासून स्वातंत्र्याची आवड उत्पन्न झाली, ते दुसऱ्याच्या मदती- साठी सुरुवात केल्यावर मग थांखून बसत नाहींत. ग्रीक लोकांनीं जास्त नेटाने प्रयत्न सुरू केला. त्यांत त्यांना कसें यरा आढे, हे. पुढील अंकी दाखविण्यांत येईल.

7 *ना->-->:> > - -- -- -- --:->-.-<

ग्रीस देश कसा संतत झाला? : : : काळ : अग्रलेख, नंबर ३, ता, २५-८-१९०५

न्ट क्ट ----* --: -- - «>> ::4५-८:२>>->५--५2 - - कीक जो नळ

पूवी सांगितलेल्या अनेक कारणांमुळे ग्रीस देशांत राज्यक्रांतीला सुरुवात झाली, राज्यक्रांतीचा सुरुवातीचा क्षण हद्दी एक मोठी विठक्षण वेळ असते. या क्षणाच्या पूर्वी राज्यक्रांतीचे गुप्त प्रयत्न चाललेले असतात आणि या क्षणाच्या नंतर राज्यक्रांतीला उघड प्रारंभ होतो. राज्यक्रांतीचा गुस्त प्रयत्न चाललेला असतो, तोंपर्यंत सर्व लोकांचें ते कृत्य चोरीचे असते. वास्तविक

८वा] ग्रीस देश कसा स्वतंत्र झाला ? ६७ ते कृत्य पवित्र असूनहि त्या कृत्यात जो कोणी सांपडेल तो चोर, लबाड, आणि अधम म्हणून ठरतो. तो लोकांच्या कल्याणासाठी यत्न करीत असतांहि तेच लोक त्याची निभत्संना करण्याला तयार होतात, आणि राजा त्याठा शासन करतो. रात्राशीवाय त्याला वेळ नाही, आणि अरण्याशिवाय त्याला जागा नाहीं, अशी त्याची स्थिति असते. प्रत्येक कामाची त्याला चोरी, ज्यांच्यावर उपकार करावयाचे त्यांच्यावरहि विश्वास टाकण्याची सोय नाहीं. अश्या रीतीने ह्या गुस प्रयत्नाच्या अवस्थेमध्ये मनुष्याची स्थिति होऊन गेलेली असते. परंतु सुरुवातीचा क्षण उलटून गेला म्हणजे त्याच स्थितीमध्ये कितीतरी अंतर पडते! जे कृत्य करण्याची चोरी असते, तें पवित्र कर्तव्यकर्म बनून जाते. जे चोर, बदमाप, अधम म्हणून गणले जाण्याची भौोति असते, ते परोपकारी, सदूर्तती, आणि उदात्त अंतःकरणाचे देराभक्त म्हणून मानळे जातात. ज्यांना राजानं दंड केला असतो, त्यांच्या भयाने राजे थरथर कांपू लागतात. ज्या कृत्यांत यत्किंचित्‌हि संबध ठेवण्याची लोकांना भीति वाटत असते, त्या कृत्याला तेच लोक आपले सर्वस्व वाहून टाकण्याला तथार होतात. जे राजद्रोहाच्या आरोपाला पात्र झाले असते, ते सन्मान्य देशभक्त बनतात. जे लोक आपली गुप्त मसलत आपल्या जिवलग मित्राच्या कानांतसुद्धां मोठ्याने बोलण्याला धजत नसतात, ते आपल्या तक्रारी तोफांच्या गर्जेनांच्या मोठ्या आवाजांनी सर्व जगापुढे मांडतात. जेथे अंधःकार असतो तेथे सूर्यप्रकाश पसरतो. जं पाप असते तें पुण्य होते. दूषण असतें तें भूषण बनते. जे परिहरणीय असतें ते अवद्यादरणीय होतें. जॅ त्याज्य असतें ते ग्राह्य होते. जे अपकीर्ति- कारक असते, ते यशस्कर बनते, आणि ज्या कृत्यामध्ये सामील होण्याला शूरहि भीत असतात, त्या कृत्यामध्ये भ्याडहि सामील होण्याला पुढे सरसावतात. अश्या रीतीचा एकदम फरक पडतो. यासाठीं राज्यक्रांतीला गुत प्रयत्न जितका आवश्‍यक आहे तितकाच उघड प्रारंभाहे हितकारक आहि. प्रवासांत रात्रीची मजल बरीच होते हें खरे, पण सूर्यप्रकाशापासूनाद्द अनेक फायंदे आहेत. सर्व मार्ग डोळ्यापुढे दिसू लागतो, त्यामुळें अडचणीच्या जागा टाळण्याला जास्त मदत होते. राज्यक्रांतीर्चाहिे अज्लीच गोए॒ आहे.

६्ट काळांतील निवडक निबंध [ भाग

ग्रीसच्या राज्यक्रांतीमध्ये हे फायदे लक्षांत आणून निरनिराळय़ा ठिक्राणच्या लोकांनी एकदम बंडाला सुरुवात केली, थिओडर आणि इप्सिठेटी यांनीं ग्रीसच्या उत्तरेकडील वेलेशिआ आणि मोल्डेव्हिआ या प्रांतांत बंडाचा उपक्रम केल्याबरोबर खुद्द ग्रीस देशामध्मादे ठिकठिकाणी लोक हातांत शास्त्र घेऊन उठले. कोलोकोदोनी, भिकाएल वगेरे ग्रीक लोकांचे पुढारी आपापल्या तयारीमध्ये होतेच. त्यांनी डोंगरांच्या गुहांतून पुष्कळ शस्त्र जमा करून ठेविली होतीं. त्यांना सुरुवात करण्याविषर्यी इप्सिलेटीकडून सूचना मिळतां- क्षणींच ग्रीसच्या दाक्षिण मागांत चोहोकडे वणवा पेटला. शेतकरी लोक आपापल्या डोंगरांतून जमा झाले, कोनाकोपऱ्यांत पडलेली जुनीं हत्यारे हुडकून काढण्यांत आलीं. आणि त्यांचे तुक लोकांवर प्रह्मर होऊ लागले. सामान्य लोक याप्रमाणें आपल्या देशाच्या स्वतंत्रतेसाठी जिवावर उदार होऊन पुढें सरसावले असतां ग्रीसमधील धर्माधिकारी लोक देवाच्या स्मरणींचे ठांकडी मणी ओढीत स्वस्थ बसले नव्हते. कित्येक ठिकाणी तर धर्मोपदेशक बंडवाल्यांचे पुढारीदि झाले. त्यांची सैन्ये ज्ञत्रूवर चाल करून जात, तेव्हां ते बायबलमधील गाणीं म्हणत, ते आपल्या अनुयाशरी लोकांना असे सांगत कीं, ही धर्माकरितां लढाई आहे, या लढाईमध्ये जो कोणी मरेल तो स्वर्गलोकामध्ये जाईल. हतो वा प्राप्स्यासि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यस महीम्‌ हे आपल्यामधील आणीबाणीचे आणि उदाच- पणाचे तत्त्व त्या वेळी ग्रीसमधील धर्मोपदेशकाहे आपल्या लोकांना सांगून त्यांना लढाईला उद्युक्त करीत होते. अक्या रीतीने पॅट्स, अथेन्स, क्रीट, हायड्रा, स्पोश्षिआ, इप्सारा वंगेरे सर्व ठिकाणी बंडाचा प्राडुर्भाव झाला, अर्चिपेलागोमधील सर्वे बेटांनी आपलें स्वतंत्रतेचे आणि स्वघर्माचे निशाण उभारले. समद्र कांठची रजी शहरे होतीं आणि समुद्रामध्ये जीं बेटें होती त्यांनीं जलमार्गाने रचूचा प्रतिबंध करण्याकरितां आपापली गलबते तयार केली. ग्रीसमध्ये डोंगराळ मुळूख फार आहे, आणि तेथें जाण्याला रस्ते वगेरे सोई फारशा नाहींत, त्यामुळें बंडाची पूर्वरचना करण्याला ग्रीक लोकांना डोंगरी किले फार उपयोगी पडले. तेथ त्यांना गुप्तपणे मोठमोठी सैन्ये जमवितां आलीं. एपिरस, थिसली, ऑलिंपसचे डोंगर, म्यासिडोनियांतील डोंगर, कॅसंडा वगेरे सर्व ठिकाणी हजारो ठोक जमा झाले, आणि त्यांनी आपणांवर शेकडो वर्षे चाल

&घा] प्रीस देश कसा स्वतंत्र झाला ? ६९

०८८२१. ९७/२ "०५०१ १४% “४० १४९७४ ७१.४९ ४०९-40./९४१९ /"१ “२.४०. /१८४१९.४९...०१./१९ २.७ 6 2. कॉ शी “० 0५7 शन आन्ही चह ४४ €४> €>€

असलेल्या जुलमाचा प्रतिकार करण्याला सुरुवात केली, हायड्रा, स्पेशिआ, वगेरे ठिकाणच्या लोकांनीं बंडाला सुरुवात करतेवेळी असे प्रसिद्ध केळें की, “६ आम्हां लोकांच्या मानेवर हें जोखड आज शेकडो वर्षे असून आम्हांला तें चिरडून टाकीत आहे. त्या जोखडाचे ओकझ्ले आमच्या मांनेला इतके जड आणि दुःसह झालें आहे की, दुःखाने कण्हण्याचेद्टे सामर्थ्य आमच्या- मध्ये राहिलें नाही. अशा स्थितींत आम्हांवर जुळूम करणारांधिरुद्ध शस्त्र उचलण्याचा आम्ही निश्चय केला आहे. आमच्यामध्ये आपसांत भांडणे आहेत. परंतु तीं आम्ही सर्व या घटकेला विसरून जात आहां, सर्वजण एक होत आहा. आपले आपसांतील सवे तंटे विसरून जाणें अवश्य आहे, हे. आम्हांबर होणाऱ्या निष्ठुर जुलमानेंच आम्हांळा शिकविले आहि. असे केल्यामुळे आम्हांला स्वतंत्रतेच्या हृवेमर्ध्ये आज श्वासोच्छ्वास करतां येऊ लागला आहि. आमच्या हातांनी आपल्या गुलाम- गिरीच्या शुखला तोडून टाकिल्या आहेत आणि ते हात आतं आपल्या शत्रूंचा समाचार घेण्याला प्रवृत्त झाळे आहेत, अश्या रीतीचे मनोविकार ग्रीस देशांत सर्वत्र एकाच वेळीं प्रज्वाडित झाळे आणि सर्व ठिकाणी एकदम बंडाला सुरुबात झाली. एकाच वेळीं अनेक ठिकाणीं सुरुवात होण्यामध्येंच यश असते, हे ग्रीसच्या उदाहरणावरून चांगले व्यक्त होते. अमक्यांरनी केलें आहे त्यांचे काय होतें तं पाहू आणि त्यांना जय आला म्हणजे आपणाहे सुरुवात करू, ही विचारसरणी ग्रीसमध्ये कोठेंहि दिसली नाहीं. ही विचाराची दिशा राष्ट्रीय हिताला फार विघातक आहि. जय आल्यानंतर जयाच्या पक्षाला कोणाह मिळतील, आणि जयाचे अनुकरण करण्याला कोणीहि धजतील, परंतु खरे साहस पहिला जय मिळ- विण्याच्या प्रयत्नांतच आहे. एकाच वेळीं अनेक ठिकाणीं बंडे उद्भवल्याने ग्रीसमधील राज्य करणारी सत्ता अगदीं घाबरून गेली, कोणीकडे किती लोक जमा झाले आहेत, याचा तिठा अंदाज कळेना, एका ठिकाणीच बंड असतें, तर तेवढ्यावरच एखार्दे सैन्य पाठवून त्याचा नाश करतां आला असता. परंतु चोहीकडून वणवा पेटल्यामुळें त्या सत्तेचं चित्त व्यम्न होऊन गेलें, आणि इत्रू्च चित्त गोंधळून टाकणें यामध्येच निम्मा जय आहि.

७० काळातले निवडक निबंध [ भाग

आणि तो जय ग्रीक लोकांनीं त्या वेळी प्रथमतः मिळाविला. ते एकमेकांची वाट पहात बसले नाहींत. सवोर्नी एकाच वेळी बंडाला सुरूवात केली.

राज्य करणारी सत्ता आणि तिच्या विरुद्ध बंड या दोन गोष्टींमध्ये स्वभावतःच असं एक अंतर आहे की, राज्य करणाऱ्या सत्तेला पुष्कळ दिवसांच्या फुरसतीने व्यवस्थित रूप आठिळे असते. आणि बंड आयत्या वेळीं उपस्थित होणारें असल्यामुळें त्याच्यांत व्यवस्था राहणें फार कठीण पडते. राजाचें सैन्य बंडबाल्यांविरुदध चाळून गेळें तर त्याला अन्नसामग्री, दारुगोळा, पैसाअडका, वगेरे वेळच्या वेळी पोहोचविण्यासाठी सर्व व्यवस्था जय्यत असते. परंतु बेंडवाल्या लोकांमध्ये ही व्यवस्था ताबडतोब उत्पन्न होऊं दाकत नाही. बंडवाल्यांनीं बंडाचे निशाण उभारल्याबरोबर कॉमिसरीअट, ट्ंन्स्पोर्ट, आर्डनन्स वगेरे खाती त्यांच्यापार्शी तयार असू दकत नाहींत, आणि त्यामुळें त्यांना मोठी अडचण पडते. गांजलेल्या देशातील सर्वच लोक बंडवाल्यांना अनुकूळ असल्यामुळे ते जेथें जातील तेथें लोक त्यांच्या कांही कांही गरजा भागवितात, हे खरें आहे. परंतु पुष्कळ वेळां हदी सोय जमत नाही. आणि त्यामुळें राज्यक्रांतिकारक टोळ्यांना कित्येक ठिकाणी बळजबरीनेंहि अन्न, पैसा, घोडे वगेरे साधने बळकावून न्यावी लागतात. आणि त्यामुळें त्यांच्या सद्धेतूलाहि ठटारूपणाचा कलंक लावण्याची त्यांच्या शत्रूंना अनायासाने संधि सांपडते. असा प्रसंग आपल्यावर यावा याबर्ल ग्रीसच्या राज्यक्रांतीमध्य एक विदेोष तजबीज केठेलठी आढळून येते. आपल्या इकडे ग्रामसंस्था ( ४111826 5४७८11) ची पद्धत इंग्रज सरकाराने मोडून टाकळी आहे. परंतु टर्कीच्या साम्राज्यामध्ये त्यावेळीं ही पद्धत चोहोकडे सुरू होती. लोकां- मध्ये एकीचे आणि कर्तृत्वाचे बीजसुद्धां राहूं नये, वाळवंटांतील वाळूच्या कणांप्रमाणे प्रत्येकाने प्रत्येकापासून भिन्न असावें, म्हणजे त्यांना पाहिजे तेव्हां उडवून टाकतां येतं, यासाठी ग्रामसंस्थांची पद्धत आपल्या ताब्यांतील लोकांमध्ये कायम ठेवूं नथे, हदी याक्ते टर्कींच्या सुलतानांना सुचलेली नव्हती. त्यामुळें ग्रीसमध्ये सर्वत्र ग्रामसंस्था कायम होत्या. ठिकठिकाणच्या लोकांच्या अंगांत आपापलीं स्थानिक कामे करण्याची कर्तृल्वद्याती शाबूद होती. त्यामुळें ग्रीस देशांत बंडाला सुरुवात झाल्याबरोबर एक मोठा विलक्षण चमत्कार दिसून आळा. सर्व प्राक लोकांचे एकदम दोन वर्ग झाले, उ्यांच्या

८वबा] ग्रीस देश कसा स्वतंत्र झाला ? ७१ अंगांत ताकद होती ते लढाईकरितां पुढें सरसावठे, आणि ज्यांच्या अंगा- मर्ध्ये शहाणपण होतै, ते लढाईवर जाणाऱ्या सैन्याची सर्व प्रकारची तरतूद करण्याकरितां मार्गे राहिले, ग्रामसंस्थांच्या पद्धतीमुळे असलीं कामे कर्शी करावी याबशल त्या लोकांना शिक्षण मिळालेले होते, म्हणून ते ताबडतोब आपल्या कामाला लागले. पिलापोनिससमधील सवे पुढारी एकत्र झाळे आणि त्यांनीं पुढे लिहिल्याप्रमाणे एक जाहिरनामा प्रसिद्ध केला £ ““ आपण आपला देश परकीय जटुमापासून सोडविण्यासाठी हातामध्ये शास्त्रे घेतलीं आहेत. आपल्या स्वेदशबांधवांना त्यांची स्वतंत्रता मिळवून द्यावी हा आपला हेतु आहे. आपली स्वतंत्रता, आपला धम आणि आपला प्रसिद्ध देश या सगळ्यांच्या संरक्षणासाठी आपण लढाई करणे हें आपलें कर्तव्य आहे, तें करण्याला आम्ही प्रवृत्त झालो आहो. या कामी आम्ही लोकांकडून दुसरे कांदी मागत नाहीं. फक्त त्यांनी आम्हांला हत्योरं, पैसा आणि योग्य सल्ला यांचा पुरवठा करावा.” अक्शा प्रकारचा एक जाहिरनामा प्रसिद्ध करून त्यांनी सर्व राज्यक्रांतिकारक सेन्याची व्यवस्था आपल्या हातामध्ये घेतली. हायड्रा येथहि अज्याच प्रकारची एक संस्था स्थापन झाली. अथन्स हेज ग्रीसमधील पूर्वीचे इतिहासप्रासिद्ध मुख्य शहर, तेथेसुडां एक सीनेटची सभा स्थापन झाली, या सगळ्या संस्थांनी, लढणाऱ्या सैन्यांनी कोठें हलले करावे, केव्हां छापे घालावे, वगैरे गोष्टी ठराविणे, त्यांना सामग्री पोचविणे त्यांना दारुगोळ्यांचा आणि हत्यारांचा पुरवठा करणें, जखमी लोकांच्या कुटुंबांचे पोषण करणें, वगेरे कामे आपल्या हातांत घेऊन ग्रीसची राज्यक्रांति यशस्वी करून सोडली. निरानेराळ्या ठिकाणी पसरणाऱ्या अनेक लढाऊ टोळ्यांचा एका ठिकाणी संबध असणें आणि त्या केंद्रस्थानापासून सवोची सूत्रे चाळविळीं जाणें अत्यंत आवश्यक असतें; अश्या एकसूत्रीपणाशिवाय ळढाईत यक्ष येणें अशक्य आहे आणि हे जाणून तशी व्यवस्था ग्रीक ळोकांर्मी प्रथमपासूनच सुरू केली होती, ही गोष्ट त्यांना मोठी भूषणावह आहि.

ग्रीक लोकांनीं सर्व देशभर असा धुमाकूळ मांडल्यानंतर सुलतानालाहि कांही तरी हातपाय हाठविणे आवश्‍यक होते, त्याप्रमाणे हे वंड मोडण्याचे सरकारी प्रयत्न सुरू झाले, मुसलमान लोकांची मनें फारच खवळून गेलीं.

७्र काळांतील निवडक निबंध [ भाग सर्व साम्नाज्यांतील मुसलमान लोक कॉन्स्टॅंटिनोपळ येथें गोळा झाले, आक लोकांची कत्तल करण्याविषर्यी आम्हांला हुकूम द्या अते म्हणू लागले. त्यांचा तो आवेश दाबामध्ये ठेवणे फार भयेकर अगदीं अशक्‍य होते. त्यामुळे ठिकाठेकाणीं गरीब आणि अनाथ अशा लोकांच्या कत्तलीला सुद्वात झाली. महंमदी त्वेषाने पॉटरिआक ग्रेगोरिअस याचा पहिला बळी घेतल्याचे मार्गे सांगितठेंच आहे. त्यानंतर दुसरेह्ि कित्येक धर्माधिकारी त्याच वाटेने परलोकी रवाना करण्यांत आठे. खिस्ती देवळे फोडली गेली. त्यांतील सर्व मौल्यवान्‌ चीजवस्त ळुटलळी गेली. दररोज ग्रीक लोकांचे खन होऊं लागले, त्यांची माठमिळकत लुटली जाऊं लागली, आणि त्यांच्या बायका मुली गुलाम म्हणून विक्रल्य़ा जाऊं लागल्या. आणि सुमारे दहा दिवसांच्या अवक्राशांत इजारां ग्रीक लोकांच्या प्रेतांचे ढीग पडले. खिस्ती धमोतील बिशप, आर्चब्रिराप वगरेसारख्या मोठमोठ्या लोकांनाहि चौकशी- वांचून भर रस्त्यावर फाशी देण्यांत आलें. संलोनिक्रा ग्रेथील किल्ल्यावर तर मुसलमान लोकांच्या क्रोधावेशामुळे एक फारच भयंकर देखावा दिसूं लागला. त्या किल्ल्याच्या सर्व दटाभोवर्ती रांगेने खिस्ती लोकांची कापलर्ल' डोकीं टांगून ठेवलेली ह्वोती, त्यांतील रक्त भिंतीवरून खाला बहात होते, त्य़ा भिंतीच्या सभावार जो खंदक होता त्या खंदकांतील सर्वे पाणी त्या रक्ताने लालभडक होऊन गेले होते. स्मना येथहि ग्रीक लोकांची पुष्कळ बस्ती होती. तेथे मुसलमानांनी कत्तल आरंभिलळी, सायप्रस बेटामध्येंद्ि असाच भयंकर प्रकार सुरू झाला. दहा हजार मुसलमान सेन्य त्या बेटावर उतरले, आणि तेथन ते लोक सर्व खेड्यांतून पसरले, जेथे जेथे ग्रीक लोक भेटले तेथें तेथे त्यांनीं त्यांचा शिरच्छेद केला, आणि त्यांच्या बायकांना आपल्या विलासमंदिरांतून पाठवून दिलें. त्यांनी स्व गांवे आर्धी लुटली आणि नंतर जाळळीं, आणि अशा रीतीनं ते सर्व बेट त्यांनी उध्वस्त करून टाकळे, ही भयंकर वर्णने वाचून कोणाच्याहि अंगावर शहारे आल्या- वांचून रहाणार नाहींत. असले भयंकर परिणाम उत्पन्न होतात, हजारो लोकांची प्राणहानि होते, लाखो रुपयांची मालमिळकत नाश पावते, आणि अनेक वर्षोच्या परिश्रमाने उभारलेल्या राजवान्या आणि संस्था ल्याळा जातात, थासाठी असल्या राज्यक्रांतीच्या कामाला कोणीहि प्रदत्त होऊं नये,

८वा] ग्रीस देश कसा स्वतंत्र झाला ७३ असे एखाद्या अदूरद्ष्टि मनुष्याला सकृददररीनी वाटणें साहजिक आहे. परंतु हे मत बरोबर नाहीं, राज्यक्रांतीच्या प्रसंगांत अश्या गोष्टी क्षी कर्घी व्हावयाच्याच, त्यांत काय आहे? एका इंग्रजी इतिह्वासकारानें ह्या राज्यक्रांत्यांबद् असे म्हटलें आहि की, रिटणणपलाड द्याट 0० 0802 [0 10520१/बॉटा | यांतील तात्पर्य असे आहे की, राज्यक्रांत्या ह्या कांही गुलाबपाण्यान होत नाहींत. जे आपल्यावर जुलूम करीत असतील त्यांना आपण बोलवावे, त्यांच्या पायांवर आपण लोळांवे, आणि त्यांच्या गळ्यांत सुंदर पुप्पांचे हार घाठून त्यांनी केळेल्या जुलमांबद्दल आनंद प्रदार्शत करून त्यांच्यावर गुलाबपाणी शिंपडावे म्हणजे राज्यक्रांति होते, हें म्हणणें इतिहासाला कर्धीहि पसंत पडणार नाही. राज्यक्रांत्या गुलाबपाण्याने होत नसतात, हें इतिहासाचे तत्त्व कालत्रयींहि अबाधित आहे. त्या तत्त्वाशी लटपट करून किंवा तडजोड करून कांद्दीएक अर्थ प्राप्त व्हावयाचा नाहीं. ह्या राज्यक्रांत्यांमधून प्रथमतः कांही नुकसान होते हे खरे. परंतु स्वतंत्रतेच्या लाभापुढें ही सवे नुकसान तुच्छ आहेत, असेच सर्व लोक आजपर्यंत समजत आलेले अहेत, आणि म्हणूनच त्यांच्या हातून राज्यक्रांतीर्ची दुष्कर कार्म घडून आलीं, ग्रीस देशांतील लोकांनींहि असाच निधघोर केला नसता पहिल्या कत्तटीमुळेंच त्यांच्या अंगावर शहारे आले असते, तर ते., आज स्वतंत्रतेचा उपभोग घेण्याला कधीहि पात्र झाले नसते.

असो. अशा रीतीने ग्रीसमधीछ राज्यक्रांतीला लोकांकडून आणि तिच्या प्रतिबंधाठा सुलतानाकडून सुरुवात झाली, यानंतर उभयपक्षांमध्ये सहा सात वर्षे एकसारख्या अनेक लढाया चाललेल्या होत्या. त्या सर्वाचे येथें वर्णन देत बसणे राक्‍्य होणार नाहीं, ते वाचकांना फारस मनोरंजकहि वाटणार नाहीं. तरीपण त्या सहा सात वषाच्या स्वतंत्रतेच्या लढाईमध्ये ग्रीक लोकांना आपल्यां देशासाठी ज॑ विलक्षण प्रकारचें प्रेम आणि शोय॑ प्रदर्शित केळें आहे, त्याविषयींचें निरूपण कोणालाहि बोधप्रद झाल्यावांचून रहाणार नाहीं. म्हणून त्यांपैकी ठळक ठळक ग्रीस पुढारी योडयांचे कित्येक प्रसंग पुढें दिले आहेत. त्यांत घेण्यासारखे पुष्कळ गुण आणि टाळण्यासारखे पुष्कळ दुर्गुण चाचकांना आढळण्यासारखे आहेत.

७४ काळांतीळ निवडक [निबंध [ भाग

ग्रीक पुढाऱ्यांपैकी इप्सिळेटा याचें चरित्र फार हृदयद्रावक आहे. ग्रीस- मधील राज्यक्रांतीला रशियाचा झार मदत करील अशी त्याला पुष्कळ आशा] होती. परंतु युरोपांतील कोणीहि राजे आपल्या कृत्यास उत्तेजन देत नाहींत, असे पाहून त्याची फार निराशा झाली. तरी पण त्यांन आपलें धैय सोडले नाहीं. आपल्या शिपायांचा आशाभंग व्हावा म्हणून त्यान त्यांना असें सांगितले की, ““ आपल्याला युरोपमधील राजांकडून पुढेमागे मदत मिळणार नाही, असं कर्धीहि व्हावयाचे नाहीं. ग्रीस सारखा देश स्वतंत्र होत असतांहि त्याला अमुक अमुक राजांनीं मदत केली नाहीं असा इतिहासांत कायम राहणारा डाग आपल्या नांवाला कोणता राजा लावून घेणार आहे ?”' अश्या उत्तेजनपर शब्दांनी त्यांन आपल्या सैन्याला धीर दिला, आणि सुलतानार्चे सैन्य त्याला गांठण्याकरितां येत होते त्या सैन्याचा पराभव करण्यासाठीं तो निघाला, डूंगश्चन येथे उभय सैन्यांची गांठ पडून अतिडय निकराची लढाई झाली, पण त्या लढाईत कित्येक ग्रीक लोकांच्याच विश्वासघातामुळें इप्सिळटीच्या सैन्याचा पराभव झाला, त्याने ' सेक्रेड बटेलियन ? या नांवाची जी एक निवडक लोकांची पलटण तयार केटी होती, तिचा या लढाईत सर्वस्वी फडशा उडाला, ह्या पराभवानंतर दुसर दिवरक्षी त्यानें आपल्या शिपायांना उद्देशून एक जाहिरनामा प्रसिद्ध केला. त्यांत पुढें लिहिल्याप्रमाणे मर्मभेदक दाब्द होते :--“ शिपायांनी !--अथवा तुमच्यासारख्या विश्वासघातकी आणि देशद्रोही लोकांना शिपाई हें नांव देऊन त्या पवित्र आणि सन्माननीय शब्दाची किंमत कमी करणें बरोवर नाहीं !--मी तुमचा सेनापाति आणि तुम्ही माझे सैन्य, ह्या जो तुमच्या माझ्यामध्ये संबंध होता तो आज संपला. परंतु इतक्रे दिवसपर्यंत तरी मी तुमच्यासारख्या देशद्रोही लोकांचा सेनापति झालो; याबद्दळ मला लज्जा वाटल्यावांचून कर्धीदि रहावयाची नाहीं. आपण घेतलेल्या शपथा तुम्ही पायाखाली तुडविल्या! तुम्ही आपला देव आणि देदा यांच्याशीहि निमकहरामपणा केळा! मी तुमच्याबरोबर रणामर्ध्ये जय मिळविण्याळा किंवा ठार मरण्याळा तयार झाला होतो, अशा वेळीं तुम्ही हा स्वदेशद्रोह केला, हे फार अनुचित आहे. असो. आतां तुमचा माझा कांही एक संबंध राहिला नाही, जा, आतां तुम्ही ख्याल जा ! आणि आपल्या रात्रूच्या पक्षाला जाऊन मिळा, तुमच्या

८वा] प्रस देश कसा स्वतंत्र झाला ? ७५

१४८०५५०८०९ ७..५४५१५७७/७. ७४४७७४१५.४४१७ ८४७४७७४ १७८४१ १%७४९९७ ७” 9.७४ २७.५७ क...७ २७४४, “१. ४४१७ ४1 “0.७० ७० १७..४? २७.७ १७ “४१७ ७४०४७७0 ७८.७४ ९७८४७१७ ८७७० १७५४४ ७.८७ ७८४४९७. “२६.७७ प.७०१ ४४१0 ७7७६. ७, ७? १७८४ ४४०९७ 40४ ८.&४७०० ७.७४ ३.४० ७0%. ७०७ असक "२.५७

सारख्यांना तेच मित्र योग्य आहेत. जा, त्यांच्याकडे जा ! आणि तुम्ही आपले रक्त त्यांच्या खर्ची घाठून आणि तुम्ही आपल्या बायका पोरी त्यांच्या चैनीला सादर करून त्यांच्यापासून आपली गुलामगिरी कायम राखून घ्या, परंतु हे ' सेक्रेड बटेलियन'मधीळ शूर शिपायांच्या आत्म्यांना ! तुम्ही मात्र यांच्यापैकी नाहीं. तुम्ही आपल्या देशाच्या स्वतंत्रतेकरितां आपले प्राण खची घातले आहेत तुमच्या या निस्सीम देशभक्तीबद्दल आपल्या सगळ्या देशाच्या वतीने मी तुमचे आभार मानतो, त्यांचा तुम्ही स्वीकार करा. तुमची नांवे आपल्या देशामध्ये अजरामर होऊन राहतील, यांत दोका नाहीं, परंतु ज्यांनी देशद्रोह केला आणि जे ऐन प्रसंर्गी विश्वास- घातानें सैन्य सोडून गेले, त्यांचें नांव ऐकले असतां सर्वे लोक त्यांचा तिरस्कारच करतील, आपला सर्व देश त्यांना शाप देईल, आणि परमेश्वर त्यांना भयंकर शासन दिल्यावांचून कर्थी राहाणार नाहीं ! अश्शा प्रकारचे उद्गार काढून इप्सिलेटी हा निराश होऊन आरिट्यामध्ये गेला. तेथे ओ्ट्रियन सरकारने त्याला सहा वर्षेपर्यंत कैदेमध्ये ठेविलें होते, आणि तेथून सुटल्यावर तो लवकरच मरण पावला.

इप्सिलटीच्या हाताखाली जॉगैकिस या नांवाचा एक शूर पुरुप होता. इप्सिलंटीच्या सैन्याची फाटाफूट झाल्यानंतर जॉगैकिस हा त्यांपैकीच आपल्या हाताखाली कांही सैन्य घेऊन रशियाच्या सरहृददीकडे इळूद्दळू मागे हटत चालला होता. परंतु आपल्या देशाच्या शत्रूला ळढाई दिल्यावांचून आपण तसंच माघार जावे, हें त्या लोकांना ठीक वाटत नव्हते. अश्या स्थितींत एकदां त्यांची शत्रूची गांठ पडली. परंतु त्यावेळी जगिकिसचा इलाज चालण्यासारखा नव्हता. त्याच्यापार्शी फक्त चारशे लोक होते. आणि त्याच्या- पेक्षां दसपट सैन्याचा त्यांना वेढा येऊन पडला. त्यांवेळीं जोर्गिकिस याने अशी शपंथ वाहिली होती कीं, माझ्या जीवांत जीव आहे तोंपर्येत मी आत्रूच्या हाती जिवेत कर्धीहि सांपडणार नाहीं. ही उप्र प्रतिज्ञा जॉगेकिस याने यावेळीं फार विलक्षण रीतीनें खरी करून दाखविली, एका देवळामध्ये हे ग्रीक लोक तुर्की सैन्याकडून वेढले गेले, तेव्हां ती निकराची वेळ पाहून जॉगीकिस याने तेथील दरवाजे मोकळे टाकळे आणि आपल्या अनुयायांपैकी ज्यांची मरणाची तेधारी' नव्हती त्यांना त्याने बाहेर निघून जाण्याविषयीं

७६ काळांतील निवडक निबंध [ भाग सांगितले, आणि नंतर एका दारूच्या पेटीला त्यांन आग लावून दिली त्या भडक्यामध्ये तो स्वतः जळून गेला; परंतु त्याने आपल्याबरोबर आपल्या ऱ्याच शात्रूंनाहि जाळून टाकिले ! असर्ल! स्वदेहनिरपेक्ष कृत्ये ज्या स्वदेर- भक्तीच्या योगाने केलीं जातात, ती स्वदेशभक्ति ज्या लोकांच्या अंतःकरणांत बाणली आहे, त्यांच्यापासून त्यांच्या देशाची स्वतंत्रता फारशी दूर नाहीं. वर दिलेले योद्धे जमिनीवर लढाई करणोर होते. पण ग्रीसला समृद्रावरहि शत्रूचा विध्वंस करणे जरूर होते. कप्तान पाच्छा या नांवाच्या एका मुसलमान सरदाराच्या हाताखालीं टकीचे बरेंच आरमार ईजीयन समद्रामध्ये येऊन राहिले होतें ईजिप्तमधील आरमार लवकरच त्याला येऊन मिळणार होते त्याच्या आर्धी कप्तान पाच्छाच्या आरमाराचा नाश॒& करणे आवदग्रक होते. म्हणून ग्रीक लोकांनीं त्याची तयारी केली, टर्कीच्या आरमाराचा नाश करण्याकरितां एके दिवशी काळोखी रात्री दोन गलबते पाठविण्याचा त्यांनी निश्चय ठरविला, ही दोन गलबते आगीची गलबते होती. ही आगीच्या गलबतांची युक्ति ग्रीक लोकांनीच काढलेठी होती त्या अजब युक्तीपासून त्यांचा या लढाईत पुष्कळ फायदा झाला. ह्या आगीच्या गलबतांची रचना येणेंप्रमाणें असे :---एखादें जुनं टाकाऊ गलबत घेऊन त्याच्या एका बाजूला डांबर, राळ, वंगेरेसारख्या ज्वालाग्राही पदाथोची पियं भरून ठेवीत असत, दारूने या सगळ्या प्रिपांचा संब्रंध जोडून ठेवलेला अस. तसेंच या 'गलबतांची शिडे, दोरखंड वंगेरेहि ट्पॅनटाइन तेलामध्ये मिजवबून ठेवलेली असत. अशा प्रकारची दोन गलबते शत्रूच्या गलबतांमर्ध्ये पाठवून तीं सर्व पेटवून देण्याचा ग्रीक लोकांनी बेत केळा. तो रमजानचा महिना असल्यामुळे त्या दिवशी कांहीं सग असल्यामुळें कप्तान पाच्छाच्या मुख्य गलबतावर फारच आरास केलेली होती त्या एकाच गळबतावर सुमार हजाराहून अधिक लोक जमा झाले होते, ते सर्व आनेदांत गर्क होऊन गेले होते. अश्शी संधि साधून ग्रीक लोकांनी निघण्याची तयारी केली, त्या दोन आगीच्या गलबतांबरोबर चौतीस असामी जाण्याला तयार झाले. त्यांपैकी कोणी पाण्यांत बुडू लागले तर त्यांना वर काढण्यासाठी दुसरींहि दोन साधी गलबर्त निघाली. आगीच्या गलजतांनी फ्रेंच आणि आरसिटडरयन बाव्हटे हात्रूला फसविण्या- करितां उभारले होते. ह्या सगळ्या धाडशी कृत्यांमध्ये कनेरीस या नांवाचा

८वा] प्रास देश कसा स्वतंत्र झाला ? ७७ एक खलाशी प्रमुख होता. त्यानं आपलें गळबत नकळत थेट शत्रूच्या आर- मारामध्ये आणून घसाधेलें आणि कस्तानपाच्छाचे जे मुख्य गलबत होते त्याला कॅनेरीस यांनं आपलें गलबत सांखळदंडांनीं घट्ट अडकवून टाकलें, इतर्के झाल्या- नेतर त्यांन आपल्या गलबताला आग लावून दिली आपण इतर मंडळीसह दुसऱ्या बोटींत बसून निघून आला, झापला बेत फसला तर आपल्याला इातरूच्या स्वाधीन होण्याची पाळी यावी म्हणून त्या लोकांनीं आपल्यापाशी दुसऱ्या गलबतामध्यें दारूची पिपे भरून ठेविली होतीं, अनिष्ट प्रसंग आला तर त्या दारूने आपली गलबत उडवून टाकावी, असा त्यांचा बेत होता. परंतु ईश्वरी कृपेने तसा प्रसंग मुळींच आला नाहीं, कॅनेरीस यानें आपले गलबत कस्तान पाच्छाच्या गलबताला इतके घट्ट बांधून टाकलें होते की, तें कांही केल्या सुटेना, यांतच अतिशय जोराचा वारा सुटल्यामुळे कप्तान पाच्छाच्या गल- बताने पेट घेतला, आणि नंतर ती आग सगळीकडेच पसरली. त्या गलबतां- बर जी दारू होती, तिने पेट घेतला. लहान लहान बोटी बुडून गेल्या. पाण्याच्या पृष्ठमागावर असलेला गलबतांचा सर्वे भाग जळून खाक झाला. आणि गलबतावरील खलाद्यांची तर अतिदायच त्रेथ| उडाली. कित्येकांनी पाण्यांत उड्या घेतल्या, आणि कित्येक आगीने भाजून मेले. खद कप्तान पाच्छा ह्याच्या डोक्यामध्ये एक'जळकी डोलकाठी पडून त्याचा प्राणांत झाला, अश्या रीतीनें कनेरीस याने तुर्की आरमाराचा विध्वंस करून टाकला, या ठूर पुरुपाचें नांव त्याच्या पराक्रमामुळे ग्रीसच्या इतिहासा- मध्ये अजरामर होऊन राहिलें आहे.

या ग्रीसच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये मिसोलोधीचे वेढे अति प्रख्यात आहेत. त्यांपैकीं शेवटच्या प्रसंगा ग्रीक लोकांनीं येथे जे शोर्य गाजविले ते अगर्दी अद्वितीय आहे. सन १८२३ च्या आगष्ट महिन्यांत स्कोड़ाचा पाच्छा मिसोळोंधीळा वेढा घालण्याकरितां बरोबर पंचवीस हजार सैन्य घेऊन येत होता. त्या वेळीं ग्रीक लोकांकडील सेनानायक बोझरीस हा तेथें होता. परंतु त्याच्यापार्शी तीन दइजारांपेक्षां जास्त लोक नव्हते. इतक्या थोड्या लोकांनिशीं उघड लढाई करून जय मिळण्याची बिलकुल आक्या नव्हती. तेव्हां बोझरीस याने शत्रूवर रात्रीचा गुप्त छापा घालण्याचा बेत केला. एका शूर पलटणींतून त्यांने दीडरों निवडक लोक आपल्या हाताखाली घेतले.

७८ काळांतील निवडक निबंध [भग आणि इात्रूच्या छावणींतील मध्य भागावर स्वतः दला करण्याचा त्याने निश्चय केला, ज्या ठिकाणीं हल्ला करावयाचा तेथे तुर्की सैन्यांतील अघाडीचे पांच हृजार लोक होते. ते रात्री गाढ झोपी गेळेळे होते. बाहेर पाहऱ्याकरितां कोण शिपाई ठेविठेळे नव्हते, किंबा छावणीच्या सर्भावार संरक्षणासाठी खंद्कहि खणलेले नव्हते. अश्या गैरसावच स्थितीमध्ये असलेल्या शत्रूवर बोशझरीस यांने एकाएकीं छापा घातला, शात्रूळा जिंकण्याविषयी बोज्ञरिस ह्या आपल्या उच्च स्वराने आपल्या अनुयायाना उत्तेजन देऊ लागला. शत्रूंनी बोझरिसचा आवाज ओळखून काळोखांताह त्याच्यावर मारा सुरू केला. त्यामुळें त्याला एक जखम लागली. परंतु आपले लोक घेये सोडतील, म्हणून त्यानं ती जखम तशीच दाबून ठेविली, दात्रूवरील हल्ला जोराने चालविला. अशा रीतीनें लढाई 'चालळठी असतां. सकाळची वेळ झाली, आणि शत्रूच -सर्व सैन्य दादी दिशांनी पळून गेले. या छाप्यांत ग्रीक लोकांना फारच मोठा जय मिळाला. परंतु पहाटेच्या सुमारास बोझारिस याला डोक्यावर दुसरी एक जखम लागली, आणि त्यामुळें त्याने लवकरच प्राण सोडले. परंतु आपले शत्रू पळून गेटेळे पाहून नंतर त्याला मरण आलें, यामुळें त्याला त्या मरणाचे दुःख वाटले नाहीं. त्याच्या अनुयायांनी त्याला रणांतून उचळून नेळें आणि मिसोलांधी येथे त्याचा अंत्यविचि आतिशय सन्मानपूर्वक करण्यांत आला. त्याच्याबद्दल पुढीलप्रमाणें उदूगार काढण्यांत आलेले आहेत :---' 8९०१८० (2९६5! 1.0, क्षाठपाटा 1,९05 तिट्टिपाट$ ता ४० ॥5(00%.

अश्याच प्रकारची कोलोकोटोनी वगेरे पुढाऱ्यांचाहि शोयारची आणि स्वदेशभक्तीची उदाहरणें देतां येण्यासारखी आहेत. परंतु देशप्रीतीचे तत्त्व मनांत बिंबण्याला क्र दिठेलीं उदाहरणें थोडी आहेत असे नाहीं. असो. तुक लोकांर्नी किओस बेटामर्थ्ये भयंकर कत्तळ केली आणि मिसोलोपी येथील शेवटच्या वेढ्यामध्यें ग्रीक लोकांचे असंख्य बळी पडले, या इतर अमानुष कृत्यांमुळें युरोप खंडाचे प्रीसकडे लक्ष वळळे, त्यापासून ग्रीक लोकांचा फार फायदा झाला, ग्रीक लोक इतर युरोपियन राजांनीं आपल्या -स्वतंत्रतेच्या प्रकरणामर्ध्ये मध्यस्थी करावी म्हणून पुष्कळ खटपट करीत होते. परंतु त्यांत प्रथमतः फारसे यर आले नाहीं. परंतु अखेरीस इंग्लंड आणि

८वा] प्रीस देश कसा स्वतत्र झाला ? ७९

८2.०१ 20-४७ बळ «८८४१५. म्र्ट 7८५ ७-2 १...» १...» ७४ ७७४१७४ अ.क अराजक. २. १.० १.५” २./*-*-// ५.२९५५.०५०..५ २.५०... ७११० जे १७.८० "७.४७ च.” ७. क? ७.४७ 0.७” -& तन क,

फ्रान्स यांचें आरमार एकत्र होऊन त्यांनी ईजिप्तमधील इभ्राहिम पाच्छाच्या आरमाराचा नव्हारिना थेथे भयंकर पराभव केला. आणि तेव्हांपासून ग्रीसच्या स्वातंत्र्याला बरेंच चांगळें स्वरूप थेऊ लागे, ग्रीक लोकांनी आपण टकींच्या अंमलापासून स्वतंत्र झाल्याबद्दलचा जाहीरनामा १८२२ च्या जानेवारी महिन्यांत प्रसिद्ध केला होता. तो जाहीरनामा येणेंप्रमाणें आहे --

ठोकांवरील जुलूम इतका अनावर झालेला आहे काँ, त्या जलमाखाली ग्री 5 राष्टू नामशेषच होऊन जावयाचे. परंतु परमेश्वराच्या कृपेनं ते॑अजून- पर्येत जिवंत राहिलें आहे. ग्रीसवर राज्य करणाऱ्या क्रूर जुलमी राजांनीं आपलीं वचने मोडली अहित. कोणत्याहि न्यायाच्या तत्त्वाची त्यांनी पवी बाळगली नाहीं, आपला अंमळ दिवसेदिवस जास्त जुलुमी करण्याचाच त्यांचा रोख चाळू आहे. आणि जिंकलेल्या लोकांचा समूळ उच्छेद व्हावा अशीं त्यांची कारस्थाने चाललेली आहेत. अशी स्थिति असल्यामुळे स्वतःच्या संरक्षणासाठी ग्रीस देशाला हातामध्ये शास्त्र घेणे भाग पडले आहि. ग्रीसमधील लोकांनी कोणाच्याहि मदतीशिवाय लढाई करून इत्रूच्या जुळुमाचा प्रतिकार केला आहे. आणि त्या कामांत त्यांना यदा आल्यानंतर ग्रीस देशांतील लोकांचे एकत्र जमलेले प्रतिनिधि परमे- श्वराला साक्षी ठेवून आज आपला ग्रीस देश स्वतंत्र झाला आहे, असे जगाला जाहीर करीत आहेत.”

ग्रीक लोकांनीं त्याप्रमाणे आपले स्वातंत्र्य जाहीर केलें होते. तथापि ते युरोपांतील इतर राष्ट्रांनी कबूल करण्याला ग्रीक लोकांना आणखी चार पांच वर्षे लढाई चाळू ठेवावी लागली. परंतु कष्टावांचू्न सुख कर्षीहि मिळत नाहीं, ग्रीक लोकांर्नी त्या वेळीं नेटाने लढाई चालविली आणि पराक्रम केळे, म्हणूनच आज त्यांना आणि त्यांच्या वंशजांना स्वतंत्रतेच्या कल्पतरूचीं मधुर फळें यथेच्छ सेवन करबायालामिळत आहेत, हें कोणाला सांगावयाला पाहिजे आहे असे नाही.

ह“ पा - नन *>>>>><>-.>>_______५ - -ााप->:-२-- ला“:

आपण कायपेरावे? .:ः: $ः£ काळ ! अग्रळेख, ता. १६-६-१९०५

यया नहार टी > उप टॉण्णाप नन्---.-- “ना -.-:------ - ---_ -८--- टर -- >>><>>->--«-- “> - ->-«.

--_->>>>>-

&्ञे काळच्या याच अंकात “एका गुलामाचा प्रासंगिक इषारा हा स्वतंत्र लेख आहे. ““ आमचे पूर्वज गुलाम होत्ते ही स्पष्ट गर्वोक्ति करण्याचें भाग्य जरी या राष्ट्राचे पदरी नाही तरी आमचे वंदज जगाच्या अंतापर्यंत ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असेच शक्‍य तर याहून चांगल्या रीतीने खोल खोल जावोत अशी आपण-विशेषतः हे आम्हांमधील वृद्धांना, तुम्ही-परमेश्वराची त्रिकाल प्रार्थना करा.

पेरणीच्या हंगामाचे दिवस जवळ आलि आहेत. सूर्याच्या उप्णतेनं अगदी कमाल करून सोडली आहि. दिवसां आणि रात्री एकसारखा उकाडा होत आहे. आकाशांतून पावसाच्या धारा निघण्याविषर्यी जणुं काय सूचकच अश्या घामाच्या धारा अंगांतून निघत आहेत. ग्रीष्म त्तूचा जुटूम अगदी शिखराला जाऊन पोहोचला आहे. आणि त्याचे पारिपत्य करण्याकारितां मेघराजा केव्हां येतो, अश्या उत्कंठेने सर्वाचे डोळे आकादयाकडे लागून राहिलेले आहेत, आकाशामध्येहि मेघांची तयारी चाळलेली दिसत आहे. एथ्वीवर सूर्य आपल्या करांनी अखेरीस अगदीं कहर करून सोडील आणि सर्व लोक जीवनासाठी तळमळूं लागतील, असा प्रसंग पुढें येईल, हे जाणून आकाशांतील अद्य भागांतून मेघानं पुष्कळ दिवसांपासून गुप्त तयारी चालविलेली होती. जेथें जेथे म्हणून कांहीं पाणी चमकत होते, तेथून तेथून ते मेघराजाने गुप्तपणाने आपल्या बाजूला आकर्षण करून घेतलें होते. मेघराजाची ही गुस तयारी तीन चार महिने चाललेली होती. परंतु आतां ती परिपूर्ण झालेली असल्यामुळे सूयीचा जुठूम भूमंडळावरील लोकांना असह्य झालेला असल्यामुळे आपल्य

८वा] आपण काय पेरावें ? ८रै

आपल्याला अवतीणे होण्याची हीच वेळ आहे, असें समजून, मेघराजा आकाशाच्या पृष्ठभागावर आपल्या सैन्याची परेड करू लागला आहे. या सैन्यामध्ये सवे कांहीं आहे. या सैन्यासारखें पाणी तर दुसऱ्या कोणत्याहि सैन्यामध्ये नसेल ! आणि पाणीदारपणासारखा दुसरा कोणताहि गुण लढाई- मध्यें उपयोगी पडत नाही, हें तर सर्वश्रुतच आहे. तर्सेच या सेन्याजवळ नवी जुर्नी वगेरे सर्व प्रकारची आयुधे सज्ज आहेत. इंद्रधनुप्यासारखीं एका डोंगरापासून दुसऱ्या डोंगरापर्यंत विस्तृत होणारी अश्शी प्रचंड धनुष्ये या सैन्यापाशीं आहेत. त्यांच्या सहाय्याने पर्जन्यासत्र, वाय्वस्त्र, करकास्त्र वगेरे अनेक प्रकारची अस्त्रे सोडतां येतात. तोफांचा शोध नवीन आहे असं म्हणतात; परंतु त्या तोफासुद्धां ह्या सैन्याबरोबर आहेत. त्या तोफांच्या गर्जनेने सर्व त्रेलोक्य दणाणून जाते, आणि त्यांच्या तोडांतून निघालेल्या आगीच्या लोळांनी सवे त्रेलोक्याचे डोळे दिपून जातात, अश्या अद्‌भुत शक्तीच्या या तोफा आहेत. या सैन्यांतील घोडेस्वारहि मोठे पाणीदार असून ते वायु- वेगाने पळतात. पाठलाग वगैरे करण्याच्या कामी तर ते इतके चपळ आहित कीं, अतिशय थोड्या वेळामध्येंहि ते स्व आकारमंडळ आक्रमण करू शकतात. पायदळाची तर गणनाच करतां येणार नाही. असले हें प्रचंड सेन्य भेघराजाने इतके दिवसपर्यंत कोठें दडवून ठेविलें होते, हें तयार कसे केळे, याला कवाहत कोठें शिकावेळी, आणि हें शत्रुविजयांत तरबेज कसे झालें, द्वे प्रश्न लोकांच्या मनांत आले म्हृणजे, ते अगदी थक्क होऊन जातात, चांदण्या रात्री चांदण्यांत मजा मारणाऱ्या लोकांच्या स्वमांतहि कधीं आळे नसेल कीं, जेथून हा चैनीचा ज्योत्स्नाप्रवाह वाहात आहे, तेथेंच जगाचा ताप हरण करणारीं प्रचेड सैन्ये तयार होत आहित ! साराश, नजर चकवून आणि सवाची कल्पनाशक्ति चाकेत करून, आपली असंख्य सैन्ये तयार करून मेघराजा ती आकाशांतील रणमैदानावर उर्भी करीत आहि. एखादा चांगला सेनापति शत्रूवर हा करण्याकरितां योग्य जागा स्वाधीन करण्यासाठीं आपर्ली सैन्ये इकडून तिकडे आणि तिकडून इकडे चाळवीत असतो, तश्या प्रकारच्या हालचाली हल्ली आकाशामध्ये चाललेल्या आहेत. इकडून एक ढगांची पलटण मार्च करीत येते; तिकडून

का, नि....६ ,

८रे काळांतील निवडक निबंध [. भाग दुसरी येते; भआाणि तिसऱ्या दिरोकडून तिसरी येते; अश्या रीतीनें मेघगजेनेचें बिगूल वाजल्याबरोबर आकाशांतील सेन्ये एकत्र होऊन त्याचे भनुव्हसं इली आकाशांत चाळू झालेले आहेत. या मेघराजाच्या सैन्यांतील अंडव्हान्स- गाडपैकी कित्येकांच्या कांहीं चकमकीदरि झालेल्या आहेत त्यामुळें सूर्यार्चे साम्राज्य जे उदयागेरीपासून अस्ताचलापयेत अखंड पसरलेले होतें, तें डागाळलेळें झालें असून सूर्य प्रकारामान असतांनाहि त्याच्या राज्यांतील कित्येक प्रदेश मेघसजांची सैन्ये राजरोसपणे बळकावून बसली आहित. ह्या एकंदर चिन्हांवरून मेघराजाच्या मुख्य सेन्याचा भडिमार लवकरच सुरू होईठ, अस दिसत आहे.

अशी एकंदर अंतरिक्षामध्ये आणि वातावरणामध्ये स्थिति बदललेळी आहि. पावसाची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मृगनक्षत्रहे निघालेले आहे. सर्व दोतकरी लोकांनीं आपल्या जमिनी नांगरून तयार केल्या आहेत. अघोटचे दिवस अगदीं येऊन ठेपले आहेत. पेरण्यांचा हंगाम प्राप्त झालेला आहे. आणि प्रत्येक रोतकरी आपण काय पेरावे, या विचारामध्ये निमम़ होऊन बसलेला आहे.

आणि हा खरोखर विचार करण्यासारखाच प्रश्न आहे. आपण काय पेरावे याच्यासारखा महत्त्वाचा प्रश्न दुसरा कोणताहि नाही. तसंच हा फक्त दोतकऱ्यांचाच प्रश्न नसून यच्चयावत्‌ सर्व लोकांचा हा प्रश्न आहे. आणि याच्यावर सर्व भावी फळ अवलंबून असल्यामुळे आतां आपण काय़ करावे, याच्यासारवा जोखमीचा आणि जबाबदारीचा प्रश्न दुसरा कोणताहि नाहीं, परंतु आपणा हिंदुस्थानांतील लोकांना तर हा प्रश्न अतिशयच जबाबदारीचा आहे. आपल्या ह्या हिंदुस्थान देशाच्या होताची जितकी नासाडी झालेली आहे, तितकी दुसऱ्या कोणत्याहि शेताची झालेली नसेळ,. आपले हें शेत गझनीच्या महंमदापासून किती तरी लोकांनी येऊन तुडाषिलेलें आहे. कित्येकांनी हं ठटलें आहे, कित्येकांनी यांतील पीक खाले आहे. किल्येकांर्नी तं कापून टाकिले आहे, आणि कित्येकांना यामध्ये मळमलती रोपे लाविली, आणि कित्येकांनी ह्याला अनेक वर्षे गओोसाड टाकिले. अज्या अनेक कारणांमुळे या आपल्या हिंदुस्थानच्या शेतांत रानोमाळ गवत उगवले आहे आणि कांटेरी झाडांनी सर्व जमीन व्यात करून टाकली आहे. जेर्थ चांगलें पीक यावयाचे, ती

८वा] आपण काय पेरावे?

॥॥८४१/४४७ /70% “£ १७४0 १७४ ७, “० '9४ ६८.७” ७४००१७४ ५७.७७ १७७४०१३ “७.४ १७.४” ४७४०४७४ 0 “608 ४७९७७ १७८४९१४७७४ केळ”

७.८७,

८७ ७४०७७४१७७४ ८206 येके 87%. ७४ पेक ७४ के>

माळ जमीन झाली आहे, वब जेथे पाणी असावयाचें तेथें वाळवंटासारखा शुष्कपणा उत्पन्न झाला आहे. आपल्या शेतांत पाणी असं बिलकुल राहूं नये म्हणून कित्येक दुष्ट लोकांनी त्या रोताचे बांध आणि बंधने सर्व मोडून टाकण्याचा यत्न केल्यामुळे येथीलळ जमीन अगदीं खराब होऊन गेलेली आहे. जातिमत्सर, परस्पर अविश्वास, घरमेदेपणा वगेरे अनेक प्रकारचीं बिळे या शेतांत ठिकठिकाणी पडली आहेत कित्येक खेकडी ही विळे जास्त जास्त खोल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळें जेथे पाऊल टाकावे तेथे तें खळग्यांत जात आहे. कंटक तर इतके पसरलेले आहेत की, आपण यांच्यापासून दूर असला, तरीद्वि ते आपल्या अंगाला येऊन बोचतात. जेथे सोनें पिकत असे आणि म्हणूनच ज्याला सुवर्णभूमि असं नांव देत असत, त्या शेताची अशी स्थिति झालेली पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रु येतात, आपलें हं वडिलार्जित शेत, आपल्या पूर्वजांनी याचा उपभाग घेतला आणि आपल्या वंशजांकरितां त्यांनी हें मार्गे ठेविलें, त्या शेताची अशी दैना झाली, आत याला काय करावे, अशी चिंता करीत आपल्या डोळ्यांतील अश्रूंनी सवे लोक हें शोत भिजवून टाकीत आहेत. बा शेताच्या भोवताठून फिरावे, त्याचा मागील सुपीकपणा आठवावा, त्याच्या शेजारच्या दुसऱ्या लोकांच्या सुंदर शेतांकडे दृष्टि केकावी, आणि आपल्या शेतांतील वाळवंट आणि कांटेरी शाडे पाहून दुःखाचे उसासे टाकावे, अशा कष्टमय स्थितीचा अनुभव आपण हिंदुस्थानातील लोकांनीं आपल्या या दोतासंबंधाने घेतलेला आहे. परंतु दी स्थिति समजूं लागल्यापासून योग्य दिशेनें पुष्कळ प्रयत्न झालेले आहित, ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. आपल्या आजपयेतच्या उद्योगाने आपली भूमि बरीच तयार झालेली आहे. हिंदुस्थान हे॑आपले शेत होय आणि त्या शेताबद्दल कळकळ बाळगणारे असे जे आपण सर्वे लोक, ते त्या शेताचे शेतकरी होत. त्या आपल्या आजपर्यंतच्या पूर्वगामी मेह्दनतीने बरीच तयारी झालेली आहे. खोट्या कल्पनांची कांटेरी झाडे जीं रानोम्बळ उगवली होतीं तीं बरींच तोडली गेलीं आहेत. ज्यांतून पाणी मुरत होते ती बिळें आणि त्या भेगा बऱ्याच बुजविण्यांत आलेल्या आहेत, शेताचे जे बांध मोडून गेले होते, ते फिरून बरेच दुरुस्त झालेले आहेत. मधून मधून लहान लहान निरुपयोगी बांध विनाकारण घातल्यामुळे आपल्या देताचे जे

८४ काळांतील निवडक निबंध [ मार

८०५०१७७७०७. ७४११७७० १०७०१७ ७४९५०१७७४४ केक 269'060 १460१७.» ७७४७ ३७५ 0७.४४ ७6 “९९४०९४ ४४४४. फेक /७” २७७४४७ ४७४९ २७.७७ ७४४७ ७४४७ &

असंख्य वितीवितीचे तुकडे झाले होते, ते आत्मघातकी बांध मधून काढून टाकून येथून तेथून सर्व शेताची जमीन बहुतेक सारखी करण्यात आलेली असून, त्या अनेक शेतांचें आतां एक शेत बनलें आहे. पूवी आपलेच लोक या दोताच्या मश्यागतीसंबंधाने उदासीन होते, ते आतां त्याबद्दल काळजी वाहूं लागले आहेत, हे शेत सुपीक होण्याला जे कांही अडथळे असतील ते दूर करण्याचे सर्वाचे प्रयत्न सकळ होत चालले आहेत. अशा रीतीनें तयार झालेल्या या शहोतावर आपल्या दयाळू इंग्लिश लोकांनीं चोहीकडे नांगर फिरविला आहे हं काम त्यांनी इतक्या इमानेइतबारे केळं आहे कीं, जेथें हा नांगर फिरला नाहीं, किंवा अगदीं खोलपर्यंत गेला नाहीं, अशी या दोतामध्ये आतां एकहि जागा उरली नाहीं. बारीक सारीक मतभेदाच्या ढिपळ्या समंजस लोकांनी आपल्य शब्दप्रहारांनी सर्वत्र फोडून टाकल्या आहेत येथून तेथून सवे होत एक झालेलें आहे. अशी आपल्या शेताची उत्तम तयारी झाली, तरी त्याला वर्षाकालाची अपेक्षा आहेच. परंतु ती हंगामाची वेळहि जवळ थेत चालली आहे, अशी चिन्हे देसत आहित. पाऊस पडण्याच्या पूवी अतिशय ताप व्हावा तसा होत आहे. अस्पस्वल्प उदरनिर्वाहासाठींसुद्धां उप्ण काळाच्या अगर्दी अखेरच्या दिवसां- प्रमाणे अंगांतून घामाच्या धारा चाललेल्या आहेत, निढळाच्या घामाचे थेब अखंडित प्रवाहार्न टपूटपां गळत आहेत. वैशाखमासाच्या परिसमासतीच्या वेळेप्रमाणे सर्वे लोकांच्या अंगाची लाही होत आहे. जलसंचयाप्रमाणे सर्वत्र श्ाष्कता उत्पन्न झाली आहे. हरणांप्रमाणे शहार्णी माणसेसुद्धां मृगजळाच्या पाठीमागे धांवून थकली आहेत. तीत्नर आणि प्रखर अशा करांच्या योगांनं जेवढे कांहीं शोषून घेतां येण्यासारखे होतें, त्यांपैकी कोठेंहि कांहीं शिल्लक उरलेले नाहीं, जिकडे तिकडे उन्हाळा झाला आहे. वातावरणामध्ये कोठें कोठें ढग उत्पन्न होऊं लागळे आहेत. हे ढग उद्भवतात आणि वितळून जातात आणि फिरून एकत्र होतात, अशी आजची स्थिति आहे. परंतु असे होतां होतां हं भयंकर मेघडंबर कायमचे उद्धवेल, अर्शी चिन्हे आहेत. यामुळें आतां आपला पावसाळा फारसा दूर आहे, असे दिसत नाहीं.

सारांश, देत नांगरून तयार आहे, आणि पावसाळ्याची चिन्हैह्दि विपुल आहेत. अशा वेळीं आपण काय पेरावे, हा आपणा हिंदुस्थानच्या रोतकऱ्यां-

८वा] आपण काय पेरावें ? ८५ पुढें एक मोठा प्रश्न आहे. या वेळीं आपण आपल्या देशाच्या अभ्युन्नतीचे बीं पेरावे, हें उत्तम होय, आपल्याला आपल्या या देतामध्ये पुढे उगवावयाला पाहिजे असेल त्याचें बी आपण आज पेरिळें पाहिजे, आपल्या देशांत दुःख, दुष्काळ, दारिद्य, मरणोन्मुखता, भयंकर रोग, आणि पारतंत्र्याचे क्लेदा यांची वाढ व्हावी, असं आपण कोणी तरी इच्छितो काय ! आणि अश्ली जर आपली इच्छा नाहीं, तर मग यांचे बीँआपण आपल्या ह्या हिंदुस्थानच्या शेतामध्ये काय म्हणून पेरू द्यावे ! ज्या वेळीं आपलें हे शेत मुसलमान लोकांच्या ताब्यांत गेले होते, त्या वेळीं रामदास, तुकाराम, नानक वगेरे शेतकऱ्यांनी या शेतामध्ये घर्माचे बीं पेरले; आणि त्यापासून शिवाजी, थोरले बाजीराव, रणजितसिंग वगेरेसारखे पुरुष निर्माण झाले. परंतु नानक आणि रामदास यांर्नी पेरलेल्या धान्याला कणसं धरत होती धरत होतीं, इतक्यांत पाश्चिमात्य लोक येथें आले, आणि त्यांनी आपसांतीठळ कलहाचें बीं या दोतांत चोहोकडे पसरून टाकले, चांगल्या धान्यापेक्षां वाईट बियांची वाढ आणि त्यांचा फैलाव नेहर्मीच जास्त होतो. त्याप्रमाणे शेतांत इंग्लिशांनीं पेरलेल्या आपसांतील कलह्वाच्या नियांठा फारच चांगळें पीक आठ आणि त्यामुळे हिमालयाच्या शरिखरा- पासून तों रामेश्वराच्या तळापर्यंत सवे हिंदुस्थानदेश आपल्या स्वातंत्र्याला मुकून पराधीन झाला. आपली स्वतंत्रता गेली, आपली राज्ये गेली, आपली सेन्ये गेली, आपली संपत्ति गेली, आपलें वैभव गेळे; फक्त एका डागळलेल्या अपर्कार्तीशिवाय आपल्यापाशी दुसरे कांही एक राहिले नाही ! असा मागचा अनुभव आहे. यावरून आपण दाहाणे झाळें पाहिजे आतां तरी आपल्या शेतांमध्ये आपण काय पेरावे, याबद्दल चांगला विचार झाला पाहिजे. कॉँग्रेसचे बीज या शेतांत पेरावे, म्हणजे त्याला चांगळें पीक येईल, अशी बीस वर्षांपूवीची कित्येकांची कल्पना होती. परंतु ती अनुभवाने खोटी ठरली आहे. औद्योगिक बीजाचे येथ आरोपण केलें असतां त्याला चांगली फळें येतील अज्ञी एक आशा दोती. परंतु कित्येक दुष्ट किडे या बीजाचे अंकुर जमिनींतून बाहेर येतां येतांच खाऊन टाकतात, आणि त्यामुळें हा रोपा येथें वाढत नाहीं. शिक्षणाचे बीं येथे पेरठें जात आहे, त्याच्या चेली जोराने जमिनींतून वर येत आहेत. परंतु त्या वेलींना वर चढण्याला

८६ काळांतील निवडक निबंध [ भाग

१५८४००१६४7...” 0 ४7 १८४0 ८४0” ७.७ के

कांही आश्रय नसल्यामुळें त्या खार्ली पडून त्यांच्या माना मोडून जात आहेत. अश्या रीतीर्ची अनेक बीर्जे पेरून अनुभव घेण्यांत येत आहे. परंतु आपल्या या हिंदुस्थानच्या दोतामधध्ये जे उगवावयाला पाहिजे आहे, तें यांपैकी कोण- त्याहि बियापासून उगवत नाहीं, अशा रीतीने मागचे प्रयत्न निष्फळ झाले आहेत. म्हणून आतां आपण काय पेरावे, याच्याबद्दल पुनरपि शांतपणाने विचार केला पाहिजे. आपल्याला काय उगवावयाला पाहिजे आहि हें प्रत्ये- काने आर्ची आपल्यापार्शी ठरावेळे पाहिजे, आणि मग त्याचें बीज कोणतें, याचा शोध केला पाहिजे. आपल्याला सुख पाहिजे आहे, संपात्ते पाहिजे आहे, विद्या पाहिजे आहे, एकी पाहिजे आहे. आपल्या देशाला इतर देशाप्रमाणे वैमव पाहिजे आहे, इतरांप्रमाणे आपले हिंदुस्थान बलाढ्य आणि सामर्थ्ययुक्त व्हावयाला पाहिजे आहे, आपला पराधीनपणा जितका कमी होईल तितका व्हावयाला पाहिजे आहे, आपण सर्व एक झाला पाहिजे, आणि आपले सर्व कारभार एकमताने देशाच्या हितासाठी चालले पाहिजेत, दैदीप्यमान राष्ट्रमालिकेमध्ये आपल्या राष्ट्राठा जागा मिळाली पाहिजे, स्वदेशाभिमानी लोकांमध्ये आपल्या लोकांची गणना झाली पाहिजे, पराक्रमाने, कौशल्यांन आणि बुद्धीने आपल्या देशाने आपलें पूर्वीचे नांव किरून मिळवून ते आपल्या वंरजांनीं अखेरप्येते कायम ठेविलें पाहिजे, अशा प्रकारची फळें आपल्या राष्ट्राला पाहिजे आहेत, हीं फळें मिळण्या- साठीं कोणते बीं पेरले पाहिजे, ईं सांगणे कठीण आहे. तरीपण यांच्यासाठी म्हणून आजपयत जे जै बी पेरण्यांत आले, त्यांपासून हे इष्ट परिणाम घडून येत नाहींत, हे. अनुभवसिद्ध झालें आहे. याकरितां दर पावसाळ्यांत तेंच तेंच बीं पेरीत बसण्यांत कांही अथ नाहीं. या बियांची परीक्षा झाली. आतां दुसरे कांही तरी असे बीज पेरळें पाहिज कीं, ज्याच्यापासून आपल्याला पाहिजे आहे त्त पीक उत्पन्न होईल, मिरचीर्चे बीं पेरून गोड उंसाची अपेक्षा धरली असतां ती कर्धीहि परिपूणे होणार नाहीं. सारांश, आपण आपल्या देशाच्या दोतामध्ये असं बी पेरावे की, ज्याच्यापासून त्याच्यामध्ये आपल्या देशाचं खरे सुख उगवेल !

नर ----_> ---_-२--:२-->-::--> --२--->-->7-* -.-:-:--->:>:-“*- > -. > >>>.

एका दोतकऱ्याचे उद्गार $$ :ः : १९ काळ ! स्वतंत्र ठेख, ता. ९-६-१९०६

न>०००५७७० ८“ ला - लका

ह्कहिकिा

मी आणखी किती दिवस जगणार ! मला अजून मरण कां येत नाहीं ! जिवाचा कंटाळा म्हणून एक वस्तु असते, हें यमदूतानो, तुम्हांठा माहीत आहि किंवा नाहीं ? माझ्या बयाढा आज स्रत्तर वर्षे आहेत. मी दद्वा वर्षीचा झालों तेव्हां माझ्या बापाने ही नांगराची मूठ माझ्या ह्वातांत दिली. आणि तेव्हांपासून मी या दोतामध्यें रात्रंदिवस राबत आहे, तरीपण माझ्या भाताच्या कणगींत एकहि दाणा शिलूक नाहीं; आणि माझ्या पैशांच्या मडक्यांत एक कवडीहि सांपडावयाची नाहीं ! आमच्या सगळ्या दोतांचें उत्पन्न विलायतेतील श्रीमंत लोकांच्या पोषणाकडे जाते, असे मला कोणी सांगितळे आहे. असले हे लोक आहेत तरी कोण? मी आज साठ वर्षे आपल्या शेतांत धान्य पिकबीत आहें, तरीह्वि ह्यांचं पुरें पोषण झालें नाही. असे हे विलक्षण खादाड लोक आहेत तरी कसले ! मी प्रत्येक वषी अर्से म्हणतो कीं, यंदाचे उत्पन्न त्यांच्या पोटांत गेले म्हणजे पुढल्या वर्षीचे उत्पन्न मला आणि माझ्या बायकामुलांना मिळेल. परंतु अर्शी साठ वर्षे लोटली तरी अजून त्यांचें राक्षसी पोट कांही भरत नाही. आणि मला आणि माझ्या बायकामुलांना कर्धी पोटमर खावयाळा मिळत नाही. असले हे अदभुत पोट आहि तरी कसले ? आणि हे भरणार तरी केव्हां? माझ्या साठ वषोच्या अनुमवावरून मला वाटतं की, आमच्या शेतांतील धान्यांनी हॅ बकासुरी पोट कधीहि भरावयाचे नाही, इतकेंच नव्हे तर आमर्ची हई अन्नावांचून बाळठेली शरीरें त्या पोटांत कोंबली तरीहि त्यांची भरती होईल केवा नाहीं, याची शकाच आहे. अश्या स्थितींत निष्फळ कष्ट कोठपर्यंत

ट्ट काळांतील निवडक निबंध [ भाग

करांतरेत ? मला आतां या नांगराची मूठ हातांत धरण्याची लाज वाटूं लागली आहे, साठ वर्षाच्या घर्षणाने ही मूठ पहिल्यापेक्षा कितीतरी बारीक झालो आहे ! दररोजच्या अतिशय कष्टामुळे माझ्या हाताप्रमार्णे या मुठीला- सुद्धां जरा प्राप्त होत चाळळी आहे! या बैलांना रोज रोज नांगराला जुपग्याचीहि मठा लाज वाटूं लागली आहे. मी त्यांना रोज श्रम देतो. पण त्यांना श्रम देऊन त्यांपासून मी आपला काय फायदा करून घेतो ! मी जसा कोरडा आहे तसा आहे, हे हेत दरवषी मीं नांगराबे आणि त्यांतील डढिपळ्य़ा फोडून त्यांची चांगली मश्यागत करावी आणि त्यांत जे कांही उत्पन्न होईल ते दुसऱ्यांना देऊन मी उपाशी राहावे, असा माझा आज ६० वर्षे सारखा क्रम चालला आहे. हे होत मला म्हणते की, अरे, मजकडून तुला दरवर्षी किती तरी धान्य दिले जातें; लांतून तूं आणि तुझ्या बायकामुलांनी पोटभर जेवून बाकी उरेल त्यांतून थंडीवाऱ्याच्या निवारणासाठी तूं चांगळे कपडे करावे आणि पैसे जवळ शिल्लक बाळगून असावे, असा माझा हेतु असतो; पण तूं पाहावा तो जसा होतास तसा कायम आहेस. तुई्य़ा पोटाचा एकहि खळगा अजून बुजाला नाहीं, आणि तुझ्य़ा अंगावर एक वीतभराद्द धड कपडा नाहीं. तुझ्या मनगटांत जोर नाहीं, आणि तुझ्या डोळ्यांत पाणी नाहीं, एवढ्या धान्याचे तूं करतोस तरी काय £ असे माझ्या दोताने मळा विचारिळें म्हणजे, त्याला काय उत्तर द्यांव, मला कळत नार्ही, माझें धान्य कुणीकडे जाते, हे मलाहि समजत नाही. कोणी दरवडा घाळायाला येत नाही, किंवा कोणी माझे घर फोडीत नाहीं. तरी पण माझ्या घरांत धान्य नाहींसे होते एवढें खरें, जी वस्तु चोरून न्यावयाची त्या वस्तूला प्रत्यक्ष हात लावल्यावांचून ती नेतां यावी ही जादु ज्यांनी काढली असेल, ते खरोखर सर्व जगामध्ये हस्तचापल्याच्य़ा कामांत अगर्दी पहिल्या नंबरचे असले पाहिजेत. त्यांची भूक निवारण करण्यांत आजपर्यंत माझे सर्व कांहीं ख्चे होत असल्यामुळे जगांतील कोणतंहि सुख मला माहीत नाहीं. पोटभर जेवले म्हणजे रात्री चांगळी झाप लागते असे म्हणतात, पण मला त्याचा अनुभव नाहीं, सगळ्या अंगमर जर उबदार कपडा असेल, तर थंडीने हातपाय कांकडा- वयाचे नाहींत, अस कांही ढोक खात्रीने सांगतात. त्याचा अनुमव मला

८वा] एका शेतकऱ्याचे उद्गार ८९

४६/४४/११४४ १४ ४७१५४ कशी,

"७१४९४१ ४१७४१४७४१८ ./४७१७/% ४११७ ३४ ५१/१७/८४४७ ४७४१७११७४2 “के ४७४0 अ.» “१८४ 77 होल "१ ११५॥॥ (३ यय

एकदां घेऊन पाहावयाचा आहे. पण तो कर्धी ! पावसाने अंग भिजूं नये म्हणून अलीकडे कोणी छत्र्या काढल्या आहेत म्हणून सांगतात. जो पाऊस सगळ्या शेतांना मिजवितो तो त्या शेतांतील एका होतकऱ्याला भिजवू शकणार नाहीं, खरें असेळ काय £ माझ्या समोरची झाडें आणि जनावरे हीं जशीं ऊन, वारा, पाऊस आणणि भूक सहन करितात त्याचप्रमाणे मलाहि करतां येऊं लागळे आहे. पण मला कोणी सांगतात कीं, मी मनुष्य आहे ! पण मी जर मनुष्य आहे तर मी तान्हेने आणि भकेनं मरत नाहीं कसा ! संवय ! संवय! याच्याशिवाय दुसरे कांहीं कारण नाहीं, पण माशे असो ! माझे काय? परंतु ज्या महात्म्यांच्या सुखासाठी आणि ऐषआरामासारठी मी राबत आहें, त्यांचे तरी ठीक चाललें आहे ना ! देवा, त्यांच्या सुखामध्ये आणि चैनीमध्यें कधीं कांही कमतरता पडत नाह्दीं ना ! त्यांची चेन, नाच, रंग, तमाशे, मेजवान्या, व्यसने; इत्यादि कोणत्याहि कामांत कोठे न्यूनतष पडत नसली म्हणजे बाकीचे जग सुबत्तेमध्यें नांदण्यास कोणत्याहि प्रकारची हरकत नार्ही, सारांदा, आमच्यासारखे आयुष्य हें परोपकारी आयुष्य होय ! पण या साठ वर्पोच्या अनुभवाने मला माझ्या या आयुष्याचाहि वीट आलेला आहे. आपल्या दोतांत नांगर हांकात असतां पावसाळ्याच्या प्रारंभी माझ्यासभोंवती पुष्कळ विजा पडलेल्या मीं पाहिल्या आहित,. पण माझ्या अंगावर एकहि पडत नाहीं ! मी इतकी वषं शेतांत राबला आहे काँ, मीं जर तितकीच वर्षे सरकारी कचेरींत नोकरी केली असती, तर मला दोनदां पेन्शन मिळाले असते. इतकी लांब चाकरी करूनद्दि अखेरीस माझ्यापाशी कांही नाही त॑ नाहींच. आणि तरीहि आकाशांतील वीज अजून मला जिवंत ठेवीतच आहे ! मृत्यूला कान नाहींत अर्से मला वाटतें ! नाहीं तर त्यानें माझ्या हाका खात्रीने ऐकिल्या असत्या, मी वृद्ध झालो; माझ्या नांगराची मूठ झ्षिजून माझ्या टकलापमाणे गुळगुळीत झाली, माझ्या बैलाचे पाय शेत तुडवून दोन दोन बोटें झिजून कमी झाले, आणि हे शेतदेखील इतःपर शरीरविदारणाच्या वेदना सहन करूं शकत नाहीं. हे आम्ही सर्व कंटाळली ! तरीहि विलायतेची क्षुधा अद्यापि शांत होत नाहीं, आणि आमच्या पोटाला पोटभर मिळत नाहीं. अश्या स्थितीत निष्कळ मेहनत करून काय हशील! बैठांनो, जा. मी एखादा जलमी राजा नव्हे, तुम्ही

९० काळांतील निवडक निबंध [ माग

भेळां तरीदेखील तुमच्या मानेवरचें जोखड काढूं नये, इतका मी निर्दय नादीं. यासाठी मी हें तुमच्या मांनेवरचें जोखड काढून घेतो, आणि तुम्हांला मोकळे करतो, मीहि मोकळा होतों. संध्याकाळ झाल्यामुळें तुम्हांला मोकळे सोडण्याची वेळच झाली आहे. इल्लीं जशी संध्याकाळ झाली आहे, तशी माझ्या आयुष्याचीहि संध्याकाळ झाली आहे. सूयाच्या तेजाप्रमाणें माझें सामथ्येहि हली अगदीं क्षीण झालें आहे. पण तो सूर्य आतां अस्ताला जाईल ! माझ्या मात्र नाशेबीं ते सुख नाहीं. मी आपल्या अस्ताची आज कित्येक वर्षे वाट पाहात आहे. पण त्या अधळ्या मृत्यूला मी सापडत नाहीं ! काय करावें!

*--८--५४४४४0 यया ->_-2::2>५२०५- > > >> ००८»... - --

पावसाने आतरय घाणकेली! : $ ११९

काळ अग्रलेख ता, ७-७-१९०५

न्न 7१७ -2ाा------ > -.--:-------- --.. ->>.“ाटा ०८ - ७. > “- बायाजथाजजाभाळ याकाळ आकाय आळा ळळ..ौ्या ०८७2222 2.“्ळळळ केळ “स -->:<- ८-7

हया वर्षीं पावसाळा नेहमांपेक्षां उशीराने सुरू झाला.

नाहीं तर यंदांसुद्धां अशी मजेदार वेळ आली होती कीं, तिच्या योगाने आपल्या देशाचे किती तरी कल्याण झालें असतें ! मृगनक्षत्र लागल्यानंतर कित्येक दिवस पाऊस पडल्यापासून अत्य फायदे आहेत ! उतावीळ झालेले लोक ग्रीष्मत्रतूच्या आर्गीतून होरपळून निघालेळे असतात ! चातका- ममार्णे पावसाची वाट पाहणारे मूख लोक चातकाप्रमाणे बहुतकरून तिर्य- ग्योनींतीलच असले पाहिजेत ! मग नक्षत्रामध्ये सूर्याने प्रवेश केला म्हणजे ताबडतोब पावसाने पडळेंच पाहिज, ही धर्मवेडेपणाची समजूत लोकांच्या

८वा] पावसानें अतिशय घाण.केली ! ९१

डोक्यांत कोठून शिरली आहे कोण जाणें ! पूवी कदाचित्‌ मृग नक्षत्रामध्ये नियमाने पावसाची सुरुवात होत असेल. परंतु हली जेव्हा हिंदुस्थानची चोहोकडून प्रगति आणि सुधारणा चालली आहे, अक्ा वेळीहि प्रगमनशील मेघांनी हिंदुस्थानांतील लोकांच्या धर्मवेडेपणाला मान दिलाच पाहिजे, हा मोठा जुठूम आहे ! मूर्ख लोकांच्या ओरडीकडे चांगल्या राज्यकत्योप्रमार्णे पावसानेहि लक्ष देतां इतके दिवस दम काढला हें खरोखर त्याला भूषणावह आहि ! तरीदेखील तो थोडासा लवकरच आला, अर्स म्हणण्यास हरकत नाही. पावसाने लोकांच्या हृल्लयाविरुद्ध आणखी कांही दिवस टिकाव काढला असता, तर तो हिंदुस्थानच्या किती तरी फायद्यांना कारणीभूत झाला असता ! पाऊस न॒ पडल्यापासून किती फायदे आहेत, या विषयाकडे शास्त्रश लोकांचें जितर्के लक्ष जावयाला पाहिजे आहे, तितके गेलेले नाही, असं दिसते. तरी पण हिंदुस्थानांतीळ लोकांच्या लक्षांत यापैकीं कित्येक फायदे येऊन चुकलेळे आहेत या फायद्यांशी प्रत्यक्ष रीतीने किंवा परंपरेनं सरकारचा कांहीं तरी संबंध आहे, अक्षीहि ठोकांची समजूत असल्यामुळें सदर फायद्यांबद्दल ठिकठिकाणचे लोक आपल्या अधिकाऱ्यांकडे अभिनंदनपर आणि आनेदप्रदर्शक मानपॅत्रेहि पाठविण्याच्या बेतांत होते ! कारण, पाऊस पडल्यापासून तसेच अश्चृतपूर्व फायदे होत असतात !

पाहिळा फायदा म्हटला म्हणजे हा की, आजकाल व्यापाराच्या बाबतीत हिंदुस्थान किती खालती गेलें आहे, हें कोणालाहि सांगण्याची जरूरी नाई. सगळा माल परदेशांतून येतो. आणि पावसाळ्याचे दिवस आलि म्हणजे छब्या तर अतोनातच येतात. बरे, त्या छत्र्या जर सर्वच आमच्या इंग्रजांच्या विलायतेहदून येत्या, तर आमचे कांही म्हणणे नव्हते. परंतु त्या फ्रान्स, जमनी, जपान वगेरे देशांतूनहि येतात. आणि त्या आम्ही काय म्हणून घ्याव्या या परदेशी मालाचा लोकांना अतिशय वीट आलेला अहे. सबब पाऊस पडल्यापासून परदेशी छत्र्या घेण्याची आवश्यकता राहात नाही. आणि त्यामुळें आपल्या देशांतील पैसा ( विलायंतेस जाण्याकरितां ) देशांतच कायम रहातो ! याच्यासारखा आज अग्रगण्य फायदा दुसरा कोणताहि नसेल !

९२९ काळांतील निवडक निबंध [ भाग चिखलांतून चालण्यापासून किती त्रास आहे, याची कल्पना जे चिखलां- तून चालतील त्यांनाच येण्यासारखी आहे. परंतु हा त्रासह्ि अलीकडे बराच चुकत चालला आहे. पाऊस पडल्यामुळें बद्दुतेक सर्व हिंदुस्थानचे रस्ते बहुधा सदा सर्वदा कोरडे ठणठणीत असतात, त्यामुळें कोणी पाय घसरून पडत नादी, किंबा कोणाच्या अंगावर चिखल उडत नाहीं, सदोदित रस्त्यातून चालणाऱ्या लोकांना मोठी हौस वाटते. आणि विशेषेकरून चिखलाने भरलेले कपडे साफ करण्याचे हिंदुस्थानांतील परटांचे श्रम अलीकडे विशेष वांचूं लागले आहेत.

रस्त्यांतील चिखलापासून शहरांतील लोकांना फार त्रास होतो. पण खेडेगांवांतीळ लोकांनाहि पावसापासून निराळ्या एका तऱ्हेचा त्रास होत असतो. मोठमोठ्या नद्यांच्या काठी लहानलहान खेडगांचें पुष्कळ आहेत. मार्गे अतिशय पाऊस पडत असे हे गांबच्या गांव वाहून जात असत. ' परंतु अलीकडे इंग्रजी राज्याच्या उतार वयामध्ये सुधारकांप्रमाणे पाऊसाहे नेमस्त झाल्यामुळे नदीला पूर येण्याची धास्ती उरली नाही. हा जो नदीकांठच्या लोकांना निर्धास्तपणा उत्पन्न झाला आहे, तो कोणाच्या पुण्याईमुळें झाला आहे, याच्याबद्दल बरोबर निर्णय करतां येत नसल्यामुळेंच केवळ कित्येक नदीकांठच्या गांबच्या पानसुपाऱ्या आणि मानपर्त्रे तहकूब यहिलेली आहेत.

आपल्या देशांत कापड इतर जिन्नस पुष्कळ पैदा व्हावा असं लोक तोंडाने म्हणतात मात्र; परंतु मजूरदार लोकांवांचून गिरण्या चालाव्या कश्या ! आणि मोठमोठ्या शहरांतील गिरण्यांमधील पुष्कळ मजूरदार लोकांना पावसाळ्यामध्ये आप गिरणीचें काम सोडून होतें लावण्याकरितां गांवी जाण्याची वाईट संबय लागठेळी आहे. परंतु अलीकडे पाऊस पडूं लागल्याकारणारने 0 अडचण बरीच दूर होत चालली आहे. शेतकऱ्यांचे दोताकडे दुलक्ष, शेतांतील उत्पन्नाच्या बरोबर्रांचा होतसारा, आणि पावसाचा अभाव, यामुळें शेतकरी मजुरांना पावसाळ्यामध्य्रें आपल्या शेतावर जाण्याची अपेक्षा राहिलेली नाहीं, त्यामुळें गिरण्यांच्या कामाला आणि उशी मालाच्या वाढीला बरेंच उत्तेजन येत चालले आहे. पाऊस पडल्या- मुळं गिरण्यांच्या व्यापाराला हा जो भर येत चालला आहे त्याबद्दल चेंबर्स

८बा] पावसानें आतिशय घाण केली ! ९२

“४११८०४ ७७१७११७ “7७.५४ ४७ ४४१७ /४ ४७४४ १७४९११७ 2000 “७/ ४४४७१७ ७४७ 660 ४९ १.४० ७.४ १६..४ १८४४१७८४१७ “9८ णदे.७ के७४०१७ ४४ ४९.४७ णेक. ४७. 4” जे ८४. &/..७”..४५१ ७०७. के. ककि

ऑफ कॉमर्सनीं आपला आनंद व्यक्त केठा आहे. इंग्रज सरकारच्या राज्याखालीं जर आपल्या देश्याचा व्यापार अश्याच रीतीने नेहमीं वृदिंगत होत राहिला, तर या चैबर ऑफ कॉमर्सच्या संस्था सरकारचेहि अभिनंदन केल्याबांचून क्षी राहावयाच्या नाहीत !

पाऊस पडल्यामुळे होणाऱ्या फायद्यांबद्दळ चेंबर्स ऑफ कॉमर्स सरकारचें अभिनंदन करोत किंवा करोत, परंतु पाऊस पडत नाहीं या परमेश्वराच्या कृपेबददळ खद्द सरकारनेहि आपलें स्वतःचे अभिनंदन करून घेण्यास हरकत नाहीं, हिंदुस्थानातील जुन्या रानटी राजांना इरिगेशन खाते ' नांवसुद्धां माहीत नसेल, मग त्यापुढे त्या खात्याच्या मार्फत कालवे बांधून लोकांना पाशी विकण्याची गोष्ट तर लांबच राहिली! दयाळु इंग्रज सरकारनें हे खाते नवीन काढले आहे. या खात्या- पासून हिंदुस्थान देशाला त्यांनीं किती तरी श्रीमंत करून सोडलें आहे ! आणि या खात्याला पेसे मिळण्याचा हंगाम म्हटला म्हणजे पावसाच्या नक्षत्रांत पाऊस पडेल तेव्हांच होय ! इरिगेशन खात्याच्या या सुगीच्या दिवसांत या खात्याला किती उतपन्न होते ! अश्या संर्घींत पाऊस पडून आपल्या हिंदुस्थान देशाचे उत्पन्न कमी व्हावे आणि तो देश भिकारी व्हावा, अश्री कोणी तरी स्रा देशभक्त कर्धी तरी इच्छा करील काय !

परंतु आपण हिंदुस्थानांतीळ लोक आप्पल्पोटे नाही. आपण फक्त देशभक्तच नसून राजनिष्टहि आहो. आपल्या देशाचा जसा फायदा झाला पाहिजे, तसा सरकारचाहि झाला पाहिजे, अशी आपली कळकळ आहे. आणि म्हणून सरकारच्या हितासाठींहि लवकर पाऊस पडण्यामर्ध्ये फायदा आहे. मीठ इं आपलें जसं जीवन आहे, तसंच ते हिंदुस्थानांतील इंग्रज सरकारचेंहि आहे. मिठावांचून आपल्याला ज्याप्रमाणें जेवण गोड लागत नाहीं, त्याचप्रमाणे ते सरकारलाहि गोड लागत नाहीं. समुद्राचे पाणी फुकटचे, आणि सूर्याची उष्णताहि फुकटची, अशा रीतीने परस्पर पिक- णाऱ्या मिठावरहि आपला कर ठेवल्यावांचून सरकारला हिंदुस्थानावरीलळ आपले राज्य अगदी अळणी वाटतें. सारांश, आपल्या सरकारची मुख्य उपजीविका भेठावर आहे. परंतु दिली दरबारचे वेळी औदार्य दाखविण्याकरितां

९४ काळांतीळ निवडक निबंध [. भाग मिठावरीलळ कर आठ ,आण्यांनीं कमी केला असल्यामुळे सरकारच्या या उद्रनिर्वीद्वाच्या साधनामध्यें सांप्रत बराच खळगा पडला आहे. अशा सर- कारी आपत्तीच्या समयी पावसाने इतकी घाई करणें योग्य नव्हते. सवोना हें माहितच आहे कीं, पाऊस आला म्हणजे सूर्याने वाळविलेळें इंग्रज सरकारचें मीठ विरघळून जातें. अश्या स्थितीमध्ये पावसा, तूं येऊ नको! ' पावसा, तूं येऊं नको ! ' अशी रोज प्रार्थना करीत बसणे हेंच खऱ्या राजनिष्ठेचें चिन्ह आहे ! आणि अजून पाऊस कां येत नाहीं ' आद्रा नक्षत्रहि कोरडे चाललें ! ' असले उदूगार काढगारे, पावसासाठी परमेश्वराची विनवणी करणारे, किंवा देवांवर संततधार धरून असलेलें पाणी नाहींसें करणारे हे सर्व लोक ठुचे आहित ! सरकारची मिठागरे विरघळून जावी अशी या लबाडांची इच्छा असते. सारांश, पावसाला बोलावणे म्हणजे हा एक निवळ आच्छादित राजद्रोह आहे, यांत संशय नाही. पाऊस पडल्यामुळें मिठाच्या मक्तेदारांपासून सरकारला चांगळा पैसा मिळु शकतो. आणि सरकार श्रीमंत झालें म्हणजे तीच आपली श्रीमंती ! यावरून मिठा- साठींसुद्धां पाबसारचे येणे किती अगत्याचे आहे, हें लक्षांत येईल. हिंदुस्थानांतील कित्येक मूर्ख लोकांमध्यें अशी समजूत आहे की, पाऊस पडणें वगेरे ज्या दैविक आपत्ती आहेत त्या राजांच्या अन्यायांमुळें उत्पन्न होत असतात. अलीकडे पाऊस उदीरां सुरू होतो पुरेसा पडत नाहीं, यापासून किती फायदे आहेत इकडे लक्ष देतां, या पावसाचा दोप पुष्कळ धमभोळे लोक बिचाऱ्या इंग्रज सरकारच्या मार्थी मारतात. वास्तविक राजचा आणि पावसाचा कांही एक संबंध नाहीं, राजाने विनाकारण एखादी लढाई करून तेथे हजारो लोकांचे खून केळे असले, किंवा एखाद्या डोकांचे अन्यायाने राज्य ळुबाडून त्यांना सर्वतोपरी नागाविलें असलें तरी त्याबद्दल पावस्थने रुसावयाला काय झालें ? राजानें लोकांना ठलटलें असेल, पावसाला कांही ठटले नाहीं ! मग यांने पडावयाला काय झाले ? शिवाय लोकांना त्रास देण्याच्या बाबतींत राजांना पावसाइतकाच सशस्त्र अधिकार आहि! या बाबतीत राजा आपण दोघेहि बरोबरीचे आहो, हें पावसाने विसरतां कामा नये. कारण, राजाने लुटले आणि पावसाने भिजविले, तर त्याची फिर्याद कोणाकडे न्यावयाची ? या इंडियन श्रुतिवाक्यावरून लोकांना

८वा]. पावसाने अतिदय घाण केली ! ९५

भिजबिण्याचा पावसाला जितका इक्क आहे, तितकाच लोकांना ठुट्ण्याचा सरकारलाहि हक्क आहे; त्याबद्दल कोणाकडेहि फिर्याद नेतां किंवा तत्मतिकारार्थ यत्किंचितूहि हातपाय हालावेतां लोकांनीं ते सर्व सहन केळे पाहिजे, अश्शी श्रुतीची अनुज्ञा असल्यामुळे या कामांत पावसाला राजा- विरुद्ध कुरकूर करण्याला कांही एक कारण नाहीं, शिवाय पावसाने धान्य उत्पन्न करावें आगि राजानें लोकांच्या मडक्यातून त॑ पळवून न्यावे, असा हा सृट्रिक्रम चालू राहण्यासाठींच परमेश्वराने पाऊस आणि राजा यांची जोडी निर्माण केलेली आहे. प्रजेला छळण्याच्या कामातील हे दोघे साथीदार आहित, परमेश्वराने या दोघांला एकमेकांचे भाऊ म्हणून निर्माण केळे आहे. असें असतां या भांवडांनीं एकमेकांवर असं रुसावे हें दृष्ट आहे काय! पावसापासून राजाचें निःसंशय नुकसान आहे; पावसांने पडणें हा राजाच्या संबंधाने पावसाचा निवळ अन्याय आहे. तरी पण हा अन्याय केल्याबद्दल राजा पावसावर कर्षी तरी रागावतो काय £ आणि पावसाच्या अन्यायाबद्दल जर राजा कर्धी रागावत नाहीं, तर राजाच्या अन्यायाबद्दल पावसाने आकाशामध्ये फुगून बसणे हे तरी योग्य होईल काय ! सारांश, वास्तविक राजांच्या अन्यायाचा आणि पावसाच्या पडण्याचा काद्दी एक कार्यकारणभावसंबंध नादी. परंतु असा जर कांही कदाचित्‌ अदृश्य संबंध असेल, तर त्याच्यासाठीहवि हीच्या काळांत दुसरी एक योजना करून ठेवण्यांत अठिली आहे. झारडे पुष्कळ असली म्हणजे पाऊस पुष्कळ पडतो, असा एक अर्वाचीन शास्त्राचा खरा सिद्धान्त आहे. त्यामुळें जिकडे तिकडे जंगलळें राखून ठेवण्याचा उपक्रम हिंदुस्थानांत सुरू झालेला आहि. राजांच्या अन्यायामुळें पाऊस जातो ही जुनी वेडगळ कल्पना खरी असेल, तर या रिझव फोरेस्ट्सचे आपण खरोखर आभार मानले पाहिजेत कारण, पहिली दोन नक्षत्रे गेल्यावर का होईना, थोडासा तरी जो पाऊस आहे, त्याचें भ्रेय जंगलांनाच दिलें पाहिजे. राजांच्या अन्यायांनीं पाऊस जातो हं जने मत खरं अस्ते, आणि राखलेल्या जंगलांनी पाऊस खालीं पडतो हा नवीन शोध अजून ढागला नसता तर हिंदुस्थानाला कदाचितू फारच भयकर स्थिति आली असती ! आजपर्यंत हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये दुर्गादेवीचा दष्काळ जो एकच आहे, त्याची संख्या किती वाढली असती, याचा अंदाज

९६ काळांतील निवडक निबंव [ भाग

करणेंहि कठीण झाले असते ! ह्यावरून राखलेल्या जंगलाची आज आपल्याला किती आवरग्रकता आहे, त्या जंगलांतील झाडांचे आपण किती आभार मानले पाहिजेत, आणि राजांची पुण्याई कमी होत असली तर समतोलपणा राखण्यासाठी त्या मानाने रिझर्व फॉरेस्टांची संख्या किती वाढविली पाहिजे, याबद्दल कोणालाहि कल्पना येण्यासारखी आहे. राखलेल्या जंगलांपासून लोकांना त्रास होतो अशी कित्येकांची ओरड आहे. परंतु राजनीति आणि पाऊस यांच्या संबंधावर ज्यांचा विश्वास आहे, त्यांनीं रिझव॑ फोरेस्ट्स्‌ची मर्यादा आजकाल वाढवू देण्याला कोणतीहि हरकत आणून उपयोगी नाही. कारण, आतां पावसाची सर्व भिस्त काय ती एकट्या जंगलांबरच आहि. आणि म्हणून आपल्याला पावसासाठी जंगलांची आतिशय आवदयकता आहे; ती इतकी आहे कीं, लोकांनीं आपल्या इतर जमिनी रिझर्व फोरेस्टांसाठी देऊन शिवाय त्यांनीं आपल्या खुद्द धरांवरहि जंगळ वाढूं दिलें तरीसुद्धा पावसासाठी त्याची अपेक्षा आहेच ! इतकी पावसार्ची अन्य कारणें अलीकडे दुमिळ होत चालली आहेत ! जंगलांची ही जरूरी कळल्यामुळे अलीकडे कित्येक उदार सावेजनिक हित चिंतणांरे लोक आपल्या जमिनी आपण होऊन जंगल राखण्याकरितां देण्याला तयार होतात. परंतु ““ आमच्या जमिनी घ्या आणि जंगल वाढवा अर्से कोणी म्हणूं लागला, म्हणजे कित्येक अधिकारी चिडतात राज्यांतील पुण्याई कमी झाली आहे अक्शा अर्थामध्ये या देणग्यांचें पर्यवसान होतें असं समजून पुष्कळ अधिकारी लोक फुकट मिळत असलेल्या जमिनी नाकारू लागले आहेत. परंतु हे चांगलें नव्हे, जंगलांची वाढ अवश्य झालीच पाहिजे, रिवाय राखलेल्या जंगलामध्ये पाऊस पाडण्याचे सामथ्ये नाही, अशी इंका घेण्याचे कारण नाही. कारण, ठाणें जिल्ह्यांतील एका खेडेगांवाजवळील राखलेल्या जंगलांतून एका कातकऱ्याने एक जळाऊ लांकडांची मोळी राउंड गार्डाच्या कळत चोरून नेल्यामुळें यंदाचा पावसाळा सुरू होण्याला उद्यीर लागला, कारण, त्यामुळे ठाणें जिल्ह्यां- तील जंगलाचे आकर्षण मेघांवर कमी पडलें, तेणेकरून वातावरणावर दाब कमी होऊन कोलंबोच्या किनाऱ्यावरील पावसाळ्याच्या वाऱ्यामध्यें गति उत्पन्न होईना, आणि त्यामुळ मृग, आद्र वगेरे नक्षत्रांमध्ये कोठेंहि पाऊस पडला नाहीं, असा शास्रीय कार्यकारणमावसंबंध एका वनस्पतिशास्त्राच्या आणि

८वा) पावसानें अतिदाय घाण केली ! ९७

बातावरणशास्राच्या वेत्याने नुकताच प्रसिद्ध केला आहे ! सारांश, सरकारी अन्यायांनीं पाऊस जातो, हें जुनं आणि सरकारी जंगलांनी पाऊस येतो नवे अशी ही दोन्दी तत्त्वे जर खरी असतील तर इलींच्या राजांच्या हातांत पावसावर दाब ठेवण्याचे अदूभुत सामर्थ्य आळे आहे, असे म्हणण्यास हरकत नाहीं. जेव्हां पाऊस नको असेल, तेव्हां अन्याय करावा, आणि जेव्हां तो पाहिजे असेल तेव्हां जंगळें वाढवावी ! अक्षा रीतीने या अदूभुत शक्तीच्या वाफेच्या दोन्दी नळ्यांवर हात ठेवून त्यांचे कॉक आवद्यकतेप्रमाणे खुळे किंबा बंद करून आपल्याला पाहिजे तेव्हां आणि पाहिजे तेवढा पाऊस पाडून घेण्याची अजब युक्ति आजपर्यंत कोणालाहि सांपडलेली नव्हती. नळाच्या तोटीतून आपण लागेल तेवर्ढे पाणी घेतो, त्याप्रमार्ण पावसाला अर्वाचीन शोधांनी अगदीं बांधून टाकळे आहे, अन्याय आणि जंगले यांचा समतोलपणा राखून ढगांमधून पाणी काढून घेणें, ही युक्ति पूवी शक्यच नव्हती ! कारण, एकीकडे अन्याय करणें आणि दुसरीकडे त्याच्या निरसना्थ लोकांच्या जमिनी घेऊन त्यांवर अंतराय जंगळे वाढविर्णे, ह्या कल्पनाच पुर्वी कोणाला माहित नव्हत्या, किंबां थांविषर्यी माहिती असती तरी पूर्वीच्या लोकांना इतके पुष्कळ अन्याय निधीस्तपर्णे करण्याची हातोटी साधठीहि नसती | सारांश, पाऊस पडल्यापासून जंगलखात्याचें महत्त्व विशोष वाढते, त्याची आवइयकता लोकांना भासूं लागते, हॅ खार्ते निर्माण करण्यांत सरकारची किती दूरदृष्टि आहे थाचीहि लोकांना कल्पना येते. आणि हे फायदे कांही थोडेथोडके नाहींत, परंतु या राजकीय फायद्यांशिवाय. पाऊस पॅंडल्यापाशून कित्येक सामाजिक फायदेहि आहेत. ज्येष्ठ, आषाढ, श्रावण वगेरे महिन्यांत मागे पावसाची झोड फार असे, त्यामुळें या महिन्यांत लर्ग़े करण्याचा रिवाज आपल्या इकडे नव्हता. परतु आतां ज्येष्ठ महिन्याच्या अगदी अमावास्ये- पर्येतसुद्धां लोकांनी ठरे करून पाहिलीं अहित, आणि तर्से करण्याला! पावसा- कडून तरी निदान कांही हरकत नाहीं. सबब आकाशांतील रवि, शुक्र, गुरू वगेरे मंडळीची कांहीं हृरकत नसेल, तर आषाढ, श्रावण, महिन्यांतसुद्धा ळम़ाची चाळ पाडण्याला सुरुवात करण्याची आतां वेळ का, नि.., .७

९८ 'क्कोळांतीळ निवडक निंबंधं [. भाग

00 ती 3३ क. ४११४४४१ /0४ /0१8%/09 “१838” ४१.

20/११/९१८९ ४०" 1१९१२०४ क्र

आलेली .आहे, ेगनें दुष्काळाने हिंदुस्थानची लोकसंख्या कमी होत आहे; हें स्बीना भाहीतच आहे. अश्या वेळीं ती लोकसंख्या वाढविण्याचे राजरोस अस एकच साधन जं लम, त्या लग्नाचे मुहूर्त जर जास्त निघतील आणि या लग्नाचा कारखाना बाराहि महिने जर सुरू राहील, तर त्यापासून पुष्कळ फायदा होणार आहे. परंतु या सर्व गोष्टी पावसाने पडण्याची घाई केली, किंवा मुळींच पडण्याची मेहेरबानी केली, तरच साध्य होण्यासारख्या आहेत. आणि आपल्या देशावर सामाजिक बाबतींतहि अनम्रह करण्याचा पावसाचा विचार नाहीं अर्स दिसत नाहीं

तर्सेच पूवी घरे बांधण्याठा लवकर सुरुषात करीत असत चैत्रवैश्षाखांत लोक घरा'ची कार्मे आटोपून घेत असत. लवकर पाऊस सुरू होईल आणि मग घराचे. काम पुरें होणार नाहीं, अश्शी पूवी भौति असे. परंतु आतां लोकांर्नी लय़ाप्रमार्णे घराचैह्ि काम खुद्द पावसाळ्यामध्येह्ि हाती घ्यावें अशी एक उत्कृष्ट सोय या इंग्रजी राज्यामर्ध्ये झालेली आहे

परंतु यंदा पाऊस पडण्याला सुमारे महिनाभर उशीर लागल्यामुळें लोकांची दुसरी एक मोठी सोग्र जुळून येण्याच्या बेतांत आली होती, आगगाडीसारवी आजकाल सोय दुसऱ्या कशामध्येहि नाहीं, जे आगगाडीत बसून जातात, त्यांना साहेबांनी धक्के मारळे तरी आपण विमानांतच बसला आहे असे वाटते, अशा प्रकारची आगगाडी आपल्या इकडे व्हावी असें कोणाला वाटणार नाहीं ! जिकडे आगगाड्या झाल्या आहित, तेथील छोकांना. कदाचित्‌ त्यांची किंमत नसेल; परंतु हे अमिरथ ज्या प्रदेशाधरून फिरले नाहींत, तेथील लोकांना हे भाग्य केव्हां आपल्या नशीबी

अस होऊन जात. अश्या प्रकारचे एके ठिक्राणचे लोक * यंदा

झाप्रल्याकडे आगगाडी होईल! ' ' यंदा आपल्याकडे आगगाडी होईल |! अर्स म्हणत अत्येक दुष्काळाची बाट पहात बसत. असे बिचाऱ्यांचे आठ दुष्काळ फुकट गेळे ! पण आगगाडी कांही झाली नार्ही. गरीब बिचारे छोक ! त्यांचा गांव कांही सरद्दडीवर नाहीं ! किंवा